Good Thoughts

यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.

शुक्रवार, २७ एप्रिल, २०१२

mpsc current 226 to 250

Monday 19 March 2012
प्रश्नमंजुषा -226
सर्व स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी/सामान्य ज्ञान घटकासाठी विशेष उपयुक्त
1. इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीनचा उपयोग भारतात सर्वप्रथम कोणत्या वर्षी केला गेला ?

A. 1982
B. 1992
C. 1998
D. 2001

Click for answer
A. 1982


2.'उद्यमी हेल्पलाईन' केंद्रशासनाने कोणत्या उद्योगांच्या विकासासाठी सुरु केली आहे ?

A. मोठे अवजड उद्योग
B. सूक्ष्म , लहान व मध्यम उद्योग
C. महिलांकडून चालविलेले उद्योग
D. फक्त कृषी / जैव अभियांत्रिकी शी संबंधित उद्योग

Click for answer
B. सूक्ष्म ,लहान व मध्यम उद्योग

3. एका इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीनमध्ये ( EVM ) जास्तीत जास्त किती मते नोंदविली जाऊ शकतात .

A. 2000
B. 2480
C. 3840
D. 10000

Click for answer
C. 3840
इलेक्ट्रॉनिक वोटींग मशीन संबंधित अधिक माहिती पुढील ठिकाणी उपलब्ध आहे.
http://pib.nic.in/elections2009/volume1/Chap-39.pdf

4. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जारी केलेल्या निर्देशांनुसार सामान्य परिस्थितीत मतदान केंद्र तुमच्या घरापासून जास्तीत जास्त किती अंतरावर असू शकते ?

A. 1 किमी
B. 2 किमी
C. 3 किमी
D. 4 किमी

Click for answer
B. 2 किमी

5.13 जानेवारी 2011 रोजी केंद्र शासनाकडून जाहीर केल्याप्रमाणे भारतातून कोणत्या प्रकारचा पोलीयो पूर्णपणे नामशेष झाला आहे ?

A. टाईप - 1
B. टाईप - 2
C. टाईप - 3
D. टाईप - 4


Click for answer
A. टाईप - 1

6. आजच्या दिवसाचा(19 मार्च) विचार करता सध्या लोकसभेत अनुसूचित जातींसाठी(SC) किती जागा राखीव आहेत ?

A. 60
B. 75
C. 84
D. 105


Click for answer
C. 84

7. लोकसभेत सध्या अनुसूचित जमातींसाठी ( ST ) किती जागा राखीव आहेत ?

A. 60
B. 85
C. 107
D. 47

Click for answer
D. 47

8. संगणकामध्ये ' V-RAM ' कशासाठी वापरतात ?

A. आज्ञावली ( Programs) साठी
B. चित्रे ( Images ) व लिखित साहीत्य
C. व्हिडीओ ( चित्रफित ) व ग्राफीक्स करीता
D. वरीलपैकी नाही

Click for answer
C. व्हिडीओ ( चित्रफित ) व ग्राफीक्स करीता

9.' राष्ट्रीय साक्षरता अभियानांतर्गत ' फेब्रुवारी - मार्च 2012 या कालावधीत कोणत्या यात्राचे आयोजन केले आहे ?

A. समर्थ भारत यात्रा
B. साक्षर भारत यात्रा
C. भारत पुननिर्माण यात्रा
D. राष्ट्रीय साक्षरता यात्रा

Click for answer
B. साक्षर भारत यात्रा

10. ऑक्टोबर 2012 मध्ये ' मिनी प्रवासी भारतीय दिन ' कोणत्या देशात/शहरात आयोजीत केला जाणार आहे ?

A. मॉरीशस
B. न्यूयार्क
C. दुबई
D. त्रिनाद आणि टोबॅगो

Click for answer
C. दुबई
========================================================================
Tuesday 20 March 2012
प्रश्नमंजुषा -227
खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:
1. महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा
2. MPSC PSI पूर्व परीक्षा
3. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012
4. MPSC Mains GS-1
5. MPSC Asst पूर्व परीक्षा
6. MPSC STI पूर्व परीक्षा
1.पुण्यातील हिंदुस्थान अँटीबायोटेक्सचा प्रकल्प कोणत्या पंचवार्षीक योजने दरम्यान उभारण्यात आला ?

A. पहिला
B. दुसरा
C. तिसरा
D. चौथा

Click for answer
A. पहिला

2.पहिली पंचवार्षीक योजना कोणत्या प्रतीमानावर आधारीत होती ?

A. हेरॉल्ड - डोमर
B. पी. सी. महालनोबीस
C. ए. एस. मान आणि अशोक रुद्र
D. गांधीवादी


Click for answer
A. हेरॉल्ड - डोमर

3. रुरकेला पोलाद प्रकल्प कोणाच्या मदतीने उभारण्यात आला ?

A. ब्रिटन
B. रशिया
C. पश्चिम जर्मनी
D. अमेरीका

Click for answer
B. रशिया

4.राव - मनमोहन प्रतिमानावर कोणती पंचवार्षीक योजना आधारलेली होती ?

A. पाचवी
B. आठवी
C. सातवी
D. दहावी

Click for answer
A. पाचवी

5. 'कारगीलचे युद्ध' कोणत्या पंचवार्षीक योजनेवर परिणाम करणारे ठरले ?'

A. सातव्या
B. आठव्या
C. नवव्या
D. दहाव्या

Click for answer
C. नवव्या

6. जनता पार्टीने कोणती योजना कालावधी संपण्याआधीच संपुष्टात आणली ?

A. चौथी
B. पाचवी
C. सहावी
D. सातवी

Click for answer
B. पाचवी

7.ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षित करणारी 'TRYSEM' हा कार्यक्रम कोणत्या पंचवार्षीक दरम्यान सुरु करण्यात आली ?

A. तिसर्‍या
B. चौथ्या
C. पाचव्या
D. सहाव्या


Click for answer
C. पाचव्या

8.चौथी पंचवार्षीक योजना कधी सुरू झाली ?

A. 1 एप्रिल 1964
B. 1 एप्रिल 1967
C. 1 एप्रिल 1969
D. 1 एप्रिल 1971

Click for answer
C. 1 एप्रिल 1969

9. तीन वार्षीक योजना कोणत्या कालावधी दरम्यान राबविण्यात आल्या ?

A. 1965 - 68
B. 1966 - 69
C. 1970 - 72
D. 1971 - 74

Click for answer
B. 1966 - 69

10. तेलाच्या किमंती तब्बल 400 % वाढल्यामुळे पहिला झटका कोणत्या वर्षी बसला ?

A. 1973
B. 1976
C. 1979
D. 1982

Click for answer
A. 1973
========================================================================
Wednesday 21 March 2012
प्रश्नमंजुषा -228

1. हरितक्रांतीमुळे कोणत्या पीक गटाला फायदा झाला ?

A. रोकड पिके
B. तेलबिया पिके
C. कडधान्य
D. तृणधान्य

Click for answer
D. तृणधान्य

2.खालीलपैकी कोणत्या पिकापासून भारतात साखर उत्पादित केली जाते ?

A. बीट
B. ऊस
C. गोड ज्वारी
D. मका
Click for answer
B. ऊस

3. महाराष्ट्र राज्यात __________ हे तेलबियाचे पिक कोरडवाहू शेतीत घेतले जाते .

A. सूर्यफूल
B. करडई
C. जवस
D. मोहरी


Click for answer
B. करडई

4. खालील भाताच्या वाणांपैकी हे वाण सुवासिक व निर्यातीसाठी उपयुक्त आहे ?

A. बासमती
B. आंबामोहोर
C. रत्‍ना
D. जया

Click for answer
A. बासमती

5. सर्व साधारणतः महाराष्ट्रात बाजरीचे पीक कोणत्या हंगामात घेतले जाते ?

A. खरीप
B. रब्बी
C. उन्हाळी
D. हिवाळी


Click for answer
A. खरीप

6. शेतातील तण नाश करण्यासाठी कोणत्या रसायनाचा उपयोग करतात ?

A. 2-4 डी
B. रोगार रसायन द्रवरूप जंतुनाशक खत
C. बी.एच.सी.
D. डी.डी.टी.


Click for answer
A. 2-4 डी

7. ' रांगडा ' हा शब्द खालीलपैकी कोणत्या पिकासाठी वापरला जातो ?

A. मका
B. भात
C. कांदा
D. कोबी

Click for answer
C. कांदा

8. जमिनीचा पोत वाढविण्यासाठी _____________ पिकांची फेरपालट चांगली असते .

A. ज्वारी-गहू
B. भात-गहू
C. बाजरी-गहू
D. भुईमूग-गहू

Click for answer
D. भुईमूग-गहू

9. प्रति हेक्टर 100 कि. ग्रॅ. बियाण्याची शिफारस असल्यास व बियाण्याची शुद्धता व उगवणीचे प्रमाण अनुक्रमे शेकडा 100 व 90 असेल तर हेक्टरी एकूण किलो बियाणे लागेल ?

A. 112 किलो
B. 111 किलो
C. 111.1 किलो
D. 113 किलो

Click for answer
B. 111 किलो

10. महाराष्ट्रात जमीन सुधारणा कायदा कोणत्या वर्षापासून सुरु झाला ?

A. 1941
B. 1943
C. 1945
D. 1947

Click for answer
C. 1945
========================================================================
Friday 23 March 2012
प्रश्नमंजुषा -229
1. डॉ. हरीश हांडे आणि श्रीमती निलिमा मिश्रा यांना 2011 मध्ये कोणत्या पारितोषिकाने गौरविण्यात आले ?

A. नोबेल
B. बुकर
C. मॅगसेसे
D. संगीत नाटक अकादमी

Click for answer
C. मॅगसेसे

2.भारतात सर्वाधीक ATM व शाखा असलेली बँक कोणती ?

A. बँक ऑफ इंडीया
B. रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया
C. स्टेट बँक ऑफ इंडीया
D. पंजाब नॅशनल बँक

Click for answer
C. स्टेट बँक ऑफ इंडीया

3. श्री. सुशीलकुमार शिंदे हे केंद्रीय ______________ मंत्री आहेत ?

A. अवजड उद्योग
B. ऊर्जा
C. विज्ञान व तंत्रज्ञान
D. नागरी उड्डाण

Click for answer
B. ऊर्जा

4. ' द व्हाईट टाईगर ' ह्या कादंबरीचे लेखक कोण आहेत ?

A. अमिताव घोष
B. अरविंद अडीगा
C. व्ही. एस. नायपॉल
D. सलमान रश्दी
Click for answer
B. अरविंद अडीगा

5. खालीलपैकी कोणता करार आण्विक उर्जेच्या वापरा संबंधित आहे ?

A. NPT
B. SAFTA
C. GATT
D. लूक ईस्ट पॉलीसी

Click for answer
A. NPT

6. भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी पार पडल्या ?

A. 1947-48
B. 1950-51
C. 1951-52
D. 1955-56


Click for answer
C. 1951-52

7. सर्वोच्च न्यायालयात टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधित जनहित याचिका कोणी दाखल केली आहे ?

A. अण्णा हजारे
B. अरविंद केजरीवाल
C. बाबा रामदेव
D. सुब्रमण्यम स्वामी

Click for answer
D. सुब्रमण्यम स्वामी

8. 57 व्या फिल्मफेअर पुरस्कारांत कोणत्या अभिनेत्रीस ' सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ' चा पुरस्कार प्राप्त झाला ?

A. करीना कपूर
B. विद्या बालन
C. प्रियंका चोप्रा
D. कंगना रानावत
Click for answer
B. विद्या बालन

9. ___________ ह्या क्रिकेटपटूवर सध्या कर्करोगाचे उपचार सुरु आहेत ?

A. युवराज सिंग
B. शेन वॉर्न
C. अजय जडेजा
D. वरीलपैकी नाही

Click for answer
A. युवराज सिंग

10. ' इटस् नॉट अबाऊट बाईक : माय जर्नी बॅक टू लाईफ ' हे स्वतः च्या कर्करोगाशी दिलेल्या लढयाबाबत चे आत्मचरीत्र कोणत्या महान खेळाडूचे आहे ?

A. युवराज सिंग
B. लान्स आर्मस्ट्रॉग
C. मायकेल शुमेकर
D. इम्रान खान

Click for answer
B. लान्स आर्मस्ट्रॉग
========================================================================
Sunday 25 March 2012
प्रश्नमंजुषा -230
खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:
1. महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा
2. MPSC PSI पूर्व परीक्षा
3. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012
4. MPSC Mains
1. मुंबई योजनेचे अध्यक्ष कोण होते ?

A. जे. आर. डी. टाटा
B. कुमारमंगलम बिर्ल
C. मोरारजी देसाई
D. श्रीमाननारायण आगरवाल

Click for answer
A. जे. आर. डी. टाटा

2.2011 अखेर पंचवार्षीक योजनांच्या सलगतेमध्ये किती वेळा खंड पडला ?

A. 2
B. 3
C. 4
D. 5
Click for answer
B. 3

3. स्वतंत्र भारताचे पहिले अंदाजपत्रक कोणत्या अर्थंमंत्र्याने मांडले होते ?

A. जॉन मथाई
B. पंडीत जवाहरलाल नेहरू
C. सी. डी. देशमुख
D. आर. के. षण्मुगम


Click for answer
D. आर. के. षण्मुगम

4. लोकलेखा समितीत राज्यसभेतून नियुक्त केलेले सदस्य संख्या किती असते ?

A. 15
B. 7
C. 8
D. 22

Click for answer
B. 7

5. अंत्योदय योजना सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरु करण्यात आली ?

A. राजस्थान
B. महाराष्ट्र
C. तामीळनाडू
D. अरुणाचल प्रदेश

Click for answer
A. राजस्थान

6. 'Planned Economy for India'(भारतासाठी नियोजीत अर्थव्यवस्था) हा ग्रंथ कोणी लिहीला ?

A. सुभाषचंद्र बोस
B. सी. डी. देशमुख
C. एम. विश्वेश्वरैय्या
D. पं. जवाहरलाल नेहरू

Click for answer
C. एम. विश्वेश्वरैय्या

7. खालीलपैकी कोणती संस्था / मंडळ संवैधानीक दर्जा प्राप्त असलेली आहे ?

A. राष्ट्रीय विकास परिषद
B. नियोजन मंडळ
C. वरील दोन्ही
D. दोन्हीही नाहीत

Click for answer
D. दोन्हीही नाहीत

8.भारतीय नियोजन आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते ?

A. मोरारजी देसाई
B. पी. सी. महालबोनीस
C. पंडीत जवाहरलाल नेहरू
D. गुलझारीलाल नंदा

Click for answer
D. गुलझारीलाल नंदा

9. दहावी पंचवार्षीक योजना कोणत्या वर्षी संपुष्टात आली ?

A. 2002
B. 2005
C. 2007
D. 2010


Click for answer
C. 2007

10. कोणत्या फ्रेंच शब्दावरून ' बजेट ' ही संज्ञा तयार करण्यात आली ?

A. बुगेट
B. बुके
C. बजेटो
D. बुगोटा

Click for answer
A. बुगेट
========================================================================
Monday 26 March 2012
प्रश्नमंजुषा -231
सर्व स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी/सामान्य ज्ञान घटकासाठी उपयुक्त
1. 1 मार्च 2012 चा विचार करता महाराष्ट्रात किती नगरपंचायती आहेत ?

A. 7
B. 221
C. 5
D. 35

Click for answer
C. 5

2.भामरागड - चिरोली - गायखुरी या डोंगर रांगा महाराष्ट्राच्या कोणत्या सीमेजवळ आहेत ?

A. उत्तरेकडील
B. दक्षिणेकडील
C. पूर्वेकडील
D. पश्चिमेकडील

Click for answer
C. पूर्वेकडील

3. 2010 -11 ह्या वर्षी महाराष्ट्राचा देशांतर्गत स्थूल उत्पन्नातील वाटा किती टक्के होता ?

A. 21.2 %
B. 35.9 %
C. 8.7 %
D. 14.9 %

Click for answer
D. 14.9 %

4. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरता दर ____________ आहे .

A. 74 %
B. 65 %
C. 82.9 %
D. 99.0 %

Click for answer
C. 82.9 %

5. 2011 च्या जनगणनेनुसार भारताचा साक्षरता दर ____________ आहे .


A. 74 %
B. 62 %
C. 82.9 %
D. 85 %

Click for answer
A. 74 %

6. ' भारताचा मानव विकास अहवाल ' 2011 नुसार भारताचा मानव विकास निर्देशांक किती आहे ?

A. 0.572
B. 0.467
C. 0.815
D. 0.927


Click for answer
B. 0.467

7. भारताचा मानव विकास अहवाल (Human Development Report)2011 नुसार महाराष्ट्राचा मानव विकास निर्देशांक__________किती आहे .

A. 0.467
B. 0.572
C. 0.615
D. 0.317

Click for answer
B. 0.572

8. भारताचा मानव विकास अहवाल 2011 नुसार महाराष्ट्राचा मानव विकास निर्देशांकानुसार देशात कितवा क्रमांक आहे ?

A. पहिला
B. पाचवा
C. दहावा
D. विसावा


Click for answer
B. पाचवा

9. 'रोजगार हमी योजना' राबविणारे देशातील पहिले राज्य / केंद्रशासीत प्रदेश कोणता ?

A. महाराष्ट्र
B. गुजरात
C. लक्षद्वीप
D. उत्तरप्रदेश

Click for answer
A. महाराष्ट्र

10. 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या बाबत महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो ?

A. पहिला
B. दुसरा
C. तिसरा
D. पाचवा

Click for answer
B. दुसरा
========================================================================
Tuesday 27 March 2012
प्रश्नमंजुषा -232

1. HIV विषाणूचा जनुकीय पदार्थ ______________ आहे.

A. RNA
B. DNA
C. प्रथिने
D. कोणताही नाही

Click for answer
A. RNA

2.मानवी शरीरात किती खनिजे असतात ?

A. 18
B. 24
C. 58
D. 202

Click for answer
B. 24

3. ____________ पासून प्लॅस्टर ऑफ पॅरीस बनवतात .

A. धुण्याचा सोडा
B. जिप्सम
C. मोरचूद
D. बॉक्साईट

Click for answer
B. जिप्सम

4. ध्वनीची तीव्रता कोणत्या एककात मोजली जाते ?

A. हर्टझ्‌
B. अम्पियर
C. वॅटस्
D. डेसीबेल


Click for answer
D. डेसीबेल

5. खालीलपैकी कोणता पर्याय वेबजाल हुडक्या(Web browser) नाही ?

A. गुगल क्रोम
B. नेटस्केप नेव्हीगेटर
C. मोझीला फायरफॉक्स
D. एच.टी एम एल

Click for answer
D. एच.टी एम एल

6. 'इंडीयन इन्स्टीट्यूट ऑफ ट्रॉपीकल मेटेऑरॉलॉजी' कोणत्या शहरात आहे ?

A. नाशीक
B. नागपूर
C. मुंबई
D. पुणे

Click for answer
D. पुणे

7. मोटारबोट व विमानाची गतीमानता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो ?

A. टेलीस्कोप
B. स्फेरोमीटर
C. टॅकोमीटर
D. व्हिस्कोमीटर

Click for answer
C. टॅकोमीटर

8. भारतातील कोणत्या शहरास 'इलेक्ट्रॉनिक्स शहर' म्हणतात ?

A. बेंगलोरु
B. हैद्राबाद
C. नोएडा
D. पुणे

Click for answer
A. बेंगलोरु

9. काक्रापारा अणुऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात आहे ?

A. महाराष्ट्र
B. गुजरात
C. राजस्थान
D. उत्तरप्रदेश


Click for answer
B. गुजरात

10. भारतीय संरक्षण प्रणालीचा विचार करता 'कर्ण' काय आहे ?

A. क्षेपणास्त्र
B. अत्याधुनिक रणगाडा
C. आण्वीक पाणबुडी
D. रडार

Click for answer
B. अत्याधुनिक रणगाडा
========================================================================
Wednesday 28 March 2012
प्रश्नमंजुषा -233

1. सोयाबीनच्या दाण्यामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचे प्रमाण अधिक असते ?

A. पिष्टमय पदार्थापेक्षा स्निग्धांशाचे
B. स्निग्धांशापेक्षा पिष्टमय पदार्थाचे
C. प्रथिनांपेक्षा स्निग्धांशाचे
D. स्निग्धांशापेक्षा प्रथिनांचे

Click for answer
D. स्निग्धांशापेक्षा प्रथिनांचे

2.शेतकरी खालीलपैकी कोणत्या बाबी आटोक्यात आणू शकत नाहीत ?

A. पिकांवरील रोगराई नियंत्रण
B. पिकांच्या जातीची निवड
C. कृषिमालाच्या भावांवरील नियंत्रण
D. जमिनीची धूप व पाण्याचा निचरा

Click for answer
C. कृषिमालाच्या भावांवरील नियंत्रण

3. भारताचे मुख्यतः _____________________ या पिकगटातील क्षेत्र लागवडीखालील क्षेत्रापैकी सर्वात जास्त आहे .

A. फळपिके
B. तंतुपिके
C. कडधान्य व तेलपिके
D. अन्नधान्य

Click for answer
D. अन्नधान्य

4. महाराष्ट्रात खरीप ज्वारीचे सरासरी उत्पादन रब्बी ज्वारीपेक्षा _____________ आहे .

A. कमी
B. जास्त
C. बरोबरीने
D. यापैकी कोणतेही नाही

Click for answer
B. जास्त

5.सरी पद्धत ________________ जमिनीकरिता योग्य नाही .

A. भारी जमीन
B. रेताड जमीन
C. मध्यम जमीन
D. काळी जमीन

Click for answer
B. रेताड जमीन

6. हरित क्रांती कोणत्या पिकाशी निगडीत आहे ?

A. दुध उत्पादन
B. ऊस उत्पादन
C. अन्नधान्य उत्पादन
D. तंतू उत्पादन

Click for answer
C. अन्नधान्य उत्पादन

7. कडधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यात प्रामुख्याने या गोष्टींची अडचण येते ?

A. कीड व रोगराईमुळे नुकसान होते
B. अधिक उत्पादन देणा‍र्‍या वाणाची उपलब्धता नसणे
C. रायझोबियम जीवाणू खतांचा तुरळक वापर
D. वरील सर्व

Click for answer
D. वरील सर्व

8. ज्वारी मध्ये तुरीचे पिक 2 : 1 ओळी या प्रमाणे घेण्याच्या पद्धतीस ______________ म्हणतात .

A. दुहेरी पिकपद्धत
B. मिश्र पिकपद्धत
C. आंतर पिकपद्धत
D. साखळी पिकपद्धती

Click for answer
C. आंतर पिकपद्धत

9. लहान शेतकरी _____________ या आकारमानाच्या क्षेत्रात मोडतो .

A. 0 ते 1 हेक्टर
B. 1 ते 2 हेक्टर
C. 2 ते 4 हेक्टर
D. 4 ते 10 हेक्टर

Click for answer
B. 1 ते 2 हेक्टर

10. भात पिकाची रोपे तयार करण्याची 'दापोग' पद्धत भारतात प्रथम कोणत्या देशाकडून आली ?

A. चीन
B. जपान
C. फिलिपाईन्स
D. कोरिया

Click for answer
C. फिलिपाईन्स
========================================================================
Thursday 29 March 2012
प्रश्नमंजुषा -235
सर्व स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी/सामान्य ज्ञान घटकासाठी उपयुक्त
1. दिपीका जोसेफ, सुवर्णा बारटक्के आणि अभिलाषा म्हात्रे ह्या महिला कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

A. बॅडमिंटन
B. बुद्धीबळ
C. महिला क्रिकेट
D. कबड्डी


Click for answer
D. कबड्डी

2.रमेश भेंडीगिरी हे कब्बडीचे प्रशिक्षण कोणत्या स्पर्धेनंतर विशेष प्रकाशझोतात आले ?

A. पहिला पुरुष कबड्डी विश्वचषक
B. पहिला पुरुष कबड्डी आशीया चषक
C. पहिला महिला कबड्डी विश्वचषक
D. पहिला महिला आंतरराज्य कबड्डी चषक


Click for answer
C. पहिला महिला कबड्डी विश्वचषक

3. पहिल्या महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धा कोठे पार पडल्या ?

A. नवी दिल्ली , भारत
B. पाटणा , भारत
C. तेहरान , इराण
D. इस्लामाबाद , पाकीस्तान

Click for answer
B. पाटणा , भारत

4. पहिला महिला कब्बड्डी विश्वचषक भारतीय महिला संघाने कोणत्या संघाला अंतिम सामन्यात नमवत पटकावला ?

A. जपान
B. पाकीस्तान
C. बांगलादेश
D. इराण

Click for answer
D. इराण

5. 'होळकर चषक' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

A. हॉकी
B. कब्बड्डी
C. ब्रिज
D. क्रिकेट

Click for answer
C. ब्रिज

6. निर्मल ग्राम अभियानांतर्गत कोणत्या वर्षापर्यंत संपूर्णपणे हागणदारी मुक्त गावे करून 100 % स्वच्छता अभियानाचे उद्दीष्ट भारत सरकारने समोर ठेवले आहे ?

A. 2012
B. 2015
C. 2017
D. 2020

Click for answer
C. 2017

7. कृषी क्षेत्राचा विचार करता 2012 हे वर्ष ____________ चे वर्ष म्हणून साजरे केले जात आहे .

A. पूरक कृषी उत्पादन वर्ष
B. फलोत्पादन वर्ष
C. नगदी पिकांची शेती वर्ष
D. शाश्वत शेती वर्ष


Click for answer
B. फलोत्पादन वर्ष

8.अलीकडेच निधन पावलेले ' रवी ' अर्थात रवी शंकर शर्मा हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?

A. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पत्रकार
B. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार
C. लेखक
D. हिंदी चित्रपट सृष्टीतील संगीतकार

Click for answer
D. हिंदी चित्रपट सृष्टीतील संगीतकार

9. 'ऑपरेशन ओडीसी डॉन' (Operation Odyssey Dawn) काय होते/आहे?

A. भारतीय लष्कराने केलेली नक्षलवाद्यांविरोधातील कारवाई.
B. ओसामा बिन लादेनला ठार करण्यासाठी अमेरीकी सैन्याने केलेला हल्ला.
C. ओडीसातील दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी तेथील राज्यसरकारने हाती घेतलेली मोहीम.
D. लिबिया विरुद्ध केलेली सशस्त्र कारवाई.

Click for answer
D. लिबिया विरुद्ध केलेली सशस्त्र कारवाई.

10. ______________________ प्रकारच्या खडकांमध्ये वेरूळ , अजिंठाच्या लेण्या कोरलेल्या आहेत ?

A. बेसॉल्ट
B. पांढरा संगमरवर
C. ग्रॅनाईट
D. यापैकी नाही


Click for answer
A. बेसॉल्ट
========================================================================
Tuesday 3 April 2012
प्रश्नमंजुषा -236
सर्व स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी/सामान्य ज्ञान घटकासाठी उपयुक्त
1. 2012-13 ह्या वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प कोणत्या दिवशी सादर करण्यात आला ?

A. 27 फेब्रुवारी 2012
B. 28 फेब्रुवारी 2012
C. 29 फेब्रुवारी 2012
D. 16 मार्च 2012

Click for answer
D. 16 मार्च 2012

2.भारताचे केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत ?

A. दिनेश त्रिवेदी
B. पी. चिदंबरम
C. कमल नाथ
D. प्रणव मुखर्जी

Click for answer
D. प्रणव मुखर्जी

3. खालीलपैकी कोणते भारतीय पंतप्रधानांनी अर्थमंत्री पदही भूषविले ?
अ. जवाहरलाल नेहरू
ब. मोरारजी देसाई
क. इंदीरा गांधी
ड. व्ही. पी. सिंग
ई. मनमोहन सिंग

A.अ, ब, क, ई
B. क, ड, ई
C. ब, ड, ई
D. अ, ब, क, ड, ई

Click for answer
D. अ, ब, क, ड, ई

4. 2012-13 ह्या वर्षाचा महाराष्ट्राच्या विधानसभेत राज्याचा अर्थंसंकल्प कोणी मांडला ?

A. श्री. अजित पवार
B. श्री. हर्षवर्धन देशमुख
C. श्री. सुनिल तटकरे
D. श्री. पृथ्वीराज चव्हाण
Click for answer
A. श्री. अजित पवार

5. अलीकडेच प्रदान केलेल्या 2010 - 11 साठीच्या ' राष्ट्रीय पर्यटन पारितोषिकां ' मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या हॉस्पीटलला ' सर्वोत्कृष्ट वैद्यकीय पर्यटन सुविधा ' ( Best Medical Tourism Facility ) म्हणून गौरविण्यात आले ?

A. ससून रुग्णालय , पुणे
B. रुबी हॉल क्लिनीक , पुणे
C. के. इ. एम. मुंबई
D. जसलोक हॉस्पीटल , मुंबई

Click for answer
B. रुबी हॉल क्लिनीक , पुणे

6. ब्रिक्स ( BRICS ) देशांची 4 थी परिषद कोठे पार पडली ?

A. सान्या , चीन
B. नवी दिल्ली , भारत
C. ब्राझीलिया , ब्राझील
D. मास्को , रशिया

Click for answer
B. नवी दिल्ली , भारत

7. ' जागतिक मलेरीया दिन ' कोणत्या तारखेला साजरा करतात ?

A. 22 फेब्रुवारी
B. 23 मार्च
C. 22 एप्रिल
D. 25 एप्रिल

Click for answer
D. 25 एप्रिल

8. अलीकडेच रीझर्व्ह बँक ऑफ इंडीयाने बँकरेट वाढवून 9.5 % केला . ही वाढ किती कालावधीनंतर झाली ?

A. 6 महिने
B. 2 वर्ष
C. 5 वर्ष
D. 9 वर्ष

Click for answer
D. 9 वर्ष

9. भारतीय जंगलांवरील 2011 च्या अहवालानुसार ( India State Forest Report 2011 ) भारतातील सर्वाधीक जंगलांचे एकूण क्षेत्र कोणत्या राज्यात आहे ?

A. महाराष्ट्र
B. अरुणाचल प्रदेश
C. मध्यप्रदेश
D. हिमाचल प्रदेश

Click for answer
C. मध्यप्रदेश

10. महाराष्ट्राच्या 2012 -13 च्या अर्थसंकल्पानुसार राज्य शासन कोणत्या शहरात ' मराठी भाषा भवन ' बांधण्याच्या विचारात आहे ?

A. नागपूर
B. नाशीक
C. पुणे
D. मुंबई

Click for answer
D. मुंबई
========================================================================
Sunday 8 April 2012
प्रश्नमंजुषा -238

1.अंतराळवीरांना बाह्य अवकाशाचा रंग कसा दिसतो ?

A. गडद निळा
B. पांढरा
C. काळा
D. तपकिरी

Click for answer
C. काळा

2. खालीलपैकी काय अर्धवाहकाचे ( Semiconductor ) चे उदाहरण आहे ?

A. तांबे
B. फॉस्फरस
C. काच
D. सिलीकॉन

Click for answer
D. सिलीकॉन

3. खालीलपैकी कशातून ध्वनीचे वहन होत नाही ?

A. हवा
B. पाणी
C. स्टील
D. निर्वात पोकळी

Click for answer
D. निर्वात पोकळी

4.खालीलपैकी कोणते उपकरण विद्युत ऊर्जेचे रूपांतर यांत्रीक ऊर्जेत करते ?

A. इलेक्ट्रीक मोटार
B. विद्युत जनित्र ( Dynamo )
C. ट्रान्सफॅर्मर
D. वरील सर्व

Click for answer
A. इलेक्ट्रीक मोटार

5. तार्‍यांमधील अंतरे कोणत्या एककात मोजली जातात ?

A. किलोमीटर
B. मैल
C. नॉटीकल मैल
D. प्रकाशवर्ष

Click for answer
D. प्रकाशवर्ष

6. रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये _____________ हा खनिज पदार्थ असतो .

A. आयोडीन
B. लोह
C. कॅल्शिअम
D. फॉस्फरस


Click for answer
B. लोह

7.प्लॅस्टिक उद्योगाचा विचार करता " PVC" हा शब्द कशासाठी वापरला जातो ?

A. पॉलीव्हीनाईल क्लोराईड
B. पॉलीव्हीनाईल कार्बोनेट
C. पॉलीस्टर व्हराईटी कंपाउंड
D. पोस्ट व्हिनाईल क्लोराईड

Click for answer
A. पॉलीव्हीनाईल क्लोराईड

8. मानवी मेंदूचे वजन किती असते ?

A. 500 ते 600 ग्रॅम्स
B. 700 ते 1000 ग्रॅम्स
C. 1300 ते 1400 ग्रॅम्स
D. 1500 ते 1800 ग्रॅम्स

Click for answer
C. 1300 ते 1400 ग्रॅम्स

9. भारताच्या राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील यांनी नोव्हेंबर 2009 मध्ये कोणत्या प्रकारच्या लढाऊ विमानातून प्रवास केला ?

A. मिग -29
B. एफ - 16
C. जॅग्वार
D. सुखोई - 30 एम के आय

Click for answer
D. सुखोई - 30 एम के आय

10. इस्त्राईलच्या मदतीने विकसित केला गेलेला कोणता हेरगिरी ( Spy ) उपग्रह इस्त्रोने ( ISRO ) एप्रिल 2009 मध्ये अवकाशात पाठविला गेला ?

A. स्फुटनिक
B. चांद्रयान - 1
C. आर्यभट्ट
D. रिसॅट - 2

Click for answer
D. रिसॅट - 2
========================================================================
Sunday 8 April 2012
प्रश्नमंजुषा -237

1. ' ओरोस बुद्रुक ' हे कोणत्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे ?

A. रत्नागिरी
B. गडचिरोली
C. सिंधुदुर्ग
D. उस्मानाबाद

Click for answer
C. सिंधुदुर्ग

2. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही ?

A. मुंबई शहर
B. मुंबई उपनगर
C. ठाणे
D. वरील सर्व

Click for answer
A. मुंबई शहर

3. ' महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ ' कोणत्या शहरात आहे ?

A. अहमदनगर
B. पुणे
C. गडचिरोली
D. नाशीक
Click for answer
D. नाशीक

4. महाराष्ट्राच्या पूर्व सीमेला लागून कोणते राज्य आहे ?

A. ओडीसा
B. छत्तीसगढ
C. मध्यप्रदेश
D. झारखंड

Click for answer
B. छत्तीसगढ

5.1906 साली टिळकांवरील राजद्रोहाच्या खटल्यात टिळकांची वकीली कोणी केली ?

A. पं. मोतीलाल नेहरू
B. बॅरीस्टर जीना
C. तेजबहदूर सप्रू
D. ग. वा. जोशी

Click for answer
B. बॅरीस्टर जीना

6. ' मित्रमेळा ' ही संघटना वि. दा. सावरकर यांनी कोठे स्थापन केली ?

A. पुणे
B. नाशीक
C. लंडन
D. कानपूर

Click for answer
B. नाशीक

7. 1916 च्या " ऐतिहासीक " लखनौ काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले ?

A. अंबिकाचरण मुजुमदार
B. लोकमान्य टिळक
C. दादाभाई नौरोजी
D. महात्मा गांधी
Click for answer
A. अंबिकाचरण मुजुमदार

8. ' शेर - ए - पंजाब ' ह्या नावाने कोणते व्यक्तीमत्व ओळखले जाते ?

A. लाला लजपतराय
B. भगतसिंग
C. सरदार अजितसिंग
D. सुखदेव

Click for answer
A. लाला लजपतराय

9. पहिले मराठा - इंग्रज युद्ध कोणत्या वर्षी झाले ?

A. 1857
B. 1775
C. 1817
D. 1818

Click for answer
B. 1775

10. संथाळांचा उठाव कोठे झाला ?

A. बंगाल
B. महाराष्ट्र
C. हरीयाना
D. केरळ

Click for answer
A. बंगाल
=======================================================================
Tuesday 10 April 2012
प्रश्नमंजुषा -238

1. भारत सरकारने जाहीर केलेल्या ' हवामान - बदल कृती योजना ' ( Climate Change Action Plan ) मध्ये किती राष्ट्रीय अभियानांचा समावेश आहे ?

A. चार
B. सहा
C. आठ
D. दहा

Click for answer
C. आठ

2.भारत सरकारच्या हवामान - बदल कृती योजनेंतर्गंत जाहीर अभियानात खालीलपैकी कोणत्या अभियानांचा समावेश आहे ?

A. राष्ट्रीय सौर अभियान
B. राष्ट्रीय जल अभियान
C. राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान
D. वरील सर्व

Click for answer
D. वरील सर्व

3. खालीलपैकी कोणता करार हा पर्यावरण संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याने क्लोरोफ्ल्युरोकार्बनचा वापर निश्चीत वेळापत्रकाने रोखण्यासाठी कटीबद्ध आहे ?

A. पॅरीस करार
B. वार्सा करार
C. जिनेव्हा करार
D. माँट्रीयल करार

Click for answer
D. माँट्रीयल करार

4. ' फोटोकेमिकल स्मॉग ' कोणत्या वायूच्या प्रदूषणामुळे तयार होतो ?

A. नायट्रीक ऑक्साईड
B. नायट्रस ऑक्साईड
C. हायड्रोजन सल्फाइड
D. अमोनिया

Click for answer
A. नायट्रीक ऑक्साईड

5. जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा केला जातो ?

A. 23 मार्च
B. 22 डिसेंबर
C. 22 एप्रिल
D. 5 जून

Click for answer
C. 22 एप्रिल

6. पृथ्वीवरील वातावरणात ओझोनचा थर किती कि. मी. च्या मर्यादेत आढळतो ?

A. 0 ते 5 कि.मी.
B. 15 ते 25 कि.मी.
C. 25 ते 40 कि.मी.
D. 40 ते 80 कि.मी.

Click for answer
C. 25 ते 40 कि.मी.

7. संगणक व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे कोणती नवीन पर्यावरणविषयक समस्या तयार झाली आहे ?

A. वायू प्रदूषण
B. जल प्रदूषण
C. व्हच्र्युअल कचरा
D. ई - कचरा

Click for answer
D. ई - कचरा

8. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था ( NEERI - National Enviornmetal Engineering Research Institute ) कोणत्या शहरात आहे ?

A. मुंबई
B. नाशिक
C. औरंगाबाद
D. नागपूर

Click for answer
D. नागपूर

9. राष्ट्रीय वन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?

A. डॉ. मनमोहनसिंग
B. न्या. के. जी. बालकृष्णन
C. डॉ. एम. एस. स्वामीनाथन
D. न्या. बी. एन. कृपाल

Click for answer
D. न्या. बी. एन. कृपाल

10. ' पाणी पंचायत ' ह्या संकल्पनेचे जनक कोण ?

A. विलासराव साळुंखे
B. अण्णा हजारे
C. डॉ. राजेंद्रसिंह
D. बाबा आमटे

Click for answer
A. विलासराव साळुंखे
========================================================================
Sunday 15 April 2012
प्रश्नमंजुषा -239

सर्व स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी/सामान्य ज्ञान घटकासाठी उपयुक्त
1. मार्च 2012 मध्ये ' ग्रामीण विकास , पिण्याचे पाणी व स्वच्छता ' या विभागाचे केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी संत गाडगेबाबा यांच्या नावाने एका राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा केली . हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील कामगिरीसाठी दिला जाईल ?
A. मृदू संधारण
B. वने व वनविकास
C. तंटामुक्ती
D. स्वच्छता व पाणी
Click for answer

D. स्वच्छता व पाणी

2. वरील घोषणेसोबतच माननीय मंत्री महोदयांनी कोणत्या गावातील महिला भारतभर विशेषतः बिहार , छत्तीसगढ , उत्तरप्रदेश इ. राज्यांमध्ये ' निर्मल ग्राम दूत ' म्हणून जाऊन कार्य करतील असा प्रस्ताव ठेवला ?
A. राळेगण सिद्धी
B. हिवरे बाजार
C. तासगाव
D. पळसखेड
Click for answer

B. हिवरे बाजार

3. निर्मल ग्राम योजनेंतंर्गंत सर्वाधीक स्वच्छ गावांची एकूण संख्या कोणत्या राज्यात आहे ?
A. सिक्कीम
B. महाराष्ट्र
C. मध्यप्रदेश
D. केरळ

Click for answer

B. महाराष्ट्र

4. 2012 चा टेम्पलटन पुरस्कार कोणाला प्राप्त झाला ?
A. मनमोहन सिंग
B. दलाई लामा
C. रामदेव बाबा
D. अण्णा हजारे

Click for answer

B. दलाई लामा

5. सोमालिया व उत्तर केनियातील अलिकडील दुष्काळाला कोणती घटना मोठ्या प्रमाणावर कारणीभूत असल्याचा निष्कर्ष निघाला ?
A. ला निना
B. जंगली वणवे
C. स्थलांतरीत शेती
D. वृक्षतोड

Click for answer

A. ला निना

6. ' गीताई ' चे लेखक कोण आहेत ?
A. साने गुरुजी
B. लोकमान्य टिळक
C. विनोबा भावे
D. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

Click for answer

C. विनोबा भावे

7. डिसेंबर 2010 मध्ये झालेल्या ' कृष्णा पाणी वाटप लवादा ' च्या निर्णयानुसार महाराष्ट्राच्या वाटेला किती पाणी आले ?
A. 1000 TMC
B. 666 TMC
C. 911 TMC
D. 585 TMC

Click for answer

B. 666 TMC

8. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर सर्वाधीक (1123) आहे ?
A. मुंबई शहर
B. र‍त्ना‌गिरी
C. सिंधुदुर्ग
D. पुणे

Click for answer

B. र‍त्ना‌गिरी

9. भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात सर्वाधीक हिस्सा कोणत्या क्षेत्राचा आहे ?
A. कृषी
B. उद्योग
C. सेवा
D. वरील सर्वांचा हिस्सा सारखाच आहे .

Click for answer

C. सेवा

10.गीता कुमारी ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. बुध्दीबळ
B. नेमबाजी
C. टेबल टेनिस
D. कुस्ती ( महिला )

Click for answer

D. कुस्ती ( महिला )
========================================================================
Monday 16 April 2012
प्रश्नमंजुषा -240

1. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्य घटना कोणी स्वीकारली ?
A. ब्रिटीश संसंदेने
B. भारतीय संसद
C. केंद्रीय मंत्रीमंडळ
D. भारताचे नागरीक

Click for answer

D. भारताचे नागरीक

2.भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये प्रौढ मतदानाची तरतूद करण्यात आली ?
A. कलम 144
B. कलम 323
C. कलम 326
D. कलम 123

Click for answer

C. कलम 326

3. आर्थीक आणीबाणीची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात करण्यात आली आहे ?
A. कलम 352
B. कलम 356
C. कलम 360
D. कलम 365

Click for answer

C. कलम 360

4. फेरेलचा नियम कशाशी संबंधित आहे ?
A. वा‍र्‍यांची दिशा
B. वा‍र्‍यांचा वेग
C. पृथ्वीचे परिवलन
D. महासागरातील सागरप्रवाह
Click for answer

A. वा‍र्‍यांची दिशा

5.जगातील सर्वाधीक दुभती जनावरे ( गाई, म्हशी ) कोणत्या देशात आहेत ?
A. अमेरिका
B. ऑस्ट्रेलिया
C. भारत
D. डेन्मार्क

Click for answer

C. भारत

6. भारतात भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती सर्वप्रथम कोणत्या वर्षी झाली ?
A. 1935
B. 1947
C. 1951
D. 1956

Click for answer

D. 1956

7.कल्पक्कम कोणत्या राज्यात आहे ?
A. कर्नाटक
B. तामीळनाडू
C. केरळ
D. उत्तरप्रदेश

Click for answer

B. तामीळनाडू

8. पंडीत जवाहरलाल नेहरू ' भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ' अध्यक्ष किती वेळा होते ?
A. 1
B. 2
C. 3
D. 4

Click for answer

C. 3

9. लाला लजपतराय यांच्यावर झालेल्या लाठीहल्ल्यातील गंभीर जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला. हा हल्ला कोठे झाला होता ?
A. मुंबई
B. अमृतसर
C. कराची
D. लाहोर

Click for answer

D. लाहोर

10. पुणे ते विजयवाडा ( सोलापूर , हैद्राबादमार्ग ) कोणता राष्ट्रीय मार्ग आहे ?
A. राष्ट्रीय महामार्ग क्र. 3
B. राष्ट्रीय महामार्ग क्र. 4B
C. राष्ट्रीय महामार्ग क्र. 9
D. राष्ट्रीय महामार्ग क्र.13

Click for answer

C. राष्ट्रीय महामार्ग क्र. 9
========================================================================
Wednesday 18 April 2012
प्रश्नमंजुषा -241

1. 'सोलर सेल' _______________ ऊर्जा चे रूपांतर _________________ ऊर्जेत मध्ये करतात .
A. उष्णता, प्रकाश
B. फोटो-व्होल्टाईक, प्रकाश
C. प्रकाश, विद्युत
D. प्रकाश, उष्णता

Click for answer

C. प्रकाश , विद्युत

2.खालीलपैकी कोणत्या संप्रेरकामध्ये ( Harmone ) आयोडीन असते ?
A. इन्शुलीन
B. टेस्टोस्टेरॉन
C. थायरॉक्सीन
D. अ‍ॅड्रेनालाइन

Click for answer

C. थायरॉक्सीन

3. 'निशांत ' काय आहे ? A. भारताने स्वतः तयार केलेला रणगाडा
B. मानवरहीत विमान
C. भारताची आण्वीक पाणबुडी
D. अंटार्क्टीकावरील संशोधन केंद्र

Click for answer

B. मानवरहीत विमान

4. भारताने सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास केव्हापासून बंदी घातली ?
A. जानेवारी 2007
B. ऑक्टोबर 2007
C. जानेवारी 2008
D. ऑक्टोबर 2008

Click for answer

D. ऑक्टोबर 2008

5. NRHM (एन.आर.एच.एम.) कसले संक्षिप्त रूप आहे ?
A. नॉन रुरल हेल्थ मिशन
B. नॅशनल रुरल हेल्थ मिशन
C. नॅशनल रेसिडेंशियल हाऊसिंग मिशन
D. नॅचरल रुरल हाऊसिंग मटेरीयल

Click for answer

B. नॅशनल रुरल हेल्थ मिशन

6. बेरियम , स्ट्रानशिअम इ. धातूंच्या संयुगांचा वापर शोभेच्या दारूकामात कशासाठी केला जातो ?
A. आवाज वाढावा यासाठी
B. आवाज प्रदूषण कमी व्हावे यासाठी
C. फटाका लवकर पेटावा म्हणून
D. विविध रंगछटा दिसण्यासाठी

Click for answer

D. विविध रंगछटा दिसण्यासाठी

7. सौर शक्तीवर चालणारा भारतातील सर्वात मोठा दूरदर्शक ( Telescope ) कोणत्या वर्षी कार्यान्वीत होणे अपेक्षित आहे ?
A. 2011
B. 2013
C. 2015
D. 2020

Click for answer

B. 2013

8. ______________ ही संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली अणुभट्टी होय .
A. अप्सरा
B. पूर्णीमा-I
C. ध्रुव
D. कामीनी

Click for answer

C. ध्रुव

9. सेबिन (Sebin) ही पोलीओवरील लस कशाप्रकारे दिली जाते?
A. तोंडाद्वारे
B. इंजेक्शनद्वारे
C. दुधात मिसळून
D. वाफेद्वारे

Click for answer

A. तोंडाद्वारे

10. 'गोवर' हा कोणत्या स्वरूपाचा आजार/रोग आहे ?
A. एकपेशीय आदीजीवांपासून होणारा रोग
B. जीवाणूजन्य रोग
C. विषाणूजन्य रोग
D. असंसर्गजन्य रोग

Click for answer

C. विषाणूजन्य रोग
========================================================================
Friday 20 April 2012
प्रश्नमंजुषा -242

1. हरीत क्रांतीमुळे खालीलपैकी काय घडले ?
A. गहू पिकासाठी सर्वाधिक लाभ झाला .
B. क्षेत्रीय असमतोलात वाढ झाली .
C. भिन्न लोकांमधील उत्पन्नातील तफावत वाढली .
D. वरील सर्व

Click for answer

D. वरील सर्व

2.' पंचायत राज ' व्यवस्थेमुळे कोठल्या स्वरूपाच्या नियोजनात मदत मिळाली ?
A. सूचक नियोजन ( Indicative Planning )
B. संरचनात्मक नियोजन ( Structural Planning)
C. भिन्न पातळींवरील नियोजन ( Multilevel Planning )
D. कार्यात्मक नियोजन ( Functional Planning )

Click for answer

C. भिन्न पातळींवरील नियोजन ( Multilevel Planning )

3. केंद्र सरकारने नव्याने निश्चीत केलेले भारतातील किमान वेतन किती ?
A. 97 रु.
B. 127 रु.
C. 215 रु.
D. 180 रु.

Click for answer

B. 127 रु.

4. लोकलेखा समिती कोणत्या वर्षापासून अस्तीत्वात आली ?
A. 1921
B. 1935
C. 1947
D. 1951

Click for answer

A. 1921

5. लोकलेखा समितीचा कार्यकाल किती असतो ?
A. 6 महिने
B. 1 वर्ष
C. 2 वर्ष
D. 5 वर्ष

Click for answer

B. 1 वर्ष

6.भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या स्वरुपाची आहे ?
A. साम्यवादी
B. समाजवादी
C. भांडवलशाही
D. मिश्र

Click for answer

D. मिश्र

7. भारतात देशव्यापी पहिली आर्थीक गणना कोणत्या वर्षी झाली ?
A. 1951
B. 1965
C. 1977
D. 1991

Click for answer

C. 1977

8. वित्त आयोगाची स्थापना भारतात कोण करते ?
A. पंतप्रधान
B. लोकसभा अध्यक्ष
C. अर्थमंत्री
D. राष्ट्रपती

Click for answer

D. राष्ट्रपती

9. ' ATM ' ची सुविधा भारतात सर्वप्रथम कोणत्या व्यापारी बँकेने दिली ?
A. स्टेट बँक ऑफ इंडीया
B. सेंट्रल बँक ऑफ इंडीया
C. आय सी आय सी आय बँक
D. एच डी एफ सी बँक

Click for answer

C. आय सी आय सी आय बँक

10. संकुचित पैसा ( Narrow Money ) कशाने दर्शविला जातो ?
A. M 1
B. M 2
C. M 3
D. M 4

Click for answer

A. M 1
========================================================================
Friday 20 April 2012
प्रश्नमंजुषा -243

1. सम्राट अशोकाची राजधानी कोठे वसलेली होती ?
A. पाटलीपुत्र
B. नालंदा
C. सारनाथ
D. वैशाली

Click for answer

A. पाटलीपुत्र

2.पानीपतच्या तीन लढाया कधी लढल्या गेल्या ?
A. 1526, 1556, 1761
B. 1526, 1550, 1780
C. 1556, 1670, 1761
D. 1761, 1809, 1810

Click for answer

A. 1526, 1556, 1761

3. भारत छोडो चळवळ कोणत्या वर्षी सुरु झाली ?
A. 1921
B. 1940
C. 1930
D. 1942

Click for answer

D. 1942

4. मुस्लीम लीगने कोणत्या वर्षी पाकीस्तानची औपचारीकरीत्या पहिल्यांदा मागणी केली ?
A. 1905
B. 1921
C. 1940
D. 1945

Click for answer

C. 1940

5. भारतातील सर्वात जुने वृत्तपत्र कोणते ?
A. द हिंदू
B. अमृत बझार पत्रिका
C. द इंडीयन एक्सप्रेस
D. द स्टेट्समन

Click for answer

B. अमृत बझार पत्रिका

6. यक्षगान कोणत्या राज्याचे नृत्य आहे ?
A. कर्नाटक
B. केरळ
C. ओरीसा
D. प. बंगाल

Click for answer

A. कर्नाटक

7. ' बॉम्बचे तत्त्वज्ञान ' ( The Philosophy of the Bomb ) हा ग्रंथ कोणी लिहीला ?
A. भगतसिंग
B. चंद्रशेखर आझाद
C. बटुकेश्वर दत्त
D. सेनापती बापट

Click for answer

B. चंद्रशेखर आझाद

8. 'द व्हर्नाकुलर प्रेस अ‍ॅक्ट ' कोणत्या वर्षी संमत झाला ?
A. 1870
B. 1874
C. 1878
D. 1890

Click for answer

C. 1878

9. ' इंडीयन असोशिएशन ' या संघटनेची स्थापना कोठे झाली ?
A. पुणे
B. मुंबई
C. कोलकता
D. नागपूर

Click for answer

C. कोलकता

10. ' नीलदर्पण ' या नाटकाचे लेखन कोणी केले ?
A. बंकिमचंद्र चटर्जी
B. रविंद्रनाथ टागोर
C. दीनबंधू मित्रा
D. इक्बाल

Click for answer

C. दीनबंधू मित्रा
========================================================================
Tuesday 24 April 2012
प्रश्नमंजुषा -244

1. चंद्रावर जीवाचे अस्तित्व आढळत नाही कारण __________________
A. चंद्र पृथ्वी पासून दूर आहे .
B. चंद्राच्या विविध कला होतात .
C. चंद्राची नेहमी एकच बाजू पृथ्वी कडे असते .
D. चंद्रावरील तापमान विषम आहे .

Click for answer

D. चंद्रावरील तापमान विषम आहे .

2.सूर्यकूल म्हणजे काय ?
A. सूर्य व त्याचे ग्रह
B. सूर्य व सूर्याचे उपग्रह
C. सूर्य व सूर्याचे लघुग्रह
D. सूर्य , सूर्याचे ग्रह , त्यांचे उपग्रह व लघुग्रह .

Click for answer

D. सूर्य , सूर्याचे ग्रह , त्यांचे उपग्रह व लघुग्रह .

3. उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता ?
A. 21 मार्च
B. 21 जून
C. 23 सप्टेंबर
D. 21 डिसेंबर

Click for answer

B. 21 जून

4. ' मध्यरात्रीच्या सूर्याचा देश ' कोणत्या देशाला म्हणतात ?
A. जपान
B. ग्रीनलंड
C. नार्वे
D. ऑस्ट्रेलिया

Click for answer

C. नार्वे

5.महाराष्ट्रातील कोणती जागा चिक्कू या फळपिकासाठी प्रसिद्ध आहे ?
A. वेंगुर्ले
B. मेहरून
C. नाशिक
D. घोलवड

Click for answer

D. घोलवड

6. गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
A. नागपूर
B. चंद्रपूर
C. अमरावती
D. सांगली

Click for answer

C. अमरावती

7. ' खडकवासला ' धरण कोणत्या नदीवर आहे ?
A. गोदावरी
B. मुळा
C. भीमा
D. वैतरणा

Click for answer

B. मुळा

8. ' अनेर ' पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?
A. अहमदनगर
B. रायगड
C. चंद्रपूर
D. धुळे

Click for answer

D. धुळे

9. महाराष्ट्रातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात उंच पर्वत शिखर कोणते ?
A. ब्रम्हगिरी
B. कळसूबाई
C. साल्हेर
D. त्र्यंबकेश्वर

Click for answer

C. साल्हेर

10. 'वाल्मी' या संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?
A. नाशिक
B. औरंगाबाद
C. नागपूर
D. पुणे

Click for answer

B. औरंगाबाद
स्पष्टीकरण : वाल्मी म्हणजे Water and Land Management Institute अर्थात ' जल व भूमी व्यवस्थापन संस्था ' औरंगाबाद शहरात आहे .
========================================================================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा