Good Thoughts

यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.

शुक्रवार, २७ एप्रिल, २०१२

कुलस्वामिनी 20 मराठी

मराठी वर्णमाला
वर्ण : आपण तोंडा वाटे जो मूलध्वनी काढतो त्याला वर्ण असे म्हणतात.

√ मराठीमधे एकू ४८ वर्ण आहेत.

वर्णाचे एकूण ३ प्रकार आहेत. १) स्वर २) स्वरादी ३) व्यंजन


१) स्वर (vowel)
१) ज्या वर्णाचा उच्चार करण्यास सुरवात केल्या पासून ते शेवट पर्यंत जर एक सारखाच ध्वनी निर्माण होत असेल तर त्या वर्णाला स्वर असे म्हणतात.

२) ज्या वर्णाचा उच्चार स्वतंत्रपणे म्हणजे दुसर्या वर्णाच्या वाचून करता येतो त्याला स्वर असे म्हणतात.

3) मराठीत एकूण १२ स्वर आहेत.

अ आ इ ई उ ऊ
ऋ ऌ ए ऐ ओ औ


२) स्वरादी
१) ज्या वर्णाचा उच्चार करण्यास 'अ' ने सुरवात करून अनुनासिक किंवा विसार्गाने समाप्ती होते त्या वर्णाना स्वरादी असे म्हणतात.

२) मराठीत एकूण २ स्वरादी आहेत

अं अः


३) व्यंजन (consonant)
१) ज्या वर्णाचा उच्चार पूर्ण होण्यास शेवटी स्वराचे साहाय्य घ्यावे लागते त्या वर्णाला व्यंजन असे म्हणतात.

२) मराठीत एकूण ३४ व्यंजन आहेत.

क ख ग घ ङ
च छ ज झ ञं
ट ठ ड ढ ण
त थ द ध न
प फ ब भ म
य र ल व श
ष स ह ळ
========================================================================
मराठी बाराखडी

बाराखडी : मराठी भाषेत व्यंजनाला स्वर किंवा स्वरादी जोडल्यावर संयुक्त वर्णांची जी मालिका तयार होते त्याला बाराखडी असे म्हणतात.

कंठ्य व्यंजन

स्वर स्वरादी
अ आ इ ई उ ऊ ऋ ऌ ए ऐ ओ औ अं अः
◌ ा ि ी ु ू ृ ॄ े ै ो ौ ं ः
क का कि की कु कू कृ कॄ के कै को कौ कं कः
ख खा खि खी खु खू खृ खॄ खे खै खो खौ खं खः
ग गा गि गी गु गू गृ गॄ गे गै गो गौ गं गः
घ घा घि घी घु घू घृ घॄ घे घै घो घौ घं घः



तालव्य व्यंजन

स्वर स्वरादी
अ आ इ ई उ ऊ ऋ ऌ ए ऐ ओ औ अं अः
◌ ा ि ी ु ू ृ ॄ े ै ो ौ ं ः
च चा चि ची चु चू चृ चॄ चे चै चो चौ चं चः
छ छा छि छी छु छू छृ छॄ छे छै छो छौ छं छः
ज जा जि जी जु जू जृ जॄ जे जै जो जौ जं जः
झ झा झि झी झु झू झृ झॄ झे झै झो झौ झं झः



मूर्धन्य व्यंजन (consonant)



स्वर स्वरादी
अ आ इ ई उ ऊ ऋ ऌ ए ऐ ओ औ अं अः
◌ ा ि ी ु ू ृ ॄ े ै ो ौ ं ः
ट टा टि टी टु टू टृ टॄ टे टै टो टौ टं टः
ठ ठा ठि ठी ठु ठू ठृ ठॄ ठे ठै ठो ठौ ठं ठः
ड डा डि डी डु डू डृ डॄ डे डै डो डौ डं डः
ढ ढा ढि ढी ढु ढू ढृ ढॄ ढे ढै ढो ढौ ढं ढः
ण णा णि णी णु णू णृ णॄ णे णै णो णौ णं णः

दंत्य व्यंजन (consonant)



स्वर स्वरादी
अ आ इ ई उ ऊ ऋ ऌ ए ऐ ओ औ अं अः
◌ ा ि ी ु ू ृ ॄ े ै ो ौ ं ः
त ता ति ती तु तू तृ तॄ ते तै तो तौ तं तः
थ था थि थी थु थू थृ थॄ थे थै थो थौ थं थः
द दा दि दी दु दू दृ दॄ दे दै दो दौ दं दः
ध धा धि धी धु धू धृ धॄ धे धै धो धौ धं धः
न ना नि नी नु नू नृ नॄ ने नै नो नौ नं नः

ओष्ठ्य व्यंजन (consonant)



स्वर स्वरादी
अ आ इ ई उ ऊ ऋ ऌ ए ऐ ओ औ अं अः
◌ ा ि ी ु ू ृ ॄ े ै ो ौ ं ः
प पा पि पी पु पू पृ पॄ पे पै पो पौ पं पः
फ फा फि फी फु फू फृ फॄ फे फै फो फौ फं फः
ब बा बि बी बु बू बृ बॄ बे बै बो बौ बं बः
भ भा भि भी भु भू भृ भॄ भे भै भो भौ भं भः
म मा मि मी मु मू मृ मॄ मे मै मो मौ मं मः

अन्त्यःस्थ व्यंजन (consonant)



स्वर स्वरादी
अ आ इ ई उ ऊ ऋ ऌ ए ऐ ओ औ अं अः
◌ ा ि ी ु ू ृ ॄ े ै ो ौ ं ः
य या यि यी यु यू यृ यॄ ये यै यो यौ यं यः
र रा रि री रु रू रृ रॄ रे रै रो रौ रं रः
ल ला लि ली लु लू लृ लॄ ले लै लो लौ लं लः
व वा वि वी वु वू वृ वॄ वे वै वो वौ वं वः
श शा शि शी शु शू शृ शॄ शे शै शो शौ शं शः

व्यंजन (consonant)



स्वर स्वरादी
अ आ इ ई उ ऊ ऋ ऌ ए ऐ ओ औ अं अः
◌ ा ि ी ु ू ृ ॄ े ै ो ौ ं ः
ष षा षि षी षु षू षृ षॄ षे षै षो षौ षं षः
स सा सि सी सु सू सृ सॄ से सै सो सौ सं सः
ह हा हि ही हु हू हृ हॄ हे है हो हौ हं हः
ळ ळा ळि ळी ळु ळू ळृ ळॄ ळे ळै ळो ळौ ळं ळः
========================================================================
मराठी शब्दाच्या जाती

नाम - जे शब्द प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूची, वस्तूच्या गुणांची नावे असतात अशा शब्दांना नाम असे म्हणतात.
उदाहरण - घर, आकाश, गोड

सर्वनाम - जे शब्द नामाच्या ऐवजी वापरले जातात त्या शब्दांना सर्वनाम असे म्हणतात.
उदाहरण - मी, तू, आम्ही

विशेषण - जे शब्द नामाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना विशेषण असे म्हणतात.
उदाहरण - गोड, उंच

क्रियापद - जे शब्द वाक्यातील क्रिया दाखवतात व त्या वाक्याचा अर्थ पूर्ण करतात त्या शब्दांना क्रियापद असे म्हणतात.
उदाहरण - बसणे, पळणे

क्रियाविशेषण - जे शब्द क्रियापदाबद्दल जास्त माहिती सांगतात त्या शब्दांना क्रियाविशेषण असे म्हणतात.
उदाहरण - इथे, उद्या

शब्दयोगी अव्यय - जे शब्द नामांना किंवा सर्वनामांना जडून येतात व वाक्यातील शब्दांचा संबंध दाखवतात त्या शब्दांना शब्दयोगी अव्यय असे म्हणतात.
उदाहरण - झाडाखाली, त्यासाठी

उभयान्वयी अव्यय - जे शब्द दोन शब्द किंवा वाक्य यांना जोडतात त्या शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
उदाहरण - व, आणि, किंवा

केवलप्रयोगी अव्यय - जे शब्द आपल्या मनातील वृत्ती किंवा भवन व्यक्त करतात त्या शब्दांना केवलप्रयोगी अव्यय असे म्हणतात.
उदाहरण - अरेरे, अबब

शब्द विकाराचे प्रकार

काही शब्द जेंव्हा वाक्यात वापरले जातात तेंव्हा मूळ शब्दास प्रत्यय लागून त्यात बदल होतो किंवा शब्द जसाच्या तसा वापरला जातो. ज्या विविध कारणामुळे मुळ शब्दात बदल घडतो ती कारणे पाच विभागात मोडतात.

१) वचन २) लिंग ३) पुरुष ४) विभक्ती ५) काळ
वचन

एखाद्या नामावरून ती वस्तू एक आहे का अनेक आहेत हे कळते त्याला वाचन असे म्हणतात. वाचनाचे एकूण २ प्रकार आहेत.
एकवचन : ज्या नामावरून त्या वस्तूची संख्या एक आहे असे समजते, तेंव्हा त्या नामाचे वचन एकवचन मानले जाते.
उदाहरण - अंबा, घोडा, पेढा
अनेकवचन : ज्या नामावरून त्या वस्तूची संख्या एकपेक्षा जास्त आहे असे समजते, तेंव्हा त्या नामाचे वचन अनेकवचन मानले जाते.
उदाहरण - अंबे, घोडे, पेढे
लिंग

एखाद्या नामावरून ती वस्तू पुरुषजातीची, स्त्रीजातीची किंवा भिन्न जातीची आहे हे कळते त्याला त्या नामाचे लिंग असे म्हणतात. लिंगाचे एकूण ३ प्रकार आहेत.
पुल्लिंग : ज्या नामावरून ती वस्तू पुरुषजातीची आहे असे समजते, तेंव्हा त्या नामाचे लिंग पुल्लिंग समजावे.
उदाहरण - मुलगा, घोडा, कुत्रा
स्त्रीलिंग : ज्या नामावरून ती वस्तू स्त्रीजातीची आहे असे समजते, तेंव्हा त्या नामाचे लिंग स्त्रीलिंग समजावे.
उदाहरण - मुलगी, घोडी, कुत्री
नपुंसकलिंग : ज्या नामावरून ती वस्तू पुरुषजातीची किंवा स्त्रीजातीची आहे हे समजत नाही, तेंव्हा त्या नामाचे लिंग नपुसंकलिंग समजावे.
उदाहरण - मुल, पिल्लू, पाखरू
पुरुष

एखाद्या नामावरून बोलणारा , ज्याच्याशी बोलायचे तो व ज्याविषयी बोलयचे त्या सर्व नामाला पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात. पुरुषवाचक सर्वनामाचे ३ प्रकार आहेत.
प्रथम पुरुषवाचक : बोलणारा किंवा लिहिणारा स्वतःचा उल्लेख करण्यासाठी ज्या सर्वानामाचा उपयोग करतो त्या सर्वनामाला प्रथम पुरुषवाचक सर्वानाम म्हणतात.
द्वितीय पुरुषवाचक: : ज्याच्याशी बोलायाचे त्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा उल्लेख करण्यासाठी ज्या सर्वानामाचा उपयोग करतात त्या सर्वनामाला द्वितीय पुरुषवाचक सर्वानाम म्हणतात.
तृतीय पुरुषवाचक : ज्याच्या विषयी बोलायचे त्या व्यक्तीचा किंवा वस्तूचा उल्लेख करण्यासाठी ज्या सर्वानामाचा उपयोग करतात त्या सर्वनामाला तृतीय पुरुषवाचक सर्वानाम म्हणतात.
विभक्ती

वाक्यात येणार्‍या नामांचा व सर्वनामांचा क्रियापदाशी किंवा इतर शब्दांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबध असतो व हा संबंध दाखवण्या साठी जो नामात किंवा सर्वानामात बदल करतात त्याला विभक्ती असे म्हणतात. विभक्तीचे एकूण ८ प्रकार आहेत.
काळ

क्रियापदावरून ती घटना कधी घडली हे समजते त्याला काळ असे म्हणमा तात. काळाचे एकूण ३ प्रकार आहेत.
वर्तमानकाळ : ज्या क्रियापदावरूनती घटना आत्ता घडत आहे असे समजते, तेंव्हा त्या क्रियापदाचा काळ वर्तमानकाळ मानला जातो.
भूतकाळ : ज्या क्रियापदावरूनती घटना आधी घडली आहे असे समजते, तेंव्हा त्या क्रियापदाचा काळ भूतकाळ मानला जातो.
भविष्यकाळ : ज्या क्रियापदावरूनती घटना पुढे घडणार आहे असे समजते, तेंव्हा त्या क्रियापदाचा काळ भविष्यकाळ मानला जातो.

तक्ता - शब्द जाती व शब्द विकाराचे प्रकार
जात व प्रकार वचन लिंग पुरुष विभक्ती काळ
नाम हो हो नाही हो नाही
सर्वनाम हो हो हो हो नाही
विशेषण हो हो नाही नाही नाही
क्रियापद हो हो हो नाही हो
क्रियाविशेषण हो हो नाही नाही नाही
शब्दयोगी अव्यय नाही नाही नाही नाही नाही
उभयान्वयी अव्यय नाही नाही नाही नाही नाही
केवलप्रयोगी अव्यय नाही नाही नाही नाही नाही

=============================================================
नाम

जे शब्द प्रत्यक्ष किंवा काल्पनिक वस्तूची, वस्तूच्या गुणांची नावे असतात अशा शब्दांना नाम असे म्हणतात.
उदाहरण - घर, आकाश, गोड

नामांचे मुख्य प्रकार तीन आहेत -

१) सामान्यनाम
२) विशेषनाम
३) भाववाचकनाम

सामान्यनाम प्राणीवाचक पदार्थवाचक किंवा समूहवाचक असतात.
नामाचे लिंग

मराठी भाषेत शब्दाचे लिंग ठरवण्याचे निश्चित असे काही नियम नाहीत पण खालील सामान्य नियम वापरता येतील.

जर प्राणीवाचक नावावरून तो प्राणी नर किंवा मादी आहे हे समजते त्या प्रमाणे त्या नामाचे लिंग ठरवायचे.
पुल्लिंग - घोडा बकरा कुत्रा
स्त्रील्लिंग - घोडी, बकरी, कुत्री

जर एखाद्या नामावरून मोठा आकार, शक्ती, कठोरपणा याचा बोध होत असेल तर ते नाम पुल्लिंगी असते.
पुल्लिंग - सूर्य, सागर, लोट, गोळा

जर एखाद्या नामावरून लहान आकार, नाजुकपणा, सुंदरता याचा बोध होत असेल तर ते नाम स्त्रील्लिंगी असते.
स्त्रील्लिंग - झुळूक, वनश्री, लोटी, गोळी

भाववाचक नामे जर पणा किंवा वा या प्रत्ययाने पूर्ण होत असतील तर ती नामे पुल्लिंगी असतात.
पुल्लिंग - देवपणा, चांगुलपणा, गारवा, हिरवा

भाववाचक नामे जर ई, की, ता, किंवा गिरी या प्रत्ययाने पूर्ण होत असतील तर ती नामे स्त्रीलिंगी असतात.
स्त्रीलिंग - गरिबी, लांबी, माणुसकी, मानवता, कारागिरी

भाववाचक नामे जर पण, त्व, य, किंवा व या प्रत्ययाने पूर्ण होत असतील तर ती नामे नपुंसकलिंगी असतात.
नपुंसकलिंग - देवपण, मातृत्व, शूरत्व, शौर्य, पेय, गौरव

नामाचे लिंग

मराठी भाषेत शब्दाचे लिंग बदलण्याचे काही नियम खालील प्रमाणे आहेत.

प्राणीवाचक 'आ' कारांत पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप 'ई' कारांत व नपुंसकलिंगी रूप 'ए' कारांत होते.

पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग
मुलगा मुलगी मुलगे
घोडा घोडी घोडे
कुत्रा कुत्री कुत्रे
बकरा बकरी बकरे

काही प्राणीवाचक पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप 'ईण' हा प्रत्यय लागून होते.

पुल्लिंग स्त्रीलिंग पुल्लिंग स्त्रीलिंग
वाघ वाघीण सिंह सिंहीण
सुतार सुतारीण कुंभार कुंभारीण

काही 'अ' कारांत प्राणीवाचक पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप 'ई' हा प्रत्यय लागून होते.

पुल्लिंग स्त्रीलिंग पुल्लिंग स्त्रीलिंग
दास दासी गोप गोपी
वानर वानरी बेडूक बेडकी

काही 'आ' कारांत पदार्थवाचक पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप 'ई' हा प्रत्यय लागून होते.

पुल्लिंग स्त्रीलिंग पुल्लिंग स्त्रीलिंग
लोटा लोटी भाकरा भाकरी
गोळा गोळी गाडा गाडी
नामाचे वचन

नामांचे वचनांचे नियम खालील प्रमाणे आहेत.

विशेषनामांचे व भाववाचकनामांचे अनेकवचन होत नाही.

सामान्यनामांचे वचनांचे नियम खालील प्रमाणे आहेत.

एकवचन अंत्यस्वर पुल्लिंग स्त्रीलिंग नपुंसकलिंग
एकवचन अनेकवचन एकवचन अनेकवचन एकवचन अनेकवचन
उदाहरण अंत्यस्वर उदाहरण उदाहरण अंत्यस्वर उदाहरण उदाहरण अंत्यस्वर उदाहरण
अ देव अ देव गार, भिंत आ, ई गारा, भिंती घर, पान ए घरे, पाने
आ आंबा ए आंबे माता, शाळा आ माता, शाळा - -
इ इ ई इ
ई तेली ई तेली स्त्री, बी आ स्त्रिया, बिया ए
उ उ धनु उ धनु उं
ऊ लाडू ऊ लाडू आ ए
ॠ - - - - - -
ए - - आ तळे, मडके ई तळी, मडकी
ऐ - - आ - -
ओ ओ बायको आ बायका - -
औ औ - - - -
नामाचे विभक्ती

नामांचे विभक्तीचे प्रत्यय खालील प्रमाणे आहेत.
विभक्ती एकवचन अनेकवचन
प्रत्यय उदाहरण प्रत्यय उदाहरण
प्रथमा -- फूल -- फुले
द्वितीया स, ला, ते फुलास, फुलाला स, ला, ना, ते फुलांस, फुलांना
तृतीया ने, ए, शी फुलाने, फुलाशी नी, शी, ई, ही फुलांनी, फुलांशी
चथुर्ती स, ला, ते फुलास, फुलाला स, ला, ना, ते फुलांस, फुलांना
पंचमी ऊन, हून फुलाहून ऊन, हून फुलांहून
षष्ठी चा, ची, चे फुलाचा, फुलाची, फुलाचे चा, ची, चे फुलांचा, फुलांची, फुलांचे
सप्तमी त, ई, आ फुलात त, ई, आ फुलांत
संबोधन -- फुला नो फुलांनो
===========================================================
सर्वनाम

जो शब्द नामाची पुनरूक्ती टाळण्यासाठी नामाच्या जागी वापरला जातो त्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात.

सर्वनामातसुद्धा वचन, लिंग, पुरुष, व विभक्ती प्रमाणे बदल होतात.

सर्वनामाचे एकूण ६ प्रकार आहेत.
पुरुषवाचक सर्वनामे

ज्या पुरुषवाचक नामांच्या ऐवजी जे शब्द वपरले जातात त्यांना पुरुषवाचक सर्वनामे असे म्हणतात.

पुरुष एकवचन अनेकवचन
प्रथम मी आम्ही
द्वितीय तू तुम्ही
तृतीय तो, ती, ते ते, त्या, ते
दर्शक सर्वनामे

जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्या साठी ज्या सर्वनामांचा उपयोग करतात त्यांना दर्शक सर्वनामे म्हणतात.

उदाहरण - हा, ही, हे, तो, ती, ते
संबंधी सर्वनामे

जे सर्वनाम वाक्यातील दर्शक सर्वनामाशी संबंध दाखवण्यासाठी वापरले जाते त्यांना संबंधी सर्वनामे म्हणतात.

उदाहरण - जो, जी, जे
प्रश्नार्थक सर्वनामे

ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात.

उदाहरण - कोण, काय.
अनिश्चित , सामान्य सर्वनामे

ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात कुठल्या नामासाठी आला आहे या बद्दल अनिश्चीतीतता असते अशा सर्वनामांना अनिश्चित किंवा सामान्य सर्वनामे म्हणतात.

उदाहरण - कोण, काय.
आत्मवाचक सर्वनामे

ज्या सर्वनामांचा अर्थ "स्वतः" असा होतो त्यांना आत्मवाचक सर्वनामे म्हणतात.

उदाहरण - स्वतः, आपण.
========================================================================
शब्दयोगी अव्यये

काही शब्द नामांना किंवा सर्वनामाना जोडून येतात व त्या वाक्यातील दुस‌या एखाद्या शब्दाशी संबंध दाखवतात अशा शब्दांना शब्दयोगी अव्यय म्हणतात.

शब्दयोगी अव्यये प्रत्ययांसारखी शब्दाच्या मागे जोडली जातात पण त्यांना स्वतंत्र अर्थ असतो.

हे शब्द जर स्वतंत्रपणे वापरले तर ते क्रियाविशेषणाचे काम करतात.

शब्दयोगी अव्ययांचे प्रकार

कालवाचक शब्दयोगी अव्यये
पूर्वी आधी आत पुढे नंतर पर्यंत पावेतो

गतीवाचक शब्दयोगी अव्यये
आतून खालून मधून पर्यंत पासून

स्थलवाचक शब्दयोगी अव्यये
आत बाहेर मागे पुढे मध्ये अलीकडे समोर जवळ ठायी पाशी नजीक समीप समक्ष

करणवाचक शब्दयोगी अव्यये
मुळे योगे करून कडून द्वारा करवी हाती

हेतुवाचक शब्दयोगी अव्यये
साठी कारणे करिता अर्थी प्रीत्यर्थ निमित्त स्तव

व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यये
शिवाय
खेरीज विना वाचून व्यतिरिक्त परता

तुलनावाचक शब्दयोगी अव्यये
पेक्षा तर तम मध्ये परीस

योग्यतावाचक शब्दयोगी अव्यये
योग्य सारखा जोगा सम समान प्रमाणे बरहुकूम

कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यये
च मात्र ना पण फक्त केवळ

संग्रहवाचक शब्दयोगी अव्यये
सुद्धा देखील ही पण बरीक केवळ फक्त

संबंधवाचक शब्दयोगी अव्यये
विशी विषयी संबंधी

साहचर्यवाचक शब्दयोगी अव्यये
बरोबर सह संगे सकट सहित सवे निशी समवेत

भागवाचक शब्दयोगी अव्यये
पैकी पोटी आतून

विनिमयवाचक शब्दयोगी अव्यये
बद्दल ऐवजी जागी बदली

दिकवाचक शब्दयोगी अव्यये
प्रत प्रति कडे लागी

विरोधवाचक शब्दयोगी अव्यये
विरुद्ध वीण उलटे उलट

परिमाणवाचक शब्दयोगी अव्यये
भर
==============================================================
मराठी अंक

१ ११ २१ ३१ ४१ ५१ ६१ १ १ ९१
२ १२ २२ ३२ ४२ ५२ ६२ ७२ ८२ ९२
३ १३ २३ ३३ ४३ ५३ ६३ ७३ ८३ ९३
४ १४ २४ ३४ ४४ ५४ ६४ ७४ ८४ ९४
५ १५ २५ ३५ ४५ ५५ ६५ ७५ ८५ ९५
६ १६ २६ ३६ ४६ ५६ ६६ ७६ ८६ ९६
७ १७ २७ ३७ ४७ ५७ ६७ ७७ ८७ ९७
८ १८ २८ ३८ ४८ ५८ ६८ ७८ ८८ ९८
९ १९ २९ ३९ ४९ ५९ ६९ ७९ ८९ ९९
१० २० ३० ४० ५० ६० ७० ८० ९० १००

मराठी अंक

एक अकरा एकवीस एकतीस एकेचाळीस एक्कावन एकसष्ट एकाहत्तर एक्याऐंशी एक्याण्णव
दोन बारा बावीस बत्तीस बेचाळीस बावन्न बासष्ट बहात्तर ब्याऐंशी ब्याण्णव
तीन तेरा तेवीस तेहत्तीस त्रेचाळीस त्रेपन्न त्रेसष्ट त्र्याहत्तर त्र्याऐंशी त्र्याण्णव
चार चौदा चोवीस चौतीस चव्वेचाळीस चोपन्न चौसष्ट चौर्‍याहत्तर चौर्‍याऐंशी चौर्‍याण्णव
पाच पंधरा पंचवीस पस्तीस पंचेचाळीस पंचावन पासष्ट पंच्याहत्तर पंच्याऐंशी पंच्याण्णव
सहा सोळा सव्वीस छत्तीस सेहेचाळीस छपन्न सहासष्ट शहात्तर शहाऐंशी शहाण्णव
सात सतरा सत्तावीस सदोतीस सत्तेचाळीस सत्तावन सदुसष्ट सत्त्यात्तर सत्त्याऐंशी सत्त्याण्णव
आठ अठरा अठ्ठावीस अडोतीस अठ्ठेचाळीस अठ्ठावन अडुसष्ट अठ्ठ्यात्तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव
नऊ एकोणीस एकोणतीस एकोणचाळीस एकोणपन्नास एकोणसाठ एकोणसत्तर एकोणऐंशी एकोणनव्वद नव्याण्णव
दहा वीस तीस चाळीस पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर
===================================================================
नातेवाईक (naatevaeeka) Relatives
मराठी शब्द इंग्रजी भाषांतर इंग्रजीत अर्थ
Marathi Word English Transliteration Meaning
आई Aaai Mother
वडील Vadeela Father
भाऊ Bhaau Brother
बहीण Baheena Sister
मामा Maamaa Mother's brother
मामी Maamee Mother's brother's wife, Mama's wife.
काका Kaakaa Uncle
काकी Kaakee Uncle's wife
काकू Kaakoo Uncle's wife
आजी Aaji Grand mother
आजोबा Aajobaa Grand father
मावशी Maavashi Mother's sister
आत्या Atyaa Father's sister
पणजी Panajee Great grand mother
पणजोबा Panajobaa Great grand father
खापर पणजोबा Khaapara panjobaa Great great grand father
खापर पणजी Khaapara panajee Great great grand mother
नातू Naatoo Grand son
नात Naata Grand daughter
पणतू Panatoo Great grand son
पणती Panati Great grand daughter
खापर पणतू Khaapar panatoo Great great grand son
खापर पणती Khaapar panatee Great great grand daughter
=====================================================
भाज्या (bhaajyaa) - Vegetables
मराठी शब्द इंग्रजी भाषांतर इंग्रजीत अर्थ
Marathi Word English Transliteration Meaning
गाजर gaajara Carrot
पालक paalaka Spinach
बटाटा bataataa Potato
कांदा kaa-ndaa Onion
वाटाणा vaataanaa Pea
मटार mataara Green Pea
कोबी kobee Cabbage
कॉली फ्लॉवर cauliflower Cauliflower
कोथिंबीर kothi-mbeera Cilantro
भोपळा bhopalaa Pumpkin
काकडी kaakadi Cucumber
मका makaa Corn
मीरची meerachee Pepper
ढोबळी मीरची dhobalee meerachee Bell Pepper
मुळा mulaa Radish
टोमॅटो tomato Tomato
भेंडी bhendi Okra
आल aala Ginger
लसूण lasoon Garlic
कोशिंबीर koshi-mbeer Salad with yogurt
========================================================================
फळ (phala) - Fruits
मराठी शब्द इंग्रजी भाषांतर इंग्रजीत अर्थ
Marathi Word English Transliteration Meaning
आंबा aa-mbaa Mango
केळ kela Banana
द्राक्ष draa-ksha Grapes
संत्र sa-ntra Orange
पेअर pear Pear
पेरू peroo Guava
अननस ananasa Pineapple
सफरचंद sapharcha-nda Apple
कलिंगड kali-ngada Watermelon
खरबुज kharbuja Cantalope
अंजीर aa-njir Fig
डाळींब daali-mba Pomegranate
नारळ Naarala Coconut
=================================================================
प्राणी (praanee) – Animals
मराठी शब्द इंग्रजी भाषांतर इंग्रजीत अर्थ
Marathi Word English Transliteration Meaning
कासव kaasava Turtle
कोंबडी ko-mbadee Chicken
बकरा bakaraa Goat
बकरी bakrree Lamb
हती hatti Elephant
कुत्रा kutraa Dog
मांजर maa-njara Cat
सिंह si-nha Lion
वाघ waagha Tiger
गाय gaaya Cow
म्हैस mhaisa Water buffalo
माकड maakada Monkey
गाढव gaadhava Donkey
अस्वल aswala Bear
ऊंट uanta Camel
जिराफ girrafe Girrafe
झेब्रा zebraa Zebraa
साप saapa Snake
उंदीर undeera Rat
घोडा ghodaa Horse
मगर Magara Alligator
ससा sasaa Rabbit
बेडुक beduka Frog
कोल्हा kolhaa Fox
लांडगा laa-ndagaa Wolf
=================================================================
रंग (ra-nga) - Colors
मराठी शब्द इंग्रजी भाषांतर इंग्रजीत अर्थ
Marathi Word English Transliteration Meaning
काळा Kaala Black
पांढरा Paa-ndharaa White
लाल laala Red
हिरवा hiravaa Green
निळा nilaa Blue
पिवळा pivalaa Yellow
तपकीरी tapakeeree Brown
खाकी khaakee Brown
गुलाबी gulaabee Pink
केशरी kesharee Orange
भगवा bhagavaa Orange
नारींगी naaree-ngee Purple
पोपटी popatee Light green
राखाडी raakhaadee Gray
सोनेरी soneree Golden
चंदेरी cha-nderi Silver
रूपेरी rooperee Silver
=====================================================================

mpsc current 226 to 250

Monday 19 March 2012
प्रश्नमंजुषा -226
सर्व स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी/सामान्य ज्ञान घटकासाठी विशेष उपयुक्त
1. इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीनचा उपयोग भारतात सर्वप्रथम कोणत्या वर्षी केला गेला ?

A. 1982
B. 1992
C. 1998
D. 2001

Click for answer
A. 1982


2.'उद्यमी हेल्पलाईन' केंद्रशासनाने कोणत्या उद्योगांच्या विकासासाठी सुरु केली आहे ?

A. मोठे अवजड उद्योग
B. सूक्ष्म , लहान व मध्यम उद्योग
C. महिलांकडून चालविलेले उद्योग
D. फक्त कृषी / जैव अभियांत्रिकी शी संबंधित उद्योग

Click for answer
B. सूक्ष्म ,लहान व मध्यम उद्योग

3. एका इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीनमध्ये ( EVM ) जास्तीत जास्त किती मते नोंदविली जाऊ शकतात .

A. 2000
B. 2480
C. 3840
D. 10000

Click for answer
C. 3840
इलेक्ट्रॉनिक वोटींग मशीन संबंधित अधिक माहिती पुढील ठिकाणी उपलब्ध आहे.
http://pib.nic.in/elections2009/volume1/Chap-39.pdf

4. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जारी केलेल्या निर्देशांनुसार सामान्य परिस्थितीत मतदान केंद्र तुमच्या घरापासून जास्तीत जास्त किती अंतरावर असू शकते ?

A. 1 किमी
B. 2 किमी
C. 3 किमी
D. 4 किमी

Click for answer
B. 2 किमी

5.13 जानेवारी 2011 रोजी केंद्र शासनाकडून जाहीर केल्याप्रमाणे भारतातून कोणत्या प्रकारचा पोलीयो पूर्णपणे नामशेष झाला आहे ?

A. टाईप - 1
B. टाईप - 2
C. टाईप - 3
D. टाईप - 4


Click for answer
A. टाईप - 1

6. आजच्या दिवसाचा(19 मार्च) विचार करता सध्या लोकसभेत अनुसूचित जातींसाठी(SC) किती जागा राखीव आहेत ?

A. 60
B. 75
C. 84
D. 105


Click for answer
C. 84

7. लोकसभेत सध्या अनुसूचित जमातींसाठी ( ST ) किती जागा राखीव आहेत ?

A. 60
B. 85
C. 107
D. 47

Click for answer
D. 47

8. संगणकामध्ये ' V-RAM ' कशासाठी वापरतात ?

A. आज्ञावली ( Programs) साठी
B. चित्रे ( Images ) व लिखित साहीत्य
C. व्हिडीओ ( चित्रफित ) व ग्राफीक्स करीता
D. वरीलपैकी नाही

Click for answer
C. व्हिडीओ ( चित्रफित ) व ग्राफीक्स करीता

9.' राष्ट्रीय साक्षरता अभियानांतर्गत ' फेब्रुवारी - मार्च 2012 या कालावधीत कोणत्या यात्राचे आयोजन केले आहे ?

A. समर्थ भारत यात्रा
B. साक्षर भारत यात्रा
C. भारत पुननिर्माण यात्रा
D. राष्ट्रीय साक्षरता यात्रा

Click for answer
B. साक्षर भारत यात्रा

10. ऑक्टोबर 2012 मध्ये ' मिनी प्रवासी भारतीय दिन ' कोणत्या देशात/शहरात आयोजीत केला जाणार आहे ?

A. मॉरीशस
B. न्यूयार्क
C. दुबई
D. त्रिनाद आणि टोबॅगो

Click for answer
C. दुबई
========================================================================
Tuesday 20 March 2012
प्रश्नमंजुषा -227
खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:
1. महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा
2. MPSC PSI पूर्व परीक्षा
3. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012
4. MPSC Mains GS-1
5. MPSC Asst पूर्व परीक्षा
6. MPSC STI पूर्व परीक्षा
1.पुण्यातील हिंदुस्थान अँटीबायोटेक्सचा प्रकल्प कोणत्या पंचवार्षीक योजने दरम्यान उभारण्यात आला ?

A. पहिला
B. दुसरा
C. तिसरा
D. चौथा

Click for answer
A. पहिला

2.पहिली पंचवार्षीक योजना कोणत्या प्रतीमानावर आधारीत होती ?

A. हेरॉल्ड - डोमर
B. पी. सी. महालनोबीस
C. ए. एस. मान आणि अशोक रुद्र
D. गांधीवादी


Click for answer
A. हेरॉल्ड - डोमर

3. रुरकेला पोलाद प्रकल्प कोणाच्या मदतीने उभारण्यात आला ?

A. ब्रिटन
B. रशिया
C. पश्चिम जर्मनी
D. अमेरीका

Click for answer
B. रशिया

4.राव - मनमोहन प्रतिमानावर कोणती पंचवार्षीक योजना आधारलेली होती ?

A. पाचवी
B. आठवी
C. सातवी
D. दहावी

Click for answer
A. पाचवी

5. 'कारगीलचे युद्ध' कोणत्या पंचवार्षीक योजनेवर परिणाम करणारे ठरले ?'

A. सातव्या
B. आठव्या
C. नवव्या
D. दहाव्या

Click for answer
C. नवव्या

6. जनता पार्टीने कोणती योजना कालावधी संपण्याआधीच संपुष्टात आणली ?

A. चौथी
B. पाचवी
C. सहावी
D. सातवी

Click for answer
B. पाचवी

7.ग्रामीण युवकांना स्वयंरोजगारासाठी प्रशिक्षित करणारी 'TRYSEM' हा कार्यक्रम कोणत्या पंचवार्षीक दरम्यान सुरु करण्यात आली ?

A. तिसर्‍या
B. चौथ्या
C. पाचव्या
D. सहाव्या


Click for answer
C. पाचव्या

8.चौथी पंचवार्षीक योजना कधी सुरू झाली ?

A. 1 एप्रिल 1964
B. 1 एप्रिल 1967
C. 1 एप्रिल 1969
D. 1 एप्रिल 1971

Click for answer
C. 1 एप्रिल 1969

9. तीन वार्षीक योजना कोणत्या कालावधी दरम्यान राबविण्यात आल्या ?

A. 1965 - 68
B. 1966 - 69
C. 1970 - 72
D. 1971 - 74

Click for answer
B. 1966 - 69

10. तेलाच्या किमंती तब्बल 400 % वाढल्यामुळे पहिला झटका कोणत्या वर्षी बसला ?

A. 1973
B. 1976
C. 1979
D. 1982

Click for answer
A. 1973
========================================================================
Wednesday 21 March 2012
प्रश्नमंजुषा -228

1. हरितक्रांतीमुळे कोणत्या पीक गटाला फायदा झाला ?

A. रोकड पिके
B. तेलबिया पिके
C. कडधान्य
D. तृणधान्य

Click for answer
D. तृणधान्य

2.खालीलपैकी कोणत्या पिकापासून भारतात साखर उत्पादित केली जाते ?

A. बीट
B. ऊस
C. गोड ज्वारी
D. मका
Click for answer
B. ऊस

3. महाराष्ट्र राज्यात __________ हे तेलबियाचे पिक कोरडवाहू शेतीत घेतले जाते .

A. सूर्यफूल
B. करडई
C. जवस
D. मोहरी


Click for answer
B. करडई

4. खालील भाताच्या वाणांपैकी हे वाण सुवासिक व निर्यातीसाठी उपयुक्त आहे ?

A. बासमती
B. आंबामोहोर
C. रत्‍ना
D. जया

Click for answer
A. बासमती

5. सर्व साधारणतः महाराष्ट्रात बाजरीचे पीक कोणत्या हंगामात घेतले जाते ?

A. खरीप
B. रब्बी
C. उन्हाळी
D. हिवाळी


Click for answer
A. खरीप

6. शेतातील तण नाश करण्यासाठी कोणत्या रसायनाचा उपयोग करतात ?

A. 2-4 डी
B. रोगार रसायन द्रवरूप जंतुनाशक खत
C. बी.एच.सी.
D. डी.डी.टी.


Click for answer
A. 2-4 डी

7. ' रांगडा ' हा शब्द खालीलपैकी कोणत्या पिकासाठी वापरला जातो ?

A. मका
B. भात
C. कांदा
D. कोबी

Click for answer
C. कांदा

8. जमिनीचा पोत वाढविण्यासाठी _____________ पिकांची फेरपालट चांगली असते .

A. ज्वारी-गहू
B. भात-गहू
C. बाजरी-गहू
D. भुईमूग-गहू

Click for answer
D. भुईमूग-गहू

9. प्रति हेक्टर 100 कि. ग्रॅ. बियाण्याची शिफारस असल्यास व बियाण्याची शुद्धता व उगवणीचे प्रमाण अनुक्रमे शेकडा 100 व 90 असेल तर हेक्टरी एकूण किलो बियाणे लागेल ?

A. 112 किलो
B. 111 किलो
C. 111.1 किलो
D. 113 किलो

Click for answer
B. 111 किलो

10. महाराष्ट्रात जमीन सुधारणा कायदा कोणत्या वर्षापासून सुरु झाला ?

A. 1941
B. 1943
C. 1945
D. 1947

Click for answer
C. 1945
========================================================================
Friday 23 March 2012
प्रश्नमंजुषा -229
1. डॉ. हरीश हांडे आणि श्रीमती निलिमा मिश्रा यांना 2011 मध्ये कोणत्या पारितोषिकाने गौरविण्यात आले ?

A. नोबेल
B. बुकर
C. मॅगसेसे
D. संगीत नाटक अकादमी

Click for answer
C. मॅगसेसे

2.भारतात सर्वाधीक ATM व शाखा असलेली बँक कोणती ?

A. बँक ऑफ इंडीया
B. रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया
C. स्टेट बँक ऑफ इंडीया
D. पंजाब नॅशनल बँक

Click for answer
C. स्टेट बँक ऑफ इंडीया

3. श्री. सुशीलकुमार शिंदे हे केंद्रीय ______________ मंत्री आहेत ?

A. अवजड उद्योग
B. ऊर्जा
C. विज्ञान व तंत्रज्ञान
D. नागरी उड्डाण

Click for answer
B. ऊर्जा

4. ' द व्हाईट टाईगर ' ह्या कादंबरीचे लेखक कोण आहेत ?

A. अमिताव घोष
B. अरविंद अडीगा
C. व्ही. एस. नायपॉल
D. सलमान रश्दी
Click for answer
B. अरविंद अडीगा

5. खालीलपैकी कोणता करार आण्विक उर्जेच्या वापरा संबंधित आहे ?

A. NPT
B. SAFTA
C. GATT
D. लूक ईस्ट पॉलीसी

Click for answer
A. NPT

6. भारतातील पहिल्या सार्वत्रिक निवडणुका कोणत्या वर्षी पार पडल्या ?

A. 1947-48
B. 1950-51
C. 1951-52
D. 1955-56


Click for answer
C. 1951-52

7. सर्वोच्च न्यायालयात टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याशी संबंधित जनहित याचिका कोणी दाखल केली आहे ?

A. अण्णा हजारे
B. अरविंद केजरीवाल
C. बाबा रामदेव
D. सुब्रमण्यम स्वामी

Click for answer
D. सुब्रमण्यम स्वामी

8. 57 व्या फिल्मफेअर पुरस्कारांत कोणत्या अभिनेत्रीस ' सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ' चा पुरस्कार प्राप्त झाला ?

A. करीना कपूर
B. विद्या बालन
C. प्रियंका चोप्रा
D. कंगना रानावत
Click for answer
B. विद्या बालन

9. ___________ ह्या क्रिकेटपटूवर सध्या कर्करोगाचे उपचार सुरु आहेत ?

A. युवराज सिंग
B. शेन वॉर्न
C. अजय जडेजा
D. वरीलपैकी नाही

Click for answer
A. युवराज सिंग

10. ' इटस् नॉट अबाऊट बाईक : माय जर्नी बॅक टू लाईफ ' हे स्वतः च्या कर्करोगाशी दिलेल्या लढयाबाबत चे आत्मचरीत्र कोणत्या महान खेळाडूचे आहे ?

A. युवराज सिंग
B. लान्स आर्मस्ट्रॉग
C. मायकेल शुमेकर
D. इम्रान खान

Click for answer
B. लान्स आर्मस्ट्रॉग
========================================================================
Sunday 25 March 2012
प्रश्नमंजुषा -230
खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:
1. महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा
2. MPSC PSI पूर्व परीक्षा
3. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012
4. MPSC Mains
1. मुंबई योजनेचे अध्यक्ष कोण होते ?

A. जे. आर. डी. टाटा
B. कुमारमंगलम बिर्ल
C. मोरारजी देसाई
D. श्रीमाननारायण आगरवाल

Click for answer
A. जे. आर. डी. टाटा

2.2011 अखेर पंचवार्षीक योजनांच्या सलगतेमध्ये किती वेळा खंड पडला ?

A. 2
B. 3
C. 4
D. 5
Click for answer
B. 3

3. स्वतंत्र भारताचे पहिले अंदाजपत्रक कोणत्या अर्थंमंत्र्याने मांडले होते ?

A. जॉन मथाई
B. पंडीत जवाहरलाल नेहरू
C. सी. डी. देशमुख
D. आर. के. षण्मुगम


Click for answer
D. आर. के. षण्मुगम

4. लोकलेखा समितीत राज्यसभेतून नियुक्त केलेले सदस्य संख्या किती असते ?

A. 15
B. 7
C. 8
D. 22

Click for answer
B. 7

5. अंत्योदय योजना सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरु करण्यात आली ?

A. राजस्थान
B. महाराष्ट्र
C. तामीळनाडू
D. अरुणाचल प्रदेश

Click for answer
A. राजस्थान

6. 'Planned Economy for India'(भारतासाठी नियोजीत अर्थव्यवस्था) हा ग्रंथ कोणी लिहीला ?

A. सुभाषचंद्र बोस
B. सी. डी. देशमुख
C. एम. विश्वेश्वरैय्या
D. पं. जवाहरलाल नेहरू

Click for answer
C. एम. विश्वेश्वरैय्या

7. खालीलपैकी कोणती संस्था / मंडळ संवैधानीक दर्जा प्राप्त असलेली आहे ?

A. राष्ट्रीय विकास परिषद
B. नियोजन मंडळ
C. वरील दोन्ही
D. दोन्हीही नाहीत

Click for answer
D. दोन्हीही नाहीत

8.भारतीय नियोजन आयोगाचे पहिले उपाध्यक्ष कोण होते ?

A. मोरारजी देसाई
B. पी. सी. महालबोनीस
C. पंडीत जवाहरलाल नेहरू
D. गुलझारीलाल नंदा

Click for answer
D. गुलझारीलाल नंदा

9. दहावी पंचवार्षीक योजना कोणत्या वर्षी संपुष्टात आली ?

A. 2002
B. 2005
C. 2007
D. 2010


Click for answer
C. 2007

10. कोणत्या फ्रेंच शब्दावरून ' बजेट ' ही संज्ञा तयार करण्यात आली ?

A. बुगेट
B. बुके
C. बजेटो
D. बुगोटा

Click for answer
A. बुगेट
========================================================================
Monday 26 March 2012
प्रश्नमंजुषा -231
सर्व स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी/सामान्य ज्ञान घटकासाठी उपयुक्त
1. 1 मार्च 2012 चा विचार करता महाराष्ट्रात किती नगरपंचायती आहेत ?

A. 7
B. 221
C. 5
D. 35

Click for answer
C. 5

2.भामरागड - चिरोली - गायखुरी या डोंगर रांगा महाराष्ट्राच्या कोणत्या सीमेजवळ आहेत ?

A. उत्तरेकडील
B. दक्षिणेकडील
C. पूर्वेकडील
D. पश्चिमेकडील

Click for answer
C. पूर्वेकडील

3. 2010 -11 ह्या वर्षी महाराष्ट्राचा देशांतर्गत स्थूल उत्पन्नातील वाटा किती टक्के होता ?

A. 21.2 %
B. 35.9 %
C. 8.7 %
D. 14.9 %

Click for answer
D. 14.9 %

4. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील साक्षरता दर ____________ आहे .

A. 74 %
B. 65 %
C. 82.9 %
D. 99.0 %

Click for answer
C. 82.9 %

5. 2011 च्या जनगणनेनुसार भारताचा साक्षरता दर ____________ आहे .


A. 74 %
B. 62 %
C. 82.9 %
D. 85 %

Click for answer
A. 74 %

6. ' भारताचा मानव विकास अहवाल ' 2011 नुसार भारताचा मानव विकास निर्देशांक किती आहे ?

A. 0.572
B. 0.467
C. 0.815
D. 0.927


Click for answer
B. 0.467

7. भारताचा मानव विकास अहवाल (Human Development Report)2011 नुसार महाराष्ट्राचा मानव विकास निर्देशांक__________किती आहे .

A. 0.467
B. 0.572
C. 0.615
D. 0.317

Click for answer
B. 0.572

8. भारताचा मानव विकास अहवाल 2011 नुसार महाराष्ट्राचा मानव विकास निर्देशांकानुसार देशात कितवा क्रमांक आहे ?

A. पहिला
B. पाचवा
C. दहावा
D. विसावा


Click for answer
B. पाचवा

9. 'रोजगार हमी योजना' राबविणारे देशातील पहिले राज्य / केंद्रशासीत प्रदेश कोणता ?

A. महाराष्ट्र
B. गुजरात
C. लक्षद्वीप
D. उत्तरप्रदेश

Click for answer
A. महाराष्ट्र

10. 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या बाबत महाराष्ट्राचा भारतात कितवा क्रमांक लागतो ?

A. पहिला
B. दुसरा
C. तिसरा
D. पाचवा

Click for answer
B. दुसरा
========================================================================
Tuesday 27 March 2012
प्रश्नमंजुषा -232

1. HIV विषाणूचा जनुकीय पदार्थ ______________ आहे.

A. RNA
B. DNA
C. प्रथिने
D. कोणताही नाही

Click for answer
A. RNA

2.मानवी शरीरात किती खनिजे असतात ?

A. 18
B. 24
C. 58
D. 202

Click for answer
B. 24

3. ____________ पासून प्लॅस्टर ऑफ पॅरीस बनवतात .

A. धुण्याचा सोडा
B. जिप्सम
C. मोरचूद
D. बॉक्साईट

Click for answer
B. जिप्सम

4. ध्वनीची तीव्रता कोणत्या एककात मोजली जाते ?

A. हर्टझ्‌
B. अम्पियर
C. वॅटस्
D. डेसीबेल


Click for answer
D. डेसीबेल

5. खालीलपैकी कोणता पर्याय वेबजाल हुडक्या(Web browser) नाही ?

A. गुगल क्रोम
B. नेटस्केप नेव्हीगेटर
C. मोझीला फायरफॉक्स
D. एच.टी एम एल

Click for answer
D. एच.टी एम एल

6. 'इंडीयन इन्स्टीट्यूट ऑफ ट्रॉपीकल मेटेऑरॉलॉजी' कोणत्या शहरात आहे ?

A. नाशीक
B. नागपूर
C. मुंबई
D. पुणे

Click for answer
D. पुणे

7. मोटारबोट व विमानाची गतीमानता मोजण्यासाठी खालीलपैकी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो ?

A. टेलीस्कोप
B. स्फेरोमीटर
C. टॅकोमीटर
D. व्हिस्कोमीटर

Click for answer
C. टॅकोमीटर

8. भारतातील कोणत्या शहरास 'इलेक्ट्रॉनिक्स शहर' म्हणतात ?

A. बेंगलोरु
B. हैद्राबाद
C. नोएडा
D. पुणे

Click for answer
A. बेंगलोरु

9. काक्रापारा अणुऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात आहे ?

A. महाराष्ट्र
B. गुजरात
C. राजस्थान
D. उत्तरप्रदेश


Click for answer
B. गुजरात

10. भारतीय संरक्षण प्रणालीचा विचार करता 'कर्ण' काय आहे ?

A. क्षेपणास्त्र
B. अत्याधुनिक रणगाडा
C. आण्वीक पाणबुडी
D. रडार

Click for answer
B. अत्याधुनिक रणगाडा
========================================================================
Wednesday 28 March 2012
प्रश्नमंजुषा -233

1. सोयाबीनच्या दाण्यामध्ये खालीलपैकी कोणत्या घटकाचे प्रमाण अधिक असते ?

A. पिष्टमय पदार्थापेक्षा स्निग्धांशाचे
B. स्निग्धांशापेक्षा पिष्टमय पदार्थाचे
C. प्रथिनांपेक्षा स्निग्धांशाचे
D. स्निग्धांशापेक्षा प्रथिनांचे

Click for answer
D. स्निग्धांशापेक्षा प्रथिनांचे

2.शेतकरी खालीलपैकी कोणत्या बाबी आटोक्यात आणू शकत नाहीत ?

A. पिकांवरील रोगराई नियंत्रण
B. पिकांच्या जातीची निवड
C. कृषिमालाच्या भावांवरील नियंत्रण
D. जमिनीची धूप व पाण्याचा निचरा

Click for answer
C. कृषिमालाच्या भावांवरील नियंत्रण

3. भारताचे मुख्यतः _____________________ या पिकगटातील क्षेत्र लागवडीखालील क्षेत्रापैकी सर्वात जास्त आहे .

A. फळपिके
B. तंतुपिके
C. कडधान्य व तेलपिके
D. अन्नधान्य

Click for answer
D. अन्नधान्य

4. महाराष्ट्रात खरीप ज्वारीचे सरासरी उत्पादन रब्बी ज्वारीपेक्षा _____________ आहे .

A. कमी
B. जास्त
C. बरोबरीने
D. यापैकी कोणतेही नाही

Click for answer
B. जास्त

5.सरी पद्धत ________________ जमिनीकरिता योग्य नाही .

A. भारी जमीन
B. रेताड जमीन
C. मध्यम जमीन
D. काळी जमीन

Click for answer
B. रेताड जमीन

6. हरित क्रांती कोणत्या पिकाशी निगडीत आहे ?

A. दुध उत्पादन
B. ऊस उत्पादन
C. अन्नधान्य उत्पादन
D. तंतू उत्पादन

Click for answer
C. अन्नधान्य उत्पादन

7. कडधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यात प्रामुख्याने या गोष्टींची अडचण येते ?

A. कीड व रोगराईमुळे नुकसान होते
B. अधिक उत्पादन देणा‍र्‍या वाणाची उपलब्धता नसणे
C. रायझोबियम जीवाणू खतांचा तुरळक वापर
D. वरील सर्व

Click for answer
D. वरील सर्व

8. ज्वारी मध्ये तुरीचे पिक 2 : 1 ओळी या प्रमाणे घेण्याच्या पद्धतीस ______________ म्हणतात .

A. दुहेरी पिकपद्धत
B. मिश्र पिकपद्धत
C. आंतर पिकपद्धत
D. साखळी पिकपद्धती

Click for answer
C. आंतर पिकपद्धत

9. लहान शेतकरी _____________ या आकारमानाच्या क्षेत्रात मोडतो .

A. 0 ते 1 हेक्टर
B. 1 ते 2 हेक्टर
C. 2 ते 4 हेक्टर
D. 4 ते 10 हेक्टर

Click for answer
B. 1 ते 2 हेक्टर

10. भात पिकाची रोपे तयार करण्याची 'दापोग' पद्धत भारतात प्रथम कोणत्या देशाकडून आली ?

A. चीन
B. जपान
C. फिलिपाईन्स
D. कोरिया

Click for answer
C. फिलिपाईन्स
========================================================================
Thursday 29 March 2012
प्रश्नमंजुषा -235
सर्व स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी/सामान्य ज्ञान घटकासाठी उपयुक्त
1. दिपीका जोसेफ, सुवर्णा बारटक्के आणि अभिलाषा म्हात्रे ह्या महिला कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?

A. बॅडमिंटन
B. बुद्धीबळ
C. महिला क्रिकेट
D. कबड्डी


Click for answer
D. कबड्डी

2.रमेश भेंडीगिरी हे कब्बडीचे प्रशिक्षण कोणत्या स्पर्धेनंतर विशेष प्रकाशझोतात आले ?

A. पहिला पुरुष कबड्डी विश्वचषक
B. पहिला पुरुष कबड्डी आशीया चषक
C. पहिला महिला कबड्डी विश्वचषक
D. पहिला महिला आंतरराज्य कबड्डी चषक


Click for answer
C. पहिला महिला कबड्डी विश्वचषक

3. पहिल्या महिला कबड्डी विश्वचषक स्पर्धा कोठे पार पडल्या ?

A. नवी दिल्ली , भारत
B. पाटणा , भारत
C. तेहरान , इराण
D. इस्लामाबाद , पाकीस्तान

Click for answer
B. पाटणा , भारत

4. पहिला महिला कब्बड्डी विश्वचषक भारतीय महिला संघाने कोणत्या संघाला अंतिम सामन्यात नमवत पटकावला ?

A. जपान
B. पाकीस्तान
C. बांगलादेश
D. इराण

Click for answer
D. इराण

5. 'होळकर चषक' कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

A. हॉकी
B. कब्बड्डी
C. ब्रिज
D. क्रिकेट

Click for answer
C. ब्रिज

6. निर्मल ग्राम अभियानांतर्गत कोणत्या वर्षापर्यंत संपूर्णपणे हागणदारी मुक्त गावे करून 100 % स्वच्छता अभियानाचे उद्दीष्ट भारत सरकारने समोर ठेवले आहे ?

A. 2012
B. 2015
C. 2017
D. 2020

Click for answer
C. 2017

7. कृषी क्षेत्राचा विचार करता 2012 हे वर्ष ____________ चे वर्ष म्हणून साजरे केले जात आहे .

A. पूरक कृषी उत्पादन वर्ष
B. फलोत्पादन वर्ष
C. नगदी पिकांची शेती वर्ष
D. शाश्वत शेती वर्ष


Click for answer
B. फलोत्पादन वर्ष

8.अलीकडेच निधन पावलेले ' रवी ' अर्थात रवी शंकर शर्मा हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते ?

A. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पत्रकार
B. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार
C. लेखक
D. हिंदी चित्रपट सृष्टीतील संगीतकार

Click for answer
D. हिंदी चित्रपट सृष्टीतील संगीतकार

9. 'ऑपरेशन ओडीसी डॉन' (Operation Odyssey Dawn) काय होते/आहे?

A. भारतीय लष्कराने केलेली नक्षलवाद्यांविरोधातील कारवाई.
B. ओसामा बिन लादेनला ठार करण्यासाठी अमेरीकी सैन्याने केलेला हल्ला.
C. ओडीसातील दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी तेथील राज्यसरकारने हाती घेतलेली मोहीम.
D. लिबिया विरुद्ध केलेली सशस्त्र कारवाई.

Click for answer
D. लिबिया विरुद्ध केलेली सशस्त्र कारवाई.

10. ______________________ प्रकारच्या खडकांमध्ये वेरूळ , अजिंठाच्या लेण्या कोरलेल्या आहेत ?

A. बेसॉल्ट
B. पांढरा संगमरवर
C. ग्रॅनाईट
D. यापैकी नाही


Click for answer
A. बेसॉल्ट
========================================================================
Tuesday 3 April 2012
प्रश्नमंजुषा -236
सर्व स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी/सामान्य ज्ञान घटकासाठी उपयुक्त
1. 2012-13 ह्या वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प कोणत्या दिवशी सादर करण्यात आला ?

A. 27 फेब्रुवारी 2012
B. 28 फेब्रुवारी 2012
C. 29 फेब्रुवारी 2012
D. 16 मार्च 2012

Click for answer
D. 16 मार्च 2012

2.भारताचे केंद्रीय अर्थमंत्री कोण आहेत ?

A. दिनेश त्रिवेदी
B. पी. चिदंबरम
C. कमल नाथ
D. प्रणव मुखर्जी

Click for answer
D. प्रणव मुखर्जी

3. खालीलपैकी कोणते भारतीय पंतप्रधानांनी अर्थमंत्री पदही भूषविले ?
अ. जवाहरलाल नेहरू
ब. मोरारजी देसाई
क. इंदीरा गांधी
ड. व्ही. पी. सिंग
ई. मनमोहन सिंग

A.अ, ब, क, ई
B. क, ड, ई
C. ब, ड, ई
D. अ, ब, क, ड, ई

Click for answer
D. अ, ब, क, ड, ई

4. 2012-13 ह्या वर्षाचा महाराष्ट्राच्या विधानसभेत राज्याचा अर्थंसंकल्प कोणी मांडला ?

A. श्री. अजित पवार
B. श्री. हर्षवर्धन देशमुख
C. श्री. सुनिल तटकरे
D. श्री. पृथ्वीराज चव्हाण
Click for answer
A. श्री. अजित पवार

5. अलीकडेच प्रदान केलेल्या 2010 - 11 साठीच्या ' राष्ट्रीय पर्यटन पारितोषिकां ' मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या हॉस्पीटलला ' सर्वोत्कृष्ट वैद्यकीय पर्यटन सुविधा ' ( Best Medical Tourism Facility ) म्हणून गौरविण्यात आले ?

A. ससून रुग्णालय , पुणे
B. रुबी हॉल क्लिनीक , पुणे
C. के. इ. एम. मुंबई
D. जसलोक हॉस्पीटल , मुंबई

Click for answer
B. रुबी हॉल क्लिनीक , पुणे

6. ब्रिक्स ( BRICS ) देशांची 4 थी परिषद कोठे पार पडली ?

A. सान्या , चीन
B. नवी दिल्ली , भारत
C. ब्राझीलिया , ब्राझील
D. मास्को , रशिया

Click for answer
B. नवी दिल्ली , भारत

7. ' जागतिक मलेरीया दिन ' कोणत्या तारखेला साजरा करतात ?

A. 22 फेब्रुवारी
B. 23 मार्च
C. 22 एप्रिल
D. 25 एप्रिल

Click for answer
D. 25 एप्रिल

8. अलीकडेच रीझर्व्ह बँक ऑफ इंडीयाने बँकरेट वाढवून 9.5 % केला . ही वाढ किती कालावधीनंतर झाली ?

A. 6 महिने
B. 2 वर्ष
C. 5 वर्ष
D. 9 वर्ष

Click for answer
D. 9 वर्ष

9. भारतीय जंगलांवरील 2011 च्या अहवालानुसार ( India State Forest Report 2011 ) भारतातील सर्वाधीक जंगलांचे एकूण क्षेत्र कोणत्या राज्यात आहे ?

A. महाराष्ट्र
B. अरुणाचल प्रदेश
C. मध्यप्रदेश
D. हिमाचल प्रदेश

Click for answer
C. मध्यप्रदेश

10. महाराष्ट्राच्या 2012 -13 च्या अर्थसंकल्पानुसार राज्य शासन कोणत्या शहरात ' मराठी भाषा भवन ' बांधण्याच्या विचारात आहे ?

A. नागपूर
B. नाशीक
C. पुणे
D. मुंबई

Click for answer
D. मुंबई
========================================================================
Sunday 8 April 2012
प्रश्नमंजुषा -238

1.अंतराळवीरांना बाह्य अवकाशाचा रंग कसा दिसतो ?

A. गडद निळा
B. पांढरा
C. काळा
D. तपकिरी

Click for answer
C. काळा

2. खालीलपैकी काय अर्धवाहकाचे ( Semiconductor ) चे उदाहरण आहे ?

A. तांबे
B. फॉस्फरस
C. काच
D. सिलीकॉन

Click for answer
D. सिलीकॉन

3. खालीलपैकी कशातून ध्वनीचे वहन होत नाही ?

A. हवा
B. पाणी
C. स्टील
D. निर्वात पोकळी

Click for answer
D. निर्वात पोकळी

4.खालीलपैकी कोणते उपकरण विद्युत ऊर्जेचे रूपांतर यांत्रीक ऊर्जेत करते ?

A. इलेक्ट्रीक मोटार
B. विद्युत जनित्र ( Dynamo )
C. ट्रान्सफॅर्मर
D. वरील सर्व

Click for answer
A. इलेक्ट्रीक मोटार

5. तार्‍यांमधील अंतरे कोणत्या एककात मोजली जातात ?

A. किलोमीटर
B. मैल
C. नॉटीकल मैल
D. प्रकाशवर्ष

Click for answer
D. प्रकाशवर्ष

6. रक्तातील हिमोग्लोबिन मध्ये _____________ हा खनिज पदार्थ असतो .

A. आयोडीन
B. लोह
C. कॅल्शिअम
D. फॉस्फरस


Click for answer
B. लोह

7.प्लॅस्टिक उद्योगाचा विचार करता " PVC" हा शब्द कशासाठी वापरला जातो ?

A. पॉलीव्हीनाईल क्लोराईड
B. पॉलीव्हीनाईल कार्बोनेट
C. पॉलीस्टर व्हराईटी कंपाउंड
D. पोस्ट व्हिनाईल क्लोराईड

Click for answer
A. पॉलीव्हीनाईल क्लोराईड

8. मानवी मेंदूचे वजन किती असते ?

A. 500 ते 600 ग्रॅम्स
B. 700 ते 1000 ग्रॅम्स
C. 1300 ते 1400 ग्रॅम्स
D. 1500 ते 1800 ग्रॅम्स

Click for answer
C. 1300 ते 1400 ग्रॅम्स

9. भारताच्या राष्ट्रपती श्रीमती प्रतिभा पाटील यांनी नोव्हेंबर 2009 मध्ये कोणत्या प्रकारच्या लढाऊ विमानातून प्रवास केला ?

A. मिग -29
B. एफ - 16
C. जॅग्वार
D. सुखोई - 30 एम के आय

Click for answer
D. सुखोई - 30 एम के आय

10. इस्त्राईलच्या मदतीने विकसित केला गेलेला कोणता हेरगिरी ( Spy ) उपग्रह इस्त्रोने ( ISRO ) एप्रिल 2009 मध्ये अवकाशात पाठविला गेला ?

A. स्फुटनिक
B. चांद्रयान - 1
C. आर्यभट्ट
D. रिसॅट - 2

Click for answer
D. रिसॅट - 2
========================================================================
Sunday 8 April 2012
प्रश्नमंजुषा -237

1. ' ओरोस बुद्रुक ' हे कोणत्या जिल्ह्याचे मुख्य ठिकाण आहे ?

A. रत्नागिरी
B. गडचिरोली
C. सिंधुदुर्ग
D. उस्मानाबाद

Click for answer
C. सिंधुदुर्ग

2. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही ?

A. मुंबई शहर
B. मुंबई उपनगर
C. ठाणे
D. वरील सर्व

Click for answer
A. मुंबई शहर

3. ' महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठ ' कोणत्या शहरात आहे ?

A. अहमदनगर
B. पुणे
C. गडचिरोली
D. नाशीक
Click for answer
D. नाशीक

4. महाराष्ट्राच्या पूर्व सीमेला लागून कोणते राज्य आहे ?

A. ओडीसा
B. छत्तीसगढ
C. मध्यप्रदेश
D. झारखंड

Click for answer
B. छत्तीसगढ

5.1906 साली टिळकांवरील राजद्रोहाच्या खटल्यात टिळकांची वकीली कोणी केली ?

A. पं. मोतीलाल नेहरू
B. बॅरीस्टर जीना
C. तेजबहदूर सप्रू
D. ग. वा. जोशी

Click for answer
B. बॅरीस्टर जीना

6. ' मित्रमेळा ' ही संघटना वि. दा. सावरकर यांनी कोठे स्थापन केली ?

A. पुणे
B. नाशीक
C. लंडन
D. कानपूर

Click for answer
B. नाशीक

7. 1916 च्या " ऐतिहासीक " लखनौ काँग्रेस अधिवेशनाचे अध्यक्षपद कोणी भूषविले ?

A. अंबिकाचरण मुजुमदार
B. लोकमान्य टिळक
C. दादाभाई नौरोजी
D. महात्मा गांधी
Click for answer
A. अंबिकाचरण मुजुमदार

8. ' शेर - ए - पंजाब ' ह्या नावाने कोणते व्यक्तीमत्व ओळखले जाते ?

A. लाला लजपतराय
B. भगतसिंग
C. सरदार अजितसिंग
D. सुखदेव

Click for answer
A. लाला लजपतराय

9. पहिले मराठा - इंग्रज युद्ध कोणत्या वर्षी झाले ?

A. 1857
B. 1775
C. 1817
D. 1818

Click for answer
B. 1775

10. संथाळांचा उठाव कोठे झाला ?

A. बंगाल
B. महाराष्ट्र
C. हरीयाना
D. केरळ

Click for answer
A. बंगाल
=======================================================================
Tuesday 10 April 2012
प्रश्नमंजुषा -238

1. भारत सरकारने जाहीर केलेल्या ' हवामान - बदल कृती योजना ' ( Climate Change Action Plan ) मध्ये किती राष्ट्रीय अभियानांचा समावेश आहे ?

A. चार
B. सहा
C. आठ
D. दहा

Click for answer
C. आठ

2.भारत सरकारच्या हवामान - बदल कृती योजनेंतर्गंत जाहीर अभियानात खालीलपैकी कोणत्या अभियानांचा समावेश आहे ?

A. राष्ट्रीय सौर अभियान
B. राष्ट्रीय जल अभियान
C. राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान
D. वरील सर्व

Click for answer
D. वरील सर्व

3. खालीलपैकी कोणता करार हा पर्यावरण संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याने क्लोरोफ्ल्युरोकार्बनचा वापर निश्चीत वेळापत्रकाने रोखण्यासाठी कटीबद्ध आहे ?

A. पॅरीस करार
B. वार्सा करार
C. जिनेव्हा करार
D. माँट्रीयल करार

Click for answer
D. माँट्रीयल करार

4. ' फोटोकेमिकल स्मॉग ' कोणत्या वायूच्या प्रदूषणामुळे तयार होतो ?

A. नायट्रीक ऑक्साईड
B. नायट्रस ऑक्साईड
C. हायड्रोजन सल्फाइड
D. अमोनिया

Click for answer
A. नायट्रीक ऑक्साईड

5. जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा केला जातो ?

A. 23 मार्च
B. 22 डिसेंबर
C. 22 एप्रिल
D. 5 जून

Click for answer
C. 22 एप्रिल

6. पृथ्वीवरील वातावरणात ओझोनचा थर किती कि. मी. च्या मर्यादेत आढळतो ?

A. 0 ते 5 कि.मी.
B. 15 ते 25 कि.मी.
C. 25 ते 40 कि.मी.
D. 40 ते 80 कि.मी.

Click for answer
C. 25 ते 40 कि.मी.

7. संगणक व इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांमुळे कोणती नवीन पर्यावरणविषयक समस्या तयार झाली आहे ?

A. वायू प्रदूषण
B. जल प्रदूषण
C. व्हच्र्युअल कचरा
D. ई - कचरा

Click for answer
D. ई - कचरा

8. राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था ( NEERI - National Enviornmetal Engineering Research Institute ) कोणत्या शहरात आहे ?

A. मुंबई
B. नाशिक
C. औरंगाबाद
D. नागपूर

Click for answer
D. नागपूर

9. राष्ट्रीय वन आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत ?

A. डॉ. मनमोहनसिंग
B. न्या. के. जी. बालकृष्णन
C. डॉ. एम. एस. स्वामीनाथन
D. न्या. बी. एन. कृपाल

Click for answer
D. न्या. बी. एन. कृपाल

10. ' पाणी पंचायत ' ह्या संकल्पनेचे जनक कोण ?

A. विलासराव साळुंखे
B. अण्णा हजारे
C. डॉ. राजेंद्रसिंह
D. बाबा आमटे

Click for answer
A. विलासराव साळुंखे
========================================================================
Sunday 15 April 2012
प्रश्नमंजुषा -239

सर्व स्पर्धा परीक्षांच्या चालू घडामोडी/सामान्य ज्ञान घटकासाठी उपयुक्त
1. मार्च 2012 मध्ये ' ग्रामीण विकास , पिण्याचे पाणी व स्वच्छता ' या विभागाचे केंद्रीय मंत्री जयराम रमेश यांनी संत गाडगेबाबा यांच्या नावाने एका राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा केली . हा पुरस्कार कोणत्या क्षेत्रातील कामगिरीसाठी दिला जाईल ?
A. मृदू संधारण
B. वने व वनविकास
C. तंटामुक्ती
D. स्वच्छता व पाणी
Click for answer

D. स्वच्छता व पाणी

2. वरील घोषणेसोबतच माननीय मंत्री महोदयांनी कोणत्या गावातील महिला भारतभर विशेषतः बिहार , छत्तीसगढ , उत्तरप्रदेश इ. राज्यांमध्ये ' निर्मल ग्राम दूत ' म्हणून जाऊन कार्य करतील असा प्रस्ताव ठेवला ?
A. राळेगण सिद्धी
B. हिवरे बाजार
C. तासगाव
D. पळसखेड
Click for answer

B. हिवरे बाजार

3. निर्मल ग्राम योजनेंतंर्गंत सर्वाधीक स्वच्छ गावांची एकूण संख्या कोणत्या राज्यात आहे ?
A. सिक्कीम
B. महाराष्ट्र
C. मध्यप्रदेश
D. केरळ

Click for answer

B. महाराष्ट्र

4. 2012 चा टेम्पलटन पुरस्कार कोणाला प्राप्त झाला ?
A. मनमोहन सिंग
B. दलाई लामा
C. रामदेव बाबा
D. अण्णा हजारे

Click for answer

B. दलाई लामा

5. सोमालिया व उत्तर केनियातील अलिकडील दुष्काळाला कोणती घटना मोठ्या प्रमाणावर कारणीभूत असल्याचा निष्कर्ष निघाला ?
A. ला निना
B. जंगली वणवे
C. स्थलांतरीत शेती
D. वृक्षतोड

Click for answer

A. ला निना

6. ' गीताई ' चे लेखक कोण आहेत ?
A. साने गुरुजी
B. लोकमान्य टिळक
C. विनोबा भावे
D. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

Click for answer

C. विनोबा भावे

7. डिसेंबर 2010 मध्ये झालेल्या ' कृष्णा पाणी वाटप लवादा ' च्या निर्णयानुसार महाराष्ट्राच्या वाटेला किती पाणी आले ?
A. 1000 TMC
B. 666 TMC
C. 911 TMC
D. 585 TMC

Click for answer

B. 666 TMC

8. 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर सर्वाधीक (1123) आहे ?
A. मुंबई शहर
B. र‍त्ना‌गिरी
C. सिंधुदुर्ग
D. पुणे

Click for answer

B. र‍त्ना‌गिरी

9. भारताच्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नात सर्वाधीक हिस्सा कोणत्या क्षेत्राचा आहे ?
A. कृषी
B. उद्योग
C. सेवा
D. वरील सर्वांचा हिस्सा सारखाच आहे .

Click for answer

C. सेवा

10.गीता कुमारी ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
A. बुध्दीबळ
B. नेमबाजी
C. टेबल टेनिस
D. कुस्ती ( महिला )

Click for answer

D. कुस्ती ( महिला )
========================================================================
Monday 16 April 2012
प्रश्नमंजुषा -240

1. 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्य घटना कोणी स्वीकारली ?
A. ब्रिटीश संसंदेने
B. भारतीय संसद
C. केंद्रीय मंत्रीमंडळ
D. भारताचे नागरीक

Click for answer

D. भारताचे नागरीक

2.भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये प्रौढ मतदानाची तरतूद करण्यात आली ?
A. कलम 144
B. कलम 323
C. कलम 326
D. कलम 123

Click for answer

C. कलम 326

3. आर्थीक आणीबाणीची तरतूद भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात करण्यात आली आहे ?
A. कलम 352
B. कलम 356
C. कलम 360
D. कलम 365

Click for answer

C. कलम 360

4. फेरेलचा नियम कशाशी संबंधित आहे ?
A. वा‍र्‍यांची दिशा
B. वा‍र्‍यांचा वेग
C. पृथ्वीचे परिवलन
D. महासागरातील सागरप्रवाह
Click for answer

A. वा‍र्‍यांची दिशा

5.जगातील सर्वाधीक दुभती जनावरे ( गाई, म्हशी ) कोणत्या देशात आहेत ?
A. अमेरिका
B. ऑस्ट्रेलिया
C. भारत
D. डेन्मार्क

Click for answer

C. भारत

6. भारतात भाषेच्या आधारावर राज्यांची निर्मिती सर्वप्रथम कोणत्या वर्षी झाली ?
A. 1935
B. 1947
C. 1951
D. 1956

Click for answer

D. 1956

7.कल्पक्कम कोणत्या राज्यात आहे ?
A. कर्नाटक
B. तामीळनाडू
C. केरळ
D. उत्तरप्रदेश

Click for answer

B. तामीळनाडू

8. पंडीत जवाहरलाल नेहरू ' भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे ' अध्यक्ष किती वेळा होते ?
A. 1
B. 2
C. 3
D. 4

Click for answer

C. 3

9. लाला लजपतराय यांच्यावर झालेल्या लाठीहल्ल्यातील गंभीर जखमांमुळे त्यांचा मृत्यू झाला. हा हल्ला कोठे झाला होता ?
A. मुंबई
B. अमृतसर
C. कराची
D. लाहोर

Click for answer

D. लाहोर

10. पुणे ते विजयवाडा ( सोलापूर , हैद्राबादमार्ग ) कोणता राष्ट्रीय मार्ग आहे ?
A. राष्ट्रीय महामार्ग क्र. 3
B. राष्ट्रीय महामार्ग क्र. 4B
C. राष्ट्रीय महामार्ग क्र. 9
D. राष्ट्रीय महामार्ग क्र.13

Click for answer

C. राष्ट्रीय महामार्ग क्र. 9
========================================================================
Wednesday 18 April 2012
प्रश्नमंजुषा -241

1. 'सोलर सेल' _______________ ऊर्जा चे रूपांतर _________________ ऊर्जेत मध्ये करतात .
A. उष्णता, प्रकाश
B. फोटो-व्होल्टाईक, प्रकाश
C. प्रकाश, विद्युत
D. प्रकाश, उष्णता

Click for answer

C. प्रकाश , विद्युत

2.खालीलपैकी कोणत्या संप्रेरकामध्ये ( Harmone ) आयोडीन असते ?
A. इन्शुलीन
B. टेस्टोस्टेरॉन
C. थायरॉक्सीन
D. अ‍ॅड्रेनालाइन

Click for answer

C. थायरॉक्सीन

3. 'निशांत ' काय आहे ? A. भारताने स्वतः तयार केलेला रणगाडा
B. मानवरहीत विमान
C. भारताची आण्वीक पाणबुडी
D. अंटार्क्टीकावरील संशोधन केंद्र

Click for answer

B. मानवरहीत विमान

4. भारताने सार्वजनिक ठिकाणी धुम्रपानास केव्हापासून बंदी घातली ?
A. जानेवारी 2007
B. ऑक्टोबर 2007
C. जानेवारी 2008
D. ऑक्टोबर 2008

Click for answer

D. ऑक्टोबर 2008

5. NRHM (एन.आर.एच.एम.) कसले संक्षिप्त रूप आहे ?
A. नॉन रुरल हेल्थ मिशन
B. नॅशनल रुरल हेल्थ मिशन
C. नॅशनल रेसिडेंशियल हाऊसिंग मिशन
D. नॅचरल रुरल हाऊसिंग मटेरीयल

Click for answer

B. नॅशनल रुरल हेल्थ मिशन

6. बेरियम , स्ट्रानशिअम इ. धातूंच्या संयुगांचा वापर शोभेच्या दारूकामात कशासाठी केला जातो ?
A. आवाज वाढावा यासाठी
B. आवाज प्रदूषण कमी व्हावे यासाठी
C. फटाका लवकर पेटावा म्हणून
D. विविध रंगछटा दिसण्यासाठी

Click for answer

D. विविध रंगछटा दिसण्यासाठी

7. सौर शक्तीवर चालणारा भारतातील सर्वात मोठा दूरदर्शक ( Telescope ) कोणत्या वर्षी कार्यान्वीत होणे अपेक्षित आहे ?
A. 2011
B. 2013
C. 2015
D. 2020

Click for answer

B. 2013

8. ______________ ही संपूर्ण भारतीय बनावटीची पहिली अणुभट्टी होय .
A. अप्सरा
B. पूर्णीमा-I
C. ध्रुव
D. कामीनी

Click for answer

C. ध्रुव

9. सेबिन (Sebin) ही पोलीओवरील लस कशाप्रकारे दिली जाते?
A. तोंडाद्वारे
B. इंजेक्शनद्वारे
C. दुधात मिसळून
D. वाफेद्वारे

Click for answer

A. तोंडाद्वारे

10. 'गोवर' हा कोणत्या स्वरूपाचा आजार/रोग आहे ?
A. एकपेशीय आदीजीवांपासून होणारा रोग
B. जीवाणूजन्य रोग
C. विषाणूजन्य रोग
D. असंसर्गजन्य रोग

Click for answer

C. विषाणूजन्य रोग
========================================================================
Friday 20 April 2012
प्रश्नमंजुषा -242

1. हरीत क्रांतीमुळे खालीलपैकी काय घडले ?
A. गहू पिकासाठी सर्वाधिक लाभ झाला .
B. क्षेत्रीय असमतोलात वाढ झाली .
C. भिन्न लोकांमधील उत्पन्नातील तफावत वाढली .
D. वरील सर्व

Click for answer

D. वरील सर्व

2.' पंचायत राज ' व्यवस्थेमुळे कोठल्या स्वरूपाच्या नियोजनात मदत मिळाली ?
A. सूचक नियोजन ( Indicative Planning )
B. संरचनात्मक नियोजन ( Structural Planning)
C. भिन्न पातळींवरील नियोजन ( Multilevel Planning )
D. कार्यात्मक नियोजन ( Functional Planning )

Click for answer

C. भिन्न पातळींवरील नियोजन ( Multilevel Planning )

3. केंद्र सरकारने नव्याने निश्चीत केलेले भारतातील किमान वेतन किती ?
A. 97 रु.
B. 127 रु.
C. 215 रु.
D. 180 रु.

Click for answer

B. 127 रु.

4. लोकलेखा समिती कोणत्या वर्षापासून अस्तीत्वात आली ?
A. 1921
B. 1935
C. 1947
D. 1951

Click for answer

A. 1921

5. लोकलेखा समितीचा कार्यकाल किती असतो ?
A. 6 महिने
B. 1 वर्ष
C. 2 वर्ष
D. 5 वर्ष

Click for answer

B. 1 वर्ष

6.भारतीय अर्थव्यवस्था कोणत्या स्वरुपाची आहे ?
A. साम्यवादी
B. समाजवादी
C. भांडवलशाही
D. मिश्र

Click for answer

D. मिश्र

7. भारतात देशव्यापी पहिली आर्थीक गणना कोणत्या वर्षी झाली ?
A. 1951
B. 1965
C. 1977
D. 1991

Click for answer

C. 1977

8. वित्त आयोगाची स्थापना भारतात कोण करते ?
A. पंतप्रधान
B. लोकसभा अध्यक्ष
C. अर्थमंत्री
D. राष्ट्रपती

Click for answer

D. राष्ट्रपती

9. ' ATM ' ची सुविधा भारतात सर्वप्रथम कोणत्या व्यापारी बँकेने दिली ?
A. स्टेट बँक ऑफ इंडीया
B. सेंट्रल बँक ऑफ इंडीया
C. आय सी आय सी आय बँक
D. एच डी एफ सी बँक

Click for answer

C. आय सी आय सी आय बँक

10. संकुचित पैसा ( Narrow Money ) कशाने दर्शविला जातो ?
A. M 1
B. M 2
C. M 3
D. M 4

Click for answer

A. M 1
========================================================================
Friday 20 April 2012
प्रश्नमंजुषा -243

1. सम्राट अशोकाची राजधानी कोठे वसलेली होती ?
A. पाटलीपुत्र
B. नालंदा
C. सारनाथ
D. वैशाली

Click for answer

A. पाटलीपुत्र

2.पानीपतच्या तीन लढाया कधी लढल्या गेल्या ?
A. 1526, 1556, 1761
B. 1526, 1550, 1780
C. 1556, 1670, 1761
D. 1761, 1809, 1810

Click for answer

A. 1526, 1556, 1761

3. भारत छोडो चळवळ कोणत्या वर्षी सुरु झाली ?
A. 1921
B. 1940
C. 1930
D. 1942

Click for answer

D. 1942

4. मुस्लीम लीगने कोणत्या वर्षी पाकीस्तानची औपचारीकरीत्या पहिल्यांदा मागणी केली ?
A. 1905
B. 1921
C. 1940
D. 1945

Click for answer

C. 1940

5. भारतातील सर्वात जुने वृत्तपत्र कोणते ?
A. द हिंदू
B. अमृत बझार पत्रिका
C. द इंडीयन एक्सप्रेस
D. द स्टेट्समन

Click for answer

B. अमृत बझार पत्रिका

6. यक्षगान कोणत्या राज्याचे नृत्य आहे ?
A. कर्नाटक
B. केरळ
C. ओरीसा
D. प. बंगाल

Click for answer

A. कर्नाटक

7. ' बॉम्बचे तत्त्वज्ञान ' ( The Philosophy of the Bomb ) हा ग्रंथ कोणी लिहीला ?
A. भगतसिंग
B. चंद्रशेखर आझाद
C. बटुकेश्वर दत्त
D. सेनापती बापट

Click for answer

B. चंद्रशेखर आझाद

8. 'द व्हर्नाकुलर प्रेस अ‍ॅक्ट ' कोणत्या वर्षी संमत झाला ?
A. 1870
B. 1874
C. 1878
D. 1890

Click for answer

C. 1878

9. ' इंडीयन असोशिएशन ' या संघटनेची स्थापना कोठे झाली ?
A. पुणे
B. मुंबई
C. कोलकता
D. नागपूर

Click for answer

C. कोलकता

10. ' नीलदर्पण ' या नाटकाचे लेखन कोणी केले ?
A. बंकिमचंद्र चटर्जी
B. रविंद्रनाथ टागोर
C. दीनबंधू मित्रा
D. इक्बाल

Click for answer

C. दीनबंधू मित्रा
========================================================================
Tuesday 24 April 2012
प्रश्नमंजुषा -244

1. चंद्रावर जीवाचे अस्तित्व आढळत नाही कारण __________________
A. चंद्र पृथ्वी पासून दूर आहे .
B. चंद्राच्या विविध कला होतात .
C. चंद्राची नेहमी एकच बाजू पृथ्वी कडे असते .
D. चंद्रावरील तापमान विषम आहे .

Click for answer

D. चंद्रावरील तापमान विषम आहे .

2.सूर्यकूल म्हणजे काय ?
A. सूर्य व त्याचे ग्रह
B. सूर्य व सूर्याचे उपग्रह
C. सूर्य व सूर्याचे लघुग्रह
D. सूर्य , सूर्याचे ग्रह , त्यांचे उपग्रह व लघुग्रह .

Click for answer

D. सूर्य , सूर्याचे ग्रह , त्यांचे उपग्रह व लघुग्रह .

3. उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस कोणता ?
A. 21 मार्च
B. 21 जून
C. 23 सप्टेंबर
D. 21 डिसेंबर

Click for answer

B. 21 जून

4. ' मध्यरात्रीच्या सूर्याचा देश ' कोणत्या देशाला म्हणतात ?
A. जपान
B. ग्रीनलंड
C. नार्वे
D. ऑस्ट्रेलिया

Click for answer

C. नार्वे

5.महाराष्ट्रातील कोणती जागा चिक्कू या फळपिकासाठी प्रसिद्ध आहे ?
A. वेंगुर्ले
B. मेहरून
C. नाशिक
D. घोलवड

Click for answer

D. घोलवड

6. गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
A. नागपूर
B. चंद्रपूर
C. अमरावती
D. सांगली

Click for answer

C. अमरावती

7. ' खडकवासला ' धरण कोणत्या नदीवर आहे ?
A. गोदावरी
B. मुळा
C. भीमा
D. वैतरणा

Click for answer

B. मुळा

8. ' अनेर ' पक्षी अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे ?
A. अहमदनगर
B. रायगड
C. चंद्रपूर
D. धुळे

Click for answer

D. धुळे

9. महाराष्ट्रातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वात उंच पर्वत शिखर कोणते ?
A. ब्रम्हगिरी
B. कळसूबाई
C. साल्हेर
D. त्र्यंबकेश्वर

Click for answer

C. साल्हेर

10. 'वाल्मी' या संस्थेचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे ?
A. नाशिक
B. औरंगाबाद
C. नागपूर
D. पुणे

Click for answer

B. औरंगाबाद
स्पष्टीकरण : वाल्मी म्हणजे Water and Land Management Institute अर्थात ' जल व भूमी व्यवस्थापन संस्था ' औरंगाबाद शहरात आहे .
========================================================================

mpsc current 201 to 225

========================================================================
Saturday 4 February 2012
प्रश्नमंजुषा -201
धन्यवाद !
आधीच्या पोस्टमध्ये आम्ही आवाहन केल्याप्रमाणे आमच्या 300 हून अधिक मित्र-मैत्रिणींनी ई-मेल द्वारे आमच्याविषयी लिहिले. आम्ही आपले त्यासाठी आभारी आहोत. सोमवारी रात्रीपर्यंत आम्ही अश्या इमेलची दखल घेऊ. मंगळवार सकाळपासून आपणाला अपडेट्स येणे सुरु होईल. धन्यवाद !!
1. मानव अधिकारांचे संरक्षण अधिक चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी भारतीय संसदेने मानव अधिकार संरक्षण कायदा , 1993 च्या अंतर्गत _____________ ची स्थापना केली आहे .

A. राष्ट्रीय मानव अधिकार आयोग
B. राज्य मानव अधिकार आयोग
C. मानव अधिकार न्यायालय
D. वरील सर्व

Click for answer
D. वरील सर्व

2.राज्य मानव अधिकार आयोगाच्या अध्यक्ष पदी अशी व्यक्ती आरूढ होऊ शकते जी ने __________________ पदी काम केलेले आहे .

A. उच्च न्यायालयातील न्यायाधीश
B. त्या संबंधित राज्यातील जिल्हा न्यायाधीश
C. उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश
D. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश

Click for answer
C. उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश

3. मानव अधिकारांच्या हननामुळे निर्माण झालेल्या गुन्ह्यांचा त्वरित निपटारा करण्यासाठी राज्य शासन प्रत्येक जिल्ह्यातील ____________ ला त्या गुन्ह्यांचा निवडा करण्यासाठी मानव अधिकार न्यायालय म्हणून नामनिर्देश करू शकते .

A. न्याय चौकशी न्यायालय
B. सत्र न्यायालय
C. विशेष न्यायालय
D. वरीलपैकी कोणतेही नाही

Click for answer
B. सत्र न्यायालय

4. देऊन टाकता न येणार्‍या अधिकारांची संकल्पना ________________ यांनी केली .

A. थॉमस होबेज
B. रॉस्यो
C. जॉन लॉके
D. वरील कोणीही नाही

Click for answer
C. जॉन लॉके

5. भारताने नागरी व राजकीय हक्कांनवरील आंतरराष्ट्रीय प्रसंविदा , 1966 ला , केव्हा मंजुरी दिली ?

A. 27 मार्च 1979
B. 27 एप्रिल 1978
C. 27 एप्रिल 1980
D. 27 मार्च 1978

Click for answer
A. 27 मार्च 1979
6. भारतीय संविधानाच्या कोणत्या विभागात आर्थिक ,सामाजिक आणि सांस्कृतिक हक्कावरील आंतरराष्ट्रीय प्रसंविदा, 1966 मधील हक्क नमूद केलेली आहे ?

A. विभाग 4-A
B. विभाग 2
C. विभाग 3
D. विभाग 4

Click for answer
D. विभाग 4

7. नागरी व राजकीय हक्कांनवरील आंतरराष्ट्रीय प्रसंविदा , 1966 भारतातील खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे ?

A. वैधानिक हक्क
B. मुलभूत अधिकार
C. पारंपारिक अधिकार
D. वरीलपैकी कोणतेही नाही

Click for answer
B. मुलभूत अधिकार

8. खालील नमूद अधिकारांपैकी कोणत्या अधिकाराची भारतीय संविधानात स्पष्टपणे मुलभूत अधिकार म्हणून गणना केली आहे ?

A. गुप्ततेचा अधिकार
B. जलद न्यायदानाचा अधिकार
C. कायदेविषयक सहाय्य देण्याचा अधिकार
D. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार

Click for answer
D. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार

9. हुंडा घेण्यासाठी अथवा देण्यासाठी केलेला करार _________ ठरतो .

A. वैध
B. अवैधक्षम
C. शून्य (अंमलात येऊ न शकणारा )
D. वरीलपैकी कोणतेही नाही

Click for answer
C. शून्य (अंमलात येऊ न शकणारा )

10. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनिय , 2005 मध्य खालीलपैकी कोणता आदेश नमूद केलेला नाही ?

A. ताबा देण्यासंबंधीचा आदेश
B. भरपाई देण्याचा आदेश
C. निवासी आदेश
D. मनाई आदेश

Click for answer
D. मनाई आदेश
========================================================================
Saturday 4 February 2012
प्रश्नमंजुषा -202

1. 'शारीरिक छळ ' या शब्दाची परिभाषा कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, 2005 ने खालीलप्रमाणे केले आहे .

A. शारीरिक मारहाण
B. जीविताला धोका
C. हल्ला
D. वरीलपैकी सर्व

Click for answer
D. वरीलपैकी सर्व

2.अस्पृश्यतेच्या नावाखाली सामाजिक दुर्बलता आणणार्‍या व्यक्तीच्या विरुद्ध खालीलपैकी कोणत्या कायद्याने शिक्षा दिली जाऊ शकते ?

A. मानवी हक्क संरक्षण अधिनियम,1993
B. अ.जाती व अ.जमाती(अत्याचारास प्रतिबंध)अधिनियम, 1989
C. नागरी हक्क संरक्षण अधिनियम,1955
D. वरीलपैकी एकही नाही

Click for answer
C. नागरी हक्क संरक्षण अधिनियम,1955

3. 1961 च्या हुंडाबंदी कायद्यानुसार हुंडा देणे व हुंडा घेणे यासाठी कोणती शिक्षा होऊ शकते ?

A. कमीत कमी 1 वर्ष कारावास व कमीत कमी 5,000 रु. दंड
B. कमीत कमी 5 वर्ष कारावास व कमीत कमी 15,000 रु. दंड
C. कमीत कमी 3 वर्ष कारावास व कमीत कमी 5,000 रु. दंड
D. कमीत कमी 5 वर्ष कारावास व कमीत कमी 5,000 रु. दंड

Click for answer
B. कमीत कमी 5 वर्ष कारावास व कमीत कमी 15,000 रु. दंड

4. विवाह झालेल्या महिलेच्या व्यतिरिक्त इतर कुणीही त्या विवाहासंबंधी हुंडा घेतला असल्यास ती हुंड्याची रक्कम त्या व्यक्तीने नमूद केलेल्या वेळेच्या आत कोणाच्या सुपूर्द करावयास हवी ?

A. संबंधित विवाहित महिला
B. विवाहित महिलेचे पालक
C. विवाहित महिलेचा पती
D. न्यायालय

Click for answer
A. संबंधित विवाहित महिला
5. _______________ ह्या कायद्याचे कलम 7(1)(d) अनुसूचित जातीच्या लोकांना अस्पृश्यतेच्या आधारावर अपमानित करणे किंवा अपमानित करण्याचा प्रयत्‍न करणे, ह्यावर प्रकाश टाकते.

A. मानव अधिकार संरक्षण कायदा,1993
B. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, 1989
C. नागरी हक्क संरक्षण कायदा,1955
D. वरील सर्व

Click for answer
C. नागरी हक्क संरक्षण कायदा,1955

6. मानवी हक्क संरक्षण अधिनियम,1993 च्या प्रयोजनार्थ मानवी हक्क म्हणजे ____________________.

A. व्यक्तीचे जीवन व स्वातंत्र्य
B. समता व प्रतिष्ठा
C. दोन्ही (1)व(2) बरोबर
D. दोन्ही (1)व(2) चुक

Click for answer
C. दोन्ही (1)व(2) बरोबर

7. हुंडा म्हणजे कोणतीही संपत्ती किंवा किमती रोखवस्तु जी _________ दिलेली आहे .

A. विवाहाच्या वेळी
B. विवाहाच्या आधी
C. विवाहानंतर
D. वरील सर्व वेळी

Click for answer
D. वरील सर्व वेळी

8. आत्मनिर्धाराचा अधिकार ___________ चा मानव अधिकार आहे .

A. पहिल्या पिढी
B. दुसर्‍या पिढी
C. तिसर्‍या पिढी
D. वरीलपैकी कुठलाही नाही

Click for answer
C. तिसर्‍या पिढी

9. बलात्कार ह्या गुन्ह्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या भारतीय संविधानाच्या ______________ ने हमी दिलेल्या मुलभूत अधिकाराचे हनन होते, हे मानवी अधिकाराच्या जागतिक मसुद्यात स्पष्ट केले आहे.

A. कलम 23
B. कलम 21
C. कलम 51
D. कलम 19

Click for answer
B. कलम 21

10. नागरी व राजकीय अधिकारांच्या आंतराष्ट्रीय करारनाम्याचे 6 वे कलम __________ च्या प्रश्नांशी निगडीत आहे .

A. सशस्त्र संघर्ष
B. ओलीस ठेवणे
C. आंतरराष्ट्रीय दहशतवाद
D. देहांत शिक्षा

Click for answer
D. देहांत शिक्षा
========================================================================
Saturday 4 February 2012
प्रश्नमंजुषा -203

1. मुंबईमध्ये कोणत्या प्रकारची आपत्ती घन कचर्‍याचे योग्य व्यवस्थापन करून सौम्य करता येईल ?

A. आग
B. पूर
C. चक्रीवादळ
D. वादळ

Click for answer
B. पूर

2. पूर आपत्ती व्यवस्थापनासाठी संरचनात्मक उपायांपैकी एक कोणता आहे ?

A. पूर विमा
B. पूर पूर्वानुमान
C. ड्रेनेज सुधारणा
D. बाधित लोकांना मदत

Click for answer
C. ड्रेनेज सुधारणा

3. कोणत्या कामाचा आपत्ती पश्चात कामांमध्ये समावेश होत नाही ?

A. सुटका कार्य
B. दुरुस्ती कार्य
C. पुननिर्माण
D. लोक जागृती

Click for answer
D. लोक जागृती

4. खालीलपैकी कोणती आपत्ती पृथ्वीच्या भूगर्भातून उद्‍भवते ?

A. भूकंप
B. दरडी कोसळणे
C. पूर
D. वादळ

Click for answer
A. भूकंप

5. भोपाळ गॅस दुर्घटना ही कोणत्या प्रकारच्या आपत्तीचे उदाहरण आहे ?

A. नैसर्गिक आपत्ती
B. रासायनिक आपत्ती
C. जैविक आपत्ती
D. आण्विक आपत्ती

Click for answer
B. रासायनिक आपत्ती
6. मुंबईमध्ये इमारतींच्या ऊंचीमुळे कोणत्या खालील आपत्तीची संभाव्यता वाढू शकते ?

A. ज्वालामुखी
B. आग
C. वादळ
D. त्सुनामी

Click for answer
B. आग

7. आपत्ती व्यवस्थापन कोणती गोष्ट करू शकत नाही ?

A. जीवितहानी कमी करू शकत नाही
B. मालमत्तेची हानी कमी करू शकत नाही
C. आपत्ती टाळू शकत नाही
D. प्रभावित लोकांना मदत पुरवू शकत नाही

Click for answer
C. आपत्ती टाळू शकत नाही

8. 'एसईझेड' म्हणजे काय?

A. स्पेशल इलेक्ट्रीक झोन
B. स्पेशल ऐसेन्शीयल कमोडीटी झोन
C. स्पेशल इकॉनॉमिक झोन
D. स्मॉल इकॉनॉमिक झोन

Click for answer
C. स्पेशल इकॉनॉमिक झोन

9. मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 नुसार मानवी हक्क कोणते आहेत ?

A. जीवन व स्वातंत्र्याचे हक्क
B. जीवन व समता याविषयीचे हक्क
C. समता व प्रतिष्ठा याविषयीचे हक्क
D. वरील सर्व

Click for answer
D. वरील सर्व

10. मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 नुसार राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या सभापती पदाचा कालावधी किती आहे ?

A.10 वर्षे
B. 7 वर्षे
C. 5 वर्षे
D. 8 वर्षे

Click for answer
C. 5 वर्षे
========================================================================
Sunday 5 February 2012
प्रश्नमंजुषा -204
खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:

1. MPSC राज्यसेवा पूर्व

2. MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा (सुधारित अभ्यासक्रम) GS-1

3. MPSC PSI/Asst मुख्य परीक्षा

4. D.Ed. CET 2012

1. टीपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

A. यवतमाळ
B. अहमदनगर
C. सोलापूर
D. रायगड

Click for answer
A. यवतमाळ

2.जायकवाडी प्रकल्पामुळे तयार झालेला जलाशय कोणत्या नावाने ओळखला जातो ?

A. ज्ञानेश्वरसागर
B. नाथसागर
C. शिवाजीसागर
D. बाजीसागर

Click for answer
B. नाथसागर

3. स्वातंत्र्यपूर्व काळात 'कॉम्रेड' हे वृत्तपत्र कोणी चालविले होते ?

A. अब्दुल कलाम आझाद
B. मौलाना महमंद अली
C. बॅस्टीस्टर जीना
D. श्रीपाद अमृत डांगे

Click for answer
B. मौलाना महमंद अली

4. भारताचे प्रमाणवेळ रेखावृत्त कोणते ?

A. 82030' पूर्व रेखावृत्त
B. 82030' पश्चिम रेखावृत्त
C. 81030' पूर्व रेखावृत्त
D. 81030' पश्चिम रेखावृत्त

Click for answer
A. 82030' पूर्व रेखावृत्त
5. भारतातील धवलक्रांतीचे प्रणेते म्हणून कोणाला ओळखले जाते ?

A. डॉ.एम.एस.स्वामीनाथन
B. वसंतराव नाईक
C. इंदिरा गांधी
D. डॉ. वर्गीस कुरीयन

Click for answer
D. डॉ. वर्गीस कुरीयन

6. महाराष्ट्रात किती कृषी हवामान विभाग आहेत ?

A. 7
B. 8
C. 9
D. 16

Click for answer
C. 9

7. नेपाळचे चलन कोणते आहे ?

A. डॉलर
B. पेसो
C. भारतीय रुपया
D. नेपाळी रुपया

Click for answer
D. नेपाळी रुपया

8. थरचे वाळवंट कोणत्या देशात/देशांत आहे ?

A. फक्त भारत
B. फक्त पाकिस्तान
C. भारत व पाकिस्तान
D. भारत, पाकिस्तान आणि अफगाणीस्तान

Click for answer
C. भारत व पाकिस्तान

9. 'पिसाचा झुलता मनोरा' कोणत्या देशात आहे ?

A. फ्रान्स
B. इटली
C. अमेरीका
D. ब्रिटन

Click for answer
B. इटली

10. 'पाचूचे बेट ' या नावाने भारताशेजारील देशांपैकी कोणता देश ओळखला जातो ?

A. मालदीव
B. इंडोनेशिया
C. मॉरीशस
D. श्रीलंका

Click for answer
D. श्रीलंका
========================================================================
Sunday 5 February 2012
प्रश्नमंजुषा -205
खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:
1. MPSC राज्यसेवा पूर्व
1. राष्ट्रीय कृषी विमा योजना केव्हा सुरु झाली ?

A. 1999-2000
B. 2001-2002
C. 2005-2010
D. 2010-2011

Click for answer
A. 1999-2000

2.भारतीय बियाणे कायदा कोणत्या वर्षाचा आहे ?

A. 1948
B. 1965
C. 1971
D. 1991

Click for answer
B. 1965

3. 'वैभव विळा ' हे औजार कोणत्या कृषी विद्यापीठाने विकसित केले आहे ?

A. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
B. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
C. मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
D. डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

Click for answer
D. डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

4. भारतात दर किती वर्षांनी कृषीगणना केली जाते ?

A. 5 वर्षे
B. 10 वर्षे
C. 15 वर्षे
D. 5 वर्षे

Click for answer
B. 10 वर्षे
5. महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था ( MERI ) कोणत्या शहरात आहे ?

A. नाशिक
B. औरंगाबाद
C. पुणे
D. नागपूर

Click for answer
A. नाशिक

6. भारतातील कोणते राज्य रबराच्या उत्पादनात अग्रेसर आहे ?

A. केरळ
B. आसाम
C. तामिळनाडू
D. हिमाचल प्रदेश

Click for answer
A. केरळ

7. काजू संशोधन केंद्र ________________ येथे आहे .

A. महाबळेश्वर
B. वेंगुर्ला
C. श्रीवर्धन
D. भाट्ये

Click for answer
B. वेंगुर्ला

8. सामान्यत: मृदेमध्ये खनिज द्रव्यांचे प्रमाण किती असते ?

A. 45%
B. 25%
C. 5%
D. 10%

Click for answer
A. 45%

9. _____________ ला ' हिरवे सोने ' असेही म्हणतात.

A. चहा
B. कॉफी
C. ताग
D. ऊस

Click for answer
A. चहा

10. बाजरी उत्पादनात भारताचा जगात _____________ क्रमांक लागतो .

A. पहिला
B. दुसरा
C. तिसरा
D. यापैकी नाही

Click for answer
A. पहिला
========================================================================
Monday 6 February 2012
प्रश्नमंजुषा -206

खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:
1. MPSC PSI पूर्व परीक्षा
2. MPSC Asst पूर्व परीक्षा
3. MPSC STI पूर्व परीक्षा
4. D.Ed. CET 2012
1. मानवी मेंदूचे वजन _______________ ग्रॅम्सच्या दरम्यान असते .

A. 500 ते 600
B. 800 ते 1000
C. 1300 ते 1400
D. 1500 ते 1600

Click for answer
C. 1300 ते 1400

2.गोगलगाय _____________ ह्या संघात मोडते .

A. आथ्रोपोडा
B. नेमॅटोडा
C. मोलुस्का
D. इकायनोडर्माटा

Click for answer
C. मोलुस्का

3. कोणाला 'वर्गीकरणशास्त्राचा जनक ' म्हणून ओळखले जाते ?

A. रॉबर्ट हूक
B. कार्ल लिनियस
C. जगदीशचंद्र बोस
D. यापैकी नाही

Click for answer
B. कार्ल लिनियस

4. कांदा ही __________________ वनस्पती आहे.

A. एकबीजपत्री
B. द्विबीजपत्री
C. कवक
D. नेचोद्‍भीदी

Click for answer
A. एकबीजपत्री
5. भौतिक बदल ___________ हा आहे .

A. पाण्याचे बर्फात रुपांतर
B. लाकडाचे ज्वलन
C. कार्बनचे ज्वलन
D. दुधाचे दही होणे

Click for answer
A. पाण्याचे बर्फात रुपांतर

6. ' इलेक्ट्रोएनसेफेलोग्राफ ' चा वापर _____________________ चे कार्य समजण्यासाठी केला जातो .

A. ह‍्दय
B. मेंदू
C. किडनी
D. मांसपेशी

Click for answer
B. मेंदू
स्पष्टीकरण:'इलेक्ट्रोएनसेफेलोग्राफ '(EEG) चा वापर मेंदूचे कार्य समजण्यासाठी केला जातो.

7. 'व्हिब्रिओ कॉलरा ' ह्या जिवाणूमुळे माणसाला ______________ हा रोग होतो .

A. डिप्थेरिया
B. क्षय
C. पटकी
D. हिवताप

Click for answer
C. पटकी

8. सेंट्रल इन्स्टीट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट कोणत्या शहरात आहे ?

A. नागपूर
B. नाशिक
C. पुणे
D. मुंबई

Click for answer
C. पुणे

9. धावणारा खेळाडू _____________ ऊर्जा धारण करतो.

A. स्थितीज
B. गतिज
C. आण्विक
D. वरील सर्व

Click for answer
B. गतिज

10. कांद्यामध्ये अन्न ________________ च्या स्वरुपात साठविले जाते .

A. प्रथिने
B. कर्बोदके
C. स्निग्ध पदार्थ
D. खनिज पदार्थ

Click for answer
B. कर्बोदके
========================================================================

Posted by Competitive Exam Friend at 8:54 PM
Email ThisBlogThis!Share to TwitterShare to Facebook
Labels: DEd CET, प्रश्नमंजुषा, सामान्य विज्ञान घटक
2 comments:

chandrakant rathod said...

ded cet che dekhil question add kelet tyasati thaks.apli site study karnyasathi chan aahe. kontyahi books chi garaj bhasat nahi.
7 February 2012 6:18 PM
Unknown said...

खुप छान वाटलं.मला आता कोणत्याही पुस्तकाची गरज नाही.
10 February 2012 8:39 PM

Post a Comment

Newer Post Older Post Home
Followers
========================================================================
Tuesday 7 February 2012
प्रश्नमंजुषा -208
खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:
1. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा
2. MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा GS-I
1. महाराष्ट्र राज्याची निर्मीती केव्हा झाली ?

A. 1 मे 1960
B. 1 मे 1961
C. 1 मे 1962
D. 1 मे 1963

Click for answer
A. 1 मे 1960

2.पहिली महिला मुख्यमंत्री कोण ?

A. सुचेता कृपलानी
B. सरोजीनी नायडू
C. विजयालक्ष्मी पंडीत
D. उमा भारती

Click for answer
A. सुचेता कृपलानी

3. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते ?

A. मौलाना आझाद
B. सी.राजगोपालाचारी
C. सरदार वल्लभभाई पटेल
D. यशवंतराव चव्हाण

Click for answer
C. सरदार वल्लभभाई पटेल

4. ब्रिटीशांनी ब्रम्हदेशाचा राजा थिबा याला कैदेत कोठे ठेवले होते ?

A. पुणे
B. महाड
C. रत्‍नागिरी
D. अलीबाग

Click for answer
C. रत्‍नागिरी
5. मराठेशाहीतील शेवटचा पेशवा कोण ?

A. दुसरा बाजीराव
B. बाळाजी बाजीराव
C. बाळाजी विश्वनाथ
D. रघुनाथराव पेशवा

Click for answer
A. दुसरा बाजीराव

6. कायमधार्‍याच्या पध्दतीशी कोण संबंधित आहे ?

A. लॉर्ड वेलस्ली
B. लॉर्ड कॉर्नवॉंलीस
C. लॉर्ड रिपन
D. लॉर्ड डलहौसी

Click for answer
B. लॉर्ड कॉर्नवॉंलीस

7. 1920 च्या महात्मा गांधींच्या अहिंसा चळवळीला कोणी विरोध दर्शविला होता ?

A. चित्तरंजन दास
B. सुभाषचंद्र बोस
C. लोकमान्य टिळक
D. कोणीही नाही

Click for answer
B. सुभाषचंद्र बोस

8. हिंदुस्थानचा दुसर्‍यांदा गव्हर्नर होणारी व्यक्ती कोण ?

A. बेंटिंक
B. हेस्टींग
C. कॉर्नवॉंलीस
D. कर्झन

Click for answer
B. हेस्टींग

9. महात्मा गांधींची हत्या कोणत्या दिवशी झाली ?

A. 2 ऑक्टोबर 1948
B. 30 ऑक्टोबर 1948
C. 31 डिसेंबर 1948
D. 30 जानेवारी 1948

Click for answer
D. 30 जानेवारी 1948

10. कोणत्या दिवशी दिल्ली भारताची राजधानी झाली ?

A. 12 डिसेंबर 1909
B. 12 डिसेंबर 1911
C. 12 डिसेंबर 1913
D. 12 डिसेंबर 1915

Click for answer
B. 12 डिसेंबर 1911
========================================================================
Tuesday 7 February 2012
प्रश्नमंजुषा -209
खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:
1. MPSC PSI पूर्व परीक्षा
2. MPSC Asst पूर्व परीक्षा
3. MPSC STI पूर्व परीक्षा
4. D.Ed. CET 2012
5. सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा
1. 'ब१' जीवनसत्त्वास _____________ असेही म्हणतात.

A. नायसिन
B. थायोमिन
C. अस्कॉर्बिक आम्ल
D. यापैकी नाही

Click for answer
B. थायोमिन

2. 1 ज्यूल = _______________ अर्ग

A. 10
B. 103
C. 105
D. 107

Click for answer
D. 107

3. कार्बनची संयुजा ___________ आहे .

A. 2
B. 3
C. 4
D. 1

Click for answer
C. 4
4. ________________ ला पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणतात.

A. पेशीभित्तिका
B. पेशिकेंद्रक
C. तंतूकणिका
D. केंद्रक द्रव्ये

Click for answer
C. तंतूकणिका

5. विजेचा दाब _______________________ या उपकरणाचा वापर केला जातो .

A. व्होल्टमीटर
B. ऍमीटर
C. युडीऑमीटर
D. क्रोनोमीटर

Click for answer
A. व्होल्टमीटर

6. नायट्रोजनचा शोध _________________ या शास्त्रज्ञाने लावला.

A. जेम्स चॅडविक
B. डॅनियल रुदरफोर्ड
C. लॅव्हासिए
D. रॉन हेलमाँड

Click for answer
B. डॅनियल रुदरफोर्ड

7. दुधामध्ये ______________ नावाची शर्करा असते.

A. लॅक्टोज
B. फ्रॅक्टोज
C. ग्लुकोज
D. ग्लायकोजेन

Click for answer
A. लॅक्टोज

8. भारत सरकारने कोणत्या वर्षी ' भेसळ प्रतिबंधक कायदा ' जारी केला.

A. 1948
B. 1954
C. 1962
D. 1968

Click for answer
B. 1954

9. खालीलपैकी कोणता पदार्थ तयार करताना किण्वन प्रक्रीयेचा वापर केला जातो .

A. जिलेबी
B. इडली
C. पाव
D. वरील सर्व

Click for answer
D. वरील सर्व

10. संयुगांमधून __________________ काढून टाकण्याच्या रासायनिक अभिक्रीयेला 'क्षपण' म्हणतात .

A. ऑक्सीजन
B. कार्बन डायऑक्साईड
C. हायड्रोजन
D. नायट्रोजन

Click for answer
A. ऑक्सीजन
========================================================================
Tuesday 7 February 2012
प्रश्नमंजुषा -210
खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:
1. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा
2. MPSC PSI पूर्व परीक्षा
3. MPSC Asst पूर्व परीक्षा
4. MPSC STI पूर्व परीक्षा
5. D.Ed. CET 2012
6. सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा
1. अलीकडेच CSO ( केंद्रीय सांख्यीकीय कार्यालय ) ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 2010-11 या वर्षासाठी भारताचे दरडोई उत्पन्न (Per Capital Income ) किती होते ?

A. 46,117 रु.
B. 53,331 रु.
C. 4617 रु.
D. 5333 रु.

Click for answer
B. 53,331 रु.

2.: रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाने अलीकडेच ( सर्वप्रथम ) किती रुपयांच्या नोटा रुपयाचे नवीन चिन्ह अंकीत करून बाजारात आणल्या आहेत ?

A. 5 रु.
B. 100 रु.
C. 500 रु.
D. 1000 रु.

Click for answer
C. 500 रु.

3. भारत सरकारने अलीकडेच शिकोगा विद्यापीठात कोणाच्या नावाने मानद ' चेअर ' स्थापन करून संबंधित विषयांतील संशोधनासाठी उत्तेजन मिळावे यासाठी करार केला आहे ?

A. डॉ. एस.चंद्रशेखर
B. डॉ. हरगोविंद खोराणा
C. डॉ. वेंकटरामन
D. स्वामी विवेकानंद

Click for answer
D. स्वामी विवेकानंद

4. भारत सरकारने 1320 मेगावॅट क्षमतेचा औष्णिक विद्युत प्रकल्प 'खुलना' येथे स्थापन करण्यासाठी ____________________ देशाबरोबर करार केला आहे .

A. नेपाळ
B. भूतान
C. बांगलादेश
D. अफगाणिस्तान

Click for answer
C. बांगलादेश
5. ' करीयर ग्रॅण्ड स्लॅम' जिंकण्याचा भीम पराक्रम करणारी पहिली भारतीय व्यक्ती ठरण्याचा बहुमान कोणी पटकविला ?

A. सानिया मिर्झा
B. प्रकाश अमृतराज
C. महेश भूपती
D. लिएंडर पेस

Click for answer
D. लिएंडर पेस
स्पष्टीकरण : लॉन टेनिसच्या चारही मुख्य स्पर्धा म्हणजेच अमेरिकन ओपन, फ्रेंच ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डन करियरमध्ये एकदा तरी जेतेपद प्राप्त करण्याच्या पराक्रमास ' करीयर ग्रॅण्ड स्लॅम ' म्हणतात .

6. नुकतेच निधन झालेले एम.ओ.एच.फारूक हे कोणत्या राज्याचे राज्यपाल होते ?

A. आंध्रप्रदेश
B. केरळ
C. त्रिपुरा
D. आसाम

Click for answer
B. केरळ

7. 2012 च्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्याच्या विशेष अतिथी श्रीमती यिंगलक शिनवात्रा ह्या कोणत्या देशाच्या पंतप्रधान आहेत ?

A. त्रिनिनाद-टोबॅगो
B. थायलंड
C. फिलीपाइन्स
D. दक्षिण कोरीया

Click for answer
B. थायलंड

8. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा मान सर्वप्रथम कोणत्या महिला अध्यक्ष / पंतप्रधान / राष्ट्रप्रमुखास मिळाला ?

A. श्रीमती भंडारनायके
B. यिंगलक शिनवात्रा
C. राणी एलिझाबेथ-II
D. शेख हसीना

Click for answer
C. राणी एलिझाबेथ-II

9. चार दिवसांचा ' एलोरा - अजंठा फेस्टीवल ' 3 वर्षानंतर कोणत्या शहरात साजरा झाला ?

A. औरंगाबाद
B. दौलताबाद
C. पुणे
D. मुंबई

Click for answer
A. औरंगाबाद

10. ' मतदार दिन ' भारतात कधी साजरा केला गेला ?

A. 1 जानेवारी
B. 12 जानेवारी
C. 25 जानेवारी
D. 26 जानेवारी

Click for answer
C. 25 जानेवारी
========================================================================
Wednesday 8 February 2012
प्रश्नमंजुषा -211
खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:
1. MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा
2. MPSC PSI मुख्य परीक्षा
3. MPSC Asst मुख्य परीक्षा
4. MPSC STI मुख्य परीक्षा
1. _______________च्या आमसभेने 14 डिसेंबर 1960 रोजी शिक्षणातील अन्यायाविरुद्धचा ठराव स्वीकारला.

A. एफ् ए ओ
B. आय एल ओ
C. डब्लु एच् ओ
D. युनेस्को

Click for answer
D. युनेस्को

2.यु एन् एच् सी आर् __________________________ ना सुरक्षा व सहायता प्रदान करते.

A. निर्वासित
B. स्थानांतरित व्यक्ती
C. कोणत्याही राज्यांचे नसलेले व्यक्ती
D. वरील सर्व

Click for answer
D. वरील सर्व

3. 1949 च्या तिसर्‍या जिनेव्हा करारातील 4 था अनुच्छेद __________________ ह्या वर्गात येणार्‍या व्यक्ती बद्दल सांगतो .

A. लढाई बळी पडलेले व्यक्ती
B. सशस्त्र लढाईत रणांगणावरील जखमी व आजारी व्यक्ती
C. नागरिक
D. युद्ध कैदी

Click for answer
D. युद्ध कैदी

4. मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 नुसार राज्य मानवी हक्क आयोगाच्या सदस्याची नेमणूक कोण करतो ?

A. राष्ट्राध्यक्ष
B. राज्यपाल
C. पंतप्रधान
D. उच्च न्यायालय

Click for answer
B. राज्यपाल

5. मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 नुसार विशेष सरकारी वकील होण्यासाठी काय अट आहे ?

A. 5 वर्ष वकीलीचा अनुभव
B. 3 वर्ष वकीलीचा अनुभव
C. 6 वर्ष वकीलीचा अनुभव
D. 7 वर्ष वकीलीचा अनुभव

Click for answer
D. 7 वर्ष वकीलीचा अनुभव
6. नैसर्गिक न्यायाचे तिसरे तत्त्व " डोनोघे कमेटी " नुसार कोण आहे ?

A. कुणालाही त्याचे म्हणणे मांडण्यासाठी नकार देता येणार नाही
B. व्यक्तिला निर्णयाचे कारण समजण्याचा हक्क आहे
C. कुठलेही कारण नसताना व्यक्तिला शिक्षा करता येत नाही
D. वरीलपैकी कुठलेही नाही

Click for answer
B. व्यक्तिला निर्णयाचे कारण समजण्याचा हक्क आहे

7. 'नैसर्गिक न्याय तत्त्वांनी' खालीलपैकी कोणत्या दोन गोष्टींमध्ये दृढ संबंध प्रस्थापित केलेला आहे ?

A. कायदा आणि नितीमत्ता
B. कायदा आणि शिक्षा
C. कायदा आणि गुन्हेगारी
D. कायदा आणि सुव्यवस्था

Click for answer
A. कायदा आणि नितीमत्ता

8. मानवाधिकार संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षामध्ये अंमलात आला ?

A. 1990
B. 1993
C. 2000
D. 2003

Click for answer
B. 1993

9. महाराष्ट्र मानवाधिकार आयोग कोठे स्थित आहे ?

A. हजारीमल सोमाणी मार्ग, छत्रपती शिवाजी टर्मिनस जवळ, मुंबई
B. मुंबई उच्च न्यायालयाचे परिसर, मुंबई
C. कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग, मुंबई
D. रेल्वे स्टेशन जवळ, पुणे

Click for answer
A. हजारीमल सोमाणी मार्ग, छत्रपती शिवाजी टर्मिनस जवळ, मुंबई

10. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने सार्वत्रिक मानवाधिकार जाहीरनामा कधी अंगीकृत केला ?

A. 1945
B. 1948
C. 1990
D. 1993

Click for answer
B. 1948
========================================================================
Wednesday 8 February 2012
प्रश्नमंजुषा -212
खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:
1. MPSC PSI पूर्व परीक्षा
2. MPSC Asst पूर्व परीक्षा
3. MPSC STI पूर्व परीक्षा
4. D.Ed. CET 2012
5. सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा
1. दूरध्वनीवरून आवाजाचे दळणवळण करणार्‍‍या पाईपाची बँडविड्थ किती असली पाहीजे ?

A. 10 किलो हर्टझ्
B. 6 किलो हर्टझ्
C. 4 किलो हर्टझ्
D. 200 किलो हर्टझ्

Click for answer
C. 4 किलो हर्डट्स

2.0.001 ग्रॅम रेणूकता असलेल्या आम्लाचा सामु ( pH ) ______________ आहे .

A. 0.001
B. 0.0001
C. 3.3
D. 3

Click for answer
D. 3

3. वैयक्‍तिक आरोग्य म्हणजे__________________

A. रोगमुक्त राहणे
B. शारीरीक स्वच्छता
C. योग्य आहार सवय
D. वरील सर्व उपाय

Click for answer
D. वरील सर्व उपाय

4.खालीलपैकी कुठल्या प्राणीवर्गात क्लोम श्वसन पध्दती आठळते ?

A. चक्रमुखी
B. अनेकपद कृमी
C. उभयचर
D. सस्तनी

Click for answer
A. चक्रमुखी

5. अल्केनच्या समजात श्रेणीतील लगतच्या घटकांचे रेणुवस्तुमान _________________ ने वेगळे झालेले असते .

A. 16
B. 20
C. 14
D. 12

Click for answer
C. 14
6. वनस्पतीच्या वाढीसाठी ____________________ हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे .

A. नायट्रोजन
B. ऑक्सीजन
C. कार्बन
D. पोटॅशिअम

Click for answer
A. नायट्रोजन

7. जैव तंत्रज्ञान _____________________ पातळीवर कार्य करते .

A. रेणु
B. अणु
C. द्रव
D. पदार्थ

Click for answer
A. रेणु

8. हि्र्‍याचा अपवर्तनांक किती ?

A. 1.5
B. 1.6
C. 2.42
D. 1.33

Click for answer
C. 2.42

9. विश्वातील सर्वात तीव्र बल कोणते ?

A. न्यूक्लीय बल
B. गुरुत्वीय बल
C. विद्युत चुंबकीय बल
D. विद्युतस्थितीक बल

Click for answer
A. न्यूक्लीय बल

10. ___________ हे अनुवंशिक गुणधर्माचे वाहक आहेत .

A. केंद्रक
B. पेशीद्रव्य
C. जनुक
D. गुणसूत्रे

Click for answer
C. जनुक
========================================================================
Wednesday 8 February 2012
प्रश्नमंजुषा -213

1. _____________ हे ' देशबंधू ' म्हणून ओळखले जातात .

A. एम. ए. जीना
B. सी. आर. दास
C. अण्णादुराई
D. जे. एम. नेहरू

Click for answer
B. सी. आर. दास

2. मराठी नाटकांसाठी खालीलपैकी कोणी योगदान दिले ?

A. गणपतराव बोडस
B. वि. स. खांडेकर
C. व्ही.शांताराम
D. पं. भीमसेन जोशी

Click for answer
A. गणपतराव बोडस

3. खालीलपैकी कोणत्या वर्षी शिवाजी महाराज ' छत्रपती ' झाले ?

A. 1630
B. 1674
C. 1673
D. 1676

Click for answer
B. 1674

4. कोणास 'लोकहितवादी' म्हणून ओळखले जाते ?

A. गो.ग.आगरकर
B. र.ज.भांडारकर
C. गो.ह.देशमुख
D. म.गो.रानडे

Click for answer
C. गो.ह.देशमुख


5. भगवतगीतेवर मराठीतून समीक्षण लिहिणारा संत कोण ?

A. संत ज्ञानेश्वर
B. रामदास
C. संत नामदेव
D. संत तुकाराम

Click for answer
A. संत ज्ञानेश्वर

6. _______________ ला विरोध दर्शविण्यासाठी रविंद्रनाथ टागोरांनी 'नाईटहूड' किताब परत केला.

A. कम्युनल अवॉर्ड
B. जालियनवाला बाग दुर्घटना
C. सविनय कायदेभंग आंदोलन
D. चौरीचौरा दुर्घटना

Click for answer
B. जालियनवाला बाग दुर्घटना

7. विधान S - मेरठ येथील शिपायांनी बंड केले
कारण R - मंगल पांडेला फाशी देण्यात आले .

A. S व R दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे S चे स्पष्टीकरण नाही.
B. S व R दोन्ही बरोबर आहेत व R हे S चे बरोबर स्पष्टीकरण आहे.
C. S बरोबर आहे, R चुकीचे आहे .
D. S चुकीचे आहे, R बरोबर आहे .

Click for answer
B. S व R दोन्ही बरोबर आहेत व R हे S चे बरोबर स्पष्टीकरण आहे.

8. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आली आहे ?

A. कलम 312
B. कलम 324
C. कलम 224
D. कलम 124

Click for answer
B. कलम 324

9. महाराष्ट्रातील अखिल भारतीय सेवा अधिकार्‍यांची निवड कोणाकडून होते ?

A. महाराष्ट्र लोकसेवा आयोग
B. महाराष्ट्राचे राज्यपाल
C. देशाचे अध्यक्ष
D. केंद्रीय लोकसेवा आयोग

Click for answer
D. केंद्रीय लोकसेवा आयोग

10. कोणत्या वर्षापासून अण्णा हजारेंनी महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन सुरु केले ?

A. 2003
B. 2011
C. 2005
D. 1995

Click for answer
D. 1995
========================================================================
Thursday 16 February 2012
प्रश्नमंजुषा -214

1. 2011 चा 'साहीत्य अकादमी ' चा पुरस्कार कवी ग्रेस यांना कोणत्या साहित्य निर्मितीसाठी बहाल करण्यात आला ?

A. वार्‍याने हालते रान
B. राजपुत्र आणि डार्लिंग
C. संध्याकाळच्या कविता
D. चंद्रमाधवीचे प्रदेश

Click for answer
A. वार्‍याने हालते रान

2.कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय आहे ?

A. गोविंद विनायक करंदीकर
B. माणीक सीताराम गोडघाटे
C. गोविंद त्र्यंबक दरेकर
D. कृष्णाजी केशव दामले

Click for answer
B. माणीक सीताराम गोडघाटे

3. विधानसभेत मोबाईलवर अश्‍लील क्लीप पाहत असल्याचे स्थानिक वृत्तवाहिनेने दाखविल्यानंतर ______________ राज्यातील तीन मंत्र्यांना अलीकडेच राजीनामे द्यावे लागले .

A. गोवा
B. महाराष्ट्र
C. हरियाणा
D. कर्नाटक

Click for answer
D. कर्नाटक

4. अलीकडील काळात महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाने कोणत्या कायद्याचे नाव बदलून ' महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 ' असे सुधारीत नामकरण केले ?


A. संयुक्त महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949
B. मुंबई महानगरपालिका अधिनियम 1949
C. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949
D. बॉम्बे महानगरपालिका अधिनियम 1949

Click for answer
C. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949
5. ' महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 ' खालीलपैकी कोणत्या महानगरपालिकेला / महानगरपालिकांना वगळता महाराष्ट्रातील उर्वरीत सर्व महानगरपालिकांना लागू आहे ?

A. मुंबई मनपा
B. मुंबई मनपा, नवी मुंबई मनपा
C. मुंबई मनपा, नागपूर मनपा
D. मुंबई मनपा, नागपूर मनपा, ठाणे मनपा व नवी मुंबई मनपा

Click for answer
A. मुंबई मनपा

6. ' महाराष्ट्र जिल्हा परीषद व पंचायत समिती अधिनियम 1961' मधील जि. प.सदस्य व पंचायत समिती सदस्यांना अपात्र ठरविण्यासंदर्भातील शौचालयाचे प्रमाणपत्र सादर करण्याचा कालावधी पूर्वीच्या नव्वद दिवसांवरून बदलून आता किती करण्यात आला आहे ?

A. निवडणुकीचा अर्ज भरतानाच आवश्यक
B. तीन आठवडे
C. पंचेचाळीस दिवस
D. 1 वर्ष

Click for answer
D. 1 वर्ष

7. नागपूर जिल्यातील ______________ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणिसंग्रहालय उभारण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करीत आहे .

A. गोरेवाडा
B. रामटेक
C. सावनेर
D. गोसीखुर्द

Click for answer
A. गोरेवाडा

8. ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

A. महिला क्रिकेट
B. लॉन टेनिस
C. टेबल टेनिस
D. बॅडमिंटन

Click for answer
D. बॅडमिंटन

9. मार्च 2012 मध्ये कोणत्या शहरात ' द न्युक्लीयर सिक्युरीटी समीट ' अर्थात 'आण्विक सुरक्षा परिषद ' होणे नियोजीत आहे ?

A. मुंबई, भारत
B. न्यूयार्क, अमेरीका
C. सेऊल, द. कोरीया
D. टोकीयो, जपान

Click for answer
C. सेऊल, द. कोरीया

10. कोणत्या वर्षाला भारतीय लोकसंख्या इतिहासातील 'महाविभाजन वर्ष' म्हणतात ?

A. 1991
B. 1981
C. 1931
D. 1921

Click for answer
D. 1921
========================================================================
Friday 17 February 2012
प्रश्नमंजुषा -215

1. सि-डॅक(पुणे)यांनी सर्वात अलीकडे बनवलेल्या सुपर कॉम्प्यूटरचे नाव ______________.

A. परम-शौर्य
B. परम-युवा
C. परम-I
D. परम-II

Click for answer
B. परम-युवा

2. यापैकी कोणत्या टेक्नोलॉजीचा 4G मध्ये समावेश होतो ?

A. यु.एल.बी.
B. एडज्
C. सीडीएमए
D. जीपीआरएस्

Click for answer
A. यु.एल.बी.

3. सि-डॅकने शासनाच्या महसूल विभागासाठी स्टँप व रजिस्ट्रेशनची जी सिस्टिम बनवली त्याचे नाव ___________

A. एस.ए.आर.आई.टी.ए.
B. आर.ए.आर.आई.टी.ए.
C. आर.एस.आर.आई.टी.ए.
D. वरीलपैकी कोणतीही नाही

Click for answer
A. एस.ए.आर.आई.टी.ए.(SARITA)

4. "नॅशनल टास्क फोर्स ऑन आय टी अँण्ड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट" ची स्थापना पंतप्रधान ऑफिसतर्फे ____________ या दिवशी झाली .


A. 22मे1997
B. 22मे1998
C. 22मे1999
D. 22मे2000

Click for answer
B. 22मे1998

5. गूगल या सर्च इंजिन कंपनीचा 'ध्येयवाक्य' (motto) काय आहे?

A. डू नॉट बी ईव्हील
B. जस्ट डू इट
C. एव्हर टू एक्सेल
D. लाइव्ह फ्री ओर डाय

Click for answer
A. डू नॉट बी ईव्हील
(तो सुचवला होता : अमित पटेल आणि पॉल बुच्चेत ह्या गुगल च्या अभियंत्यांनी )
6. सि-डॅक (पुणे) ने अलीकडे मानवी जीवशास्त्रीय माहिती संशोधनासाठी वेगाने 'प्रोसेस' करण्यासाठी कोणत्या नावाने 'सुपर काम्प्युटिंग क्लस्टर' विकसित केले आहे ?

A. बायोक्रोम
B. ह्यूमक्रोम
C. डीप ब्ल्यू
D. परम युवा

Click for answer
A. बायोक्रोम

7. सि-डॅक (CDAC) ह्या संस्थेचे पूर्ण नाव काय आहे ?

A. Centre for Development of Advanced Computers
B. Centre for Development of Automatic Computing
C. Council of Development of Advanced Computing
D. Centre for Development of Advanced Computing

Click for answer
D. Centre for Development of Advanced Computing अर्थात 'प्रगत संगणन विकास केंद्र'

8. खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील कामगिरीसाठी 'नोबेल पारितोषिक ' देण्याचा स्पष्टपणे उल्लेख नाही ?

A. पदार्थविज्ञान
B. शांतता
C. वैद्यकीय संशोधन
D. अभियांत्रिकी संशोधन

Click for answer

9. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणून कोणाला गौरविले जाते ?

A. डॉ.होमी भाभा
B. डॉ.विक्रम सेठना
C. डॉ.मेघनाद सहा
D. डॉ.विक्रम साराभाई

Click for answer
D. डॉ.विक्रम साराभाई

10. इस्त्रोचे माजी चेअरमन जी.माधवन नायर यांच्या कार्यकाळातील कोणत्या कंपनीशी केलेला करार सध्या वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे ?

A. अंट्रिक्स
B. देवास
C. अरेवा
D. जनरल इलेक्ट्रिक

Click for answer
B. देवास
=======================================================================
Friday 24 February 2012
प्रश्नमंजुषा -216

1. 'मूरघास' तयार करण्याकरिता कोणते पीक सर्वात जास्त उपयोगी आहे ?

A. ज्वारी
B. लसूणघास
C. बरसीम
D. मका

Click for answer
C. बरसीम

2. हायब्रिड ज्वारीचे पीक फुला‍‍र्‍यावर येत असताना कणसावर कोणत्या भागाकडून प्रथम फुले येण्यास सुरुवात होते ?

A. कणसाच्या वरच्या टोकाकडून ( शेंड्याकडून )
B. कणसाच्या खालच्या बुडापासून
C. कणसाच्या मधल्या भागापासून
D. संपूर्ण कणसावर एकाच वेळी

Click for answer
B. कणसाच्या खालच्या बुडापासून

3. कोणत्या राज्याचा ऊसाखालील क्षेत्रात पहिला क्रमांक व साखर उत्पादनात दुसरा क्रमांक आहे ?

A. कर्नाटक
B. तामिळनाडू
C. महाराष्ट्र
D. उत्तर प्रदेश
Click for answer
D. उत्तर प्रदेश

4. रब्बी हंगामात कोणत्या गळीत धान्य पिकाखाली महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्र आहे ?

A. सूर्यफूल
B. करडई
C. तीळ
D. जवस

Click for answer
B. करडई
5. पाण्याचा ताण सहन करणारे, कडक थंडीत येणारे व विम्ल जमिनीत येणारे कोणते तृणधान्य भारतात घेतात ?

A. गहू
B. सातू
C. बाजरी
D. ज्वारी

Click for answer
B. सातू

6. कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वात जास्त तेल असते ?

A. गहू
B. भात
C. मका
D. ज्वारी

Click for answer
C. मका

7. समपातळी रेषेप्रमाणे बांध खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत घालावेत ?

A. जमिनीचा उतार 2 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास
B. जमिनीचा उतार 2 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास
C. जमिनीचा उतार 3 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास
D. जमिनीचा उतार 3 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास

Click for answer
C. जमिनीचा उतार 3 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास

8. भारतात हरित क्रांती कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली ?

A. 1950 - 51
B. 1961 - 62
C. 1975 - 76
D. 1966 - 67


Click for answer
D. 1966 - 67

9. महाराष्ट्रात मुख्य कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कोणत्या गावी कार्यान्वित आहे ?

A. मांजरी
B. चास
C. मोहोळ
D. सोलापूर

Click for answer
C. मोहोळ

10. खालीलपैकी कोणते एक पीक लागवडीसाठी महाराष्ट्रात सर्व हंगामात घेतले जाते ?

A. सूर्यफूल
B. करडई
C. गहू
D. सोयाबीन


Click for answer
A. सूर्यफूल
========================================================================
uesday 28 February 2012
प्रश्नमंजुषा -217

1. महाराष्ट्रात कोणत्या पिकाकरिता 'इक्रिसॅट' तंत्र अवलंबिले जाते ?

A. बाजरी
B. ज्वारी
C. मका
D. भुईमूग

Click for answer
D. भुईमूग

2.खालीलपैकी कोणते एक कडधान्याचे पिक तेलबियाचे पिक आहे ?

A. तूर
B. सोयाबीन
C. उडीद
D. चवळी
Click for answer
B. सोयाबीन

3. खालीलपैकी कोणती एक रबी ज्वारीची जात शेती संशोधन केंद्र, मोहोळ येथून निर्माण झाली आहे ?

A. वसंत
B. मालदांडी -35-1
C. दगडी
D. बेंद्री
Click for answer
B. मालदांडी -35-1

4. महाराष्ट्रात जमिनीची धूप करणारा सर्वात महत्त्वाचा कारणीभूत घटक कोणता ?

A. प्राणी
B. वारा
C. पाऊस
D. मानव

Click for answer
C. पाऊस

5. जमिनीची शक्यता निर्धारित उतार अथवा ढाळ कायम ठेऊन शेती मशागत उताराच्या आडव्या दिशेने करण्याची साधी सोपी सुटसुटीत पध्दतीस _______असे म्हणतात .

A. पट्टा पध्दत
B. समपातळीवरील पध्दत
C. बांध पध्दत
D. सामान्यतः मशागत पध्दत

Click for answer
B. समपातळीवरील पध्दत
6. खालीलपैकी कोणत्या भाजीपासून सर्वात जास्त प्रथिने मिळतात ?

A. वाटाणा
B. गवार
C. घेवडा
D. चवळीच्या शेंगा

Click for answer
A. वाटाणा

7. बाजारात मालाची रेलचेल टाळण्यासाठी व चांगली किंमत मिळण्यासाठी कांद्याची साठवण ________________ मध्ये करतात .

A. खड्डे
B. खेळती हवा असणारे गोदाम
C. दोन मजल्यात कांदे ठेवता येणारी हवा असणारे गोदाम
D. शीतगृहे


Click for answer
C. दोन मजल्यात कांदे ठेवता येणारी हवा असणारे गोदाम

8. महाराष्ट्रात गव्हाचे सरासरी उत्पादन किती आहे ?

A. 877 किलो प्रति हेक्टर
B. 977किलो प्रति हेक्टर
C. 1077 किलो प्रति हेक्टर
D. 1177 किलो प्रति हेक्टर

Click for answer
D. 1177 किलो प्रति हेक्टर

9. दोन किंवा जादा पिके एकाच वेळी परंतु ओळीचे बंधन न पाळता घेतली जातात त्या पिकपद्धतीला काय म्हणतात ?

A. बहुविध पिक पद्धती
B. आंतरपिक पद्धती
C. मिश्र पिक पद्धती
D. पिकपद्धती

Click for answer
C. मिश्र पिक पद्धती

10. महाराष्ट्रात तृणधान्य पिकामध्ये सर्वात जास्त क्षेत्र आणि उत्पादन ____________या पिकाखाली आहे .

A. गहू
B. भात
C. ज्वारी
D. मका

Click for answer
C. ज्वारी
========================================================================
Wednesday 29 February 2012
प्रश्नमंजुषा -218
अंकगणित विशेष प्रश्नमंजुषा -1
खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:
1. महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा
2. MPSC PSI पूर्व परीक्षा
3. MPSC Asst पूर्व परीक्षा
4. MPSC STI पूर्व परीक्षा
5. D.Ed. CET 2012
1.


A. 25
B. 50
C. 75
D. 1

Click for answer
D. 1


2. 120 पैकी 65 टक्के मुले पास झाली, तर अनुत्तीर्ण विद्यार्थी किती ?

A. 52
B. 42
C. 50
D. 58

Click for answer
B. 42
सर्वप्रथम लक्षात घेवू या कि येथे पास झालेल्या मुलांची टक्केवारी दिली आहे. पण विचारताना अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या विचारली आहे. तेव्हा, जर 65% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असतील तर (100-65)%=35% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असणार.

जर दर 100 पैकी 35 विद्यार्थी अनुत्तीर्ण असतील
तर 120 (एकूण विद्यार्थी संख्या) पैकी ‘ x ’ विद्यार्थी अनुत्तीर्ण असतील.
3. ________या संख्येच्या 5 पट व 8 पटीतील फरक 27 येतो.

A. 9
B. 4
C. 6
D. 12

Click for answer
A. 9

एक संख्या 'x' समजू .

'x' च्या 5 पट 5x तर 8 पट 8x होईल.

8 आणि 5 पटीतील फरक 27 आहे.

8x-5x=27

3x=27

x=27/3=9


4.


A.

B.

C.


D.

Click for answer
B.



5. 4 ही संख्या 0.2 च्या किती पट आहे ?

A. 20
B. 30
C. 10
D. 40

Click for answer
A. 20



6. एक पेला आणि एक तांब्यात अनुक्रमे 150 मि.ली. व 165 मि.ली. पाणी भरते. 13 लिटर पाणी असलेल्या बादलीतून एक पेला आणि एक तांब्या भरून पाणी बाहेर काढल्यावर बादलीत किती पाणी उरते?

A. 12.685 ली.
B. 16.285 ली.
C. 18.265 ली.
D. 22.685 ली.

Click for answer
A. 12.685 ली.

अशा स्वरूपाच्या गणितांमध्ये दिलेल्या राशीचे एकक समान असणे आवश्यक असते.

ह्या ठिकाणी उत्तर लिटर मध्ये अपेक्षित आहे म्हणून पेला आणि तांब्या यांचे एकक लिटर करणे जास्त संयुक्तिक होईल.

1 लिटर =1000 मिलीलीटर

म्हणून पेला आणि तांब्या यांच्यात अनुक्रमे 0.150 लिटर आणि 0.165 लिटर इतके पाणी भरेल.

13 लिटर पाणी असलेल्या बादलीतून एक पेला आणि एक तांब्या भरून पाणी बाहेर काढल्यावर बादलीत

13-(तांब्यात मावणारे पाणी + पेल्यात मावणारे पाणी )= 13-(0.165+0.150)=13-0.315= 12.685 ली. इतके पाणी उरते.


7.


A. 12
B. 14
C. 16
D. 18

Click for answer
A. 12

16 -8 + 4= ?

8+4=12


8. 2,6,12,20,30,... या क्रमाने येणारी पुढील संख्या कोणती ?

A. 34
B. 32
C. 42
D. 38

Click for answer
C. 42

अश्या प्रकारे पुढील संख्येसाठी तो फरक 12 असेल. म्हणून उत्तर =30+12=42


9. विक्रमने त्याला मिळणार्‍या 15000 रुपये फायद्यातील 15 % टक्के रक्कम मुलीच्या लग्नास आणि 45 % टक्के रक्कम घरखर्चासाठी वापरली, तर उरलेली रक्कम किती ?

A. 6000 रुपये
B. 6900 रुपये
C. 9000 रुपये
D. यापैकी नाही

Click for answer
A. 6000 रुपये

विक्रमाला मिळालेली एकूण रक्कम 15000 रुपये . यापैकी 15 % +45 % =60 % रक्कम वापरली गेली. तर उरलेली रक्कम 100-60= 40 %.

15000 रुपयांच्या 40 % म्हणजेच


इतकी रक्कम शिल्लक राहील.

10. एका वस्तूची खरेदी किंमत 50 रुपये आहे व तिची विक्री किंमत 30 रुपये आहे, तर या व्यवहारात शेकडा तोटा किती झाला ?

A. 30
B. 40
C. 20
D. 60

Click for answer
B. 40

50 रुपयांच्या खरेदीवर 20 रुपये तोटा झाला आहे.

(खरेदी 50 रुपये -विक्री 30 रुपये )


शेकडा तोटा काढण्यासाठी 100 रुपये खरेदीवर किती तोटा झाला हे पहाणे आवश्यक असते.

50 रुपयेवर 20रुपये तोटा तर 100 रुपये खरेदीवर 40 रुपये तोटा होईल.

म्हणून शेकडा तोटा 40 रुपये
======================================================================
Friday 2 March 2012
प्रश्नमंजुषा -219

1. पहिले अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात कोणत्या शहरात पार पडले ?

A. मुंबई
B. आळंदी
C. सांगली
D. नाशीक


Click for answer
D. नाशीक

2. पहिल्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी _______________ यांची तर स्वागताध्यक्ष पदी _______________होते .

A. छगन भुजबळ , डॉ. सदानंद मोरे
B. डॉ. सदानंद मोरे , छगन भुजबळ
C. वसंत आबाजी डहाके , पृथ्वीराज चव्हाण
D. डॉ. सदानंद मोरे , वसंत आबाजी डहाके


Click for answer
B. डॉ. सदानंद मोरे , छगन भुजबळ

3. डॉ. आंबेडकरांचे स्मारक दादर चैत्यभूमी जवळील ______________ च्या जागेवर होण्यास महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने आणि भारताच्या पंतप्रधानांनी तत्वतः मान्यता दिली आहे .

A. कोहीनूर मिल
B. इंदू मिल
C. फिनीक्स मिल
D. श्रीनिवास मिल

Click for answer
B. इंदू मिल

4. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी नवीनीकरण विकास मिशन ( JNNURM ) योजनेसाठी सन 2010 वर्षाकरीता महाराष्ट्राला एकूण किती पुरस्कार मिळाले ?

A. तीन
B. पाच
C. दहा
D. वीस
Click for answer
B. पाच

5. राष्ट्रीय ( नागरी ) जल पुरस्कारांमध्ये _______________ ला राष्ट्रीय स्तरावरचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला .

A. पनवेल नगरपालीका ( जि. रायगड )
B. नवी मुंबई नगरपालीका
C. अमरावती नगरपालीका
D. मलकापूर नगरपंचायत ( जि. सातारा )


Click for answer
D. मलकापूर नगरपंचायत ( जि. सातारा )


6. राष्ट्रीय स्तरावरचा दुस‍र्या क्रमांकाचा राष्ट्रीय ( नागरी ) जल पुरस्कार ______________ ला प्रदान करण्यात आला .

A. अमरावती महानगरपालिका
B. पिंपरी चिंचवड महानगरपालिका
C. मुंबई महानगरपालिका
D. नागपूर महानगरपालिका

Click for answer
A. अमरावती महानगरपालिका

7. अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी ' जागतिक आर्थिक परिषद ' नोव्हेंबर 2011 मध्ये कोठे पार पडली ?

A. मुंबई
B. पुणे
C. बेंगलोर
D. दिल्ली

Click for answer
A. मुंबई

8. अलीकडेच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने खालीलपैकी कोणत्या ठिकाणांवर महानगरपालिका स्थापण्यास मंजूरी दिली आहे ?
( निकष : तीन लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या )

A. लातूर , निफाड
B. लातूर , चंद्रपूर
C. बुलढाणा , चंद्रपूर
D. बुलढाणा , लातूर

Click for answer
B. लातूर , चंद्रपूर

9. राज्यात समता प्रस्थापित करण्यासाठी किती विशेष न्यायालये स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ?

A. दोन
B. सहा
C. पंचवीस
D. साठ

Click for answer
B. सहा

स्पष्टीकरण : प्रत्येक महसूल विभागात एक याप्रकारे 6 विशेष न्यायालये उभारली जाणार .

10. 1 जानेवारी 2012 पासून महाराष्ट्रातील पोलीस पाटीलांचे मानधन किती आहे ?

A. 800 रु. दरमहा
B. 2000 रु. दरमहा
C. 3000 रु. दरमहा
D. 5000 रु. दरमहा

Click for answer
C. 3000 रु. दरमहा

स्पष्टीकरण : 1 जानेवारी 2012 पासून पूर्वीच्या 800 रु.प्रतिमहा इतक्या मानधनात सुधारणा करून ते आता 3000 रु.प्रतिमहा दिले जाईल असा निर्णय झाला आहे .
==================================================================================
Sunday 4 March 2012
प्रश्नमंजुषा -220

1. ' मराठी साम्राज्यातील नाणी व चलन ' ह्या निबंधाचे लेखन कोणी केले ?

A. रा. गो. भांडारकर
B. न्यायमुर्ती रानडे
C. लोकमान्य टिळक
D. सुधारक गो. ग. आगरकर

Click for answer
B. न्यायमुर्ती रानडे

2.' वेदांग ज्योतीष ' हा प्रबंध कोणत्या राजकीय नेत्याने / समाजसुधारकाने लिहीला ?

A. गोपाळ गणेश आगरकर
B. लोकमान्य टिळक
C. न्यायमुर्ती रानडे
D. महात्मा फुले

Click for answer
B. लोकमान्य टिळक

3. ' नारायण श्रीपाद राजहंस ' यांना ___________________ नावानेही लोकप्रियता मिळाली होती ?

A. बालगंधर्व
B. कुमारगंधर्व
C. सवाईगंधर्व
D. राजगंधर्व
Click for answer
A. बालगंधर्व

4. सन 1848 मध्ये महात्मा फुलेंनी मुलींसाठी पुण्यातील पहिली शाळा पुण्यातल्या कोणत्या भागात सुरु केली होती ?

A. वेताळ पेठ
B. रास्ता पेठ
C. रविवार पेठ
D. बुधवार पेठ

Click for answer
D. बुधवार पेठ

5. महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर निष्प्राण होत चाललेल्या सत्यशोधक चळवळीला संजीवनी देण्याचे कार्य कोणत्या समाजसुधारकाने केले होते ?

A. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
B. विठ्ठल रामजी शिंदे
C. छत्रपती शाहू महाराज
D. कर्मवीर भाऊराव पाटील

Click for answer
C. छत्रपती शाहू महाराज


6. ' संततीनियमना ' वर तत्कालीन काळात , काळाच्या खूप पुढे जाऊन दूरदर्शीपणे परखडपणे विचार मांडण्याचे धाडस खालीलपैकी कोणी दाखविले होते ?

A. महात्मा फुले
B. महर्षी वि. रा. शिंदे
C. महर्षी धों. के. कर्वे
D. रघुनाथ धों. कर्वे

Click for answer
D. रघुनाथ धों. कर्वे

7. कुष्ठरोग्यांसाठी खालीलपैकी कोणी विशेष कार्य केले होते ?

A. विनोबा भावे
B. डॉ. शिवाजीराव पटवर्धन
C. डॉ. पंजाबराव देशमुख
D. अच्युतराव पटवर्धन

Click for answer
B. डॉ. शिवाजीराव पटवर्धन

8. अमरावती येथे ' श्रद्धानंद छात्रालय ' कोणी सुरु केले होते ?

A. डॉ. शिवाजीराव पटवर्धन
B. डॉ. पंजाबराव देशमुख
C. भाई बागल
D. विनोबा भावे

Click for answer
B. डॉ. पंजाबराव देशमुख

9. ' ..... जेव्हा माणूस जागा होतो', हे स्वतःच्या अनुभवावर आधारित पुस्तक कोणी लिहिले ?

A. अनुताई वाघ
B. गोदावरी परुळेकर
C. दुर्गाबाई भागवत
D. प्रा. गं. बा. सरदार
Click for answer
B. गोदावरी परुळेकर

10. ' भावार्थसिंधु ' चे लेखन कोणी केले ?

A. भाऊ दाजी लाड
B. विष्णु बुवा ब्रम्हचारी
C. न्यामुर्ती रानडे
D. लोकहितवादी

Click for answer
B. विष्णु बुवा ब्रम्हचारी
========================================================================
Sunday 4 March 2012
प्रश्नमंजुषा -221

1. पिकांच्या मुळाची वाढ जमिनीच्या कोणत्या स्तरात चांगली होते ?

A. 0 ते 60 सेंमी
B. 15 ते 30 सेंमी
C. 25 ते 40 सेंमी
D. 50 ते 100 सेंमी

Click for answer
A. 0 ते 60 सेंमी

2.पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त खत कोणते ?

A. कॅल्शियम
B. स्फुरद
C. नत्रयुक्त
D. पोटॅश

Click for answer
C. नत्रयुक्त

3.‍‍कोणत्या पिकाची लवकर वेचणी किंवा कापणी करतात ?

A. कापूस
B. बाजरी
C. मोहरी
D. करडई


Click for answer
A. कापूस

4. हरित क्रांतीमुळे कोणत्या वर्षी उत्पादन वाढले ?

A. 1965
B. 1968
C. 1974
D. 1978

Click for answer
B. 1968

5. महाराष्ट्रात रब्बी हंगामात कोणत्या पिकाची लागवड मोठया प्रमाणात केली जाते ?

A. भुईमुग
B. मका
C. हरभरा
D. तूर

Click for answer
D. तूर

6. भारतीय शेतीचे वैशिष्टय कोणते ?

A. जमिनीची कमी उत्पादकता
B. जमीन व शेतमजुरांची कमी उत्पादकता
C. जमीन जास्त व शेतमजूर कमी
D. भारतीय जमीन कमी प्रतीची आहे


Click for answer
B. जमीन व शेतमजुरांची कमी उत्पादकता
7. भात पिकासाठी आवश्यक सामू किती ?

A. 4 ते 6.5
B. 6 ते 7
C. 7.5 ते 8
D. 7.5 ते 8.5

Click for answer
C. 7.5 ते 8

8. भात पिकासाठी पाणी वाटप कसे करतात ?

A. सरी पद्धत
B. गादी वाफे पद्धत
C. सरी वरंबा पद्धत
D. फड पद्धती

Click for answer
D. फड पद्धती

9. महाराष्ट्रात कोणत्या पिकाचे उत्पादन सर्वाधिक आहे ?

A. तांदूळ
B. ज्वारी
C. बाजरी
D. गहू

Click for answer
B. ज्वारी

10. खालीलपैकी ऑगस्ट- सप्टेंबर दरम्यान कोणत्या पिकाची पेरणी करतात ?

A. भात
B. तंबाखू
C. गहू
D. ऊस

Click for answer
B. तंबाखू
========================================================================
Monday 5 March 2012
प्रश्नमंजुषा -222

1. बाबा आमटेंचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता ?

A. कला
B. राजकारण
C. समाजसेवा
D. विज्ञान - तंत्रज्ञान

Click for answer
C. समाजसेवा

2.ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे ?

A. नेवासे
B. देहू
C. आळंदी
D. पैठण

Click for answer
C. आळंदी

3. " भारत महिला परिषदेचे " पहिले अध्यक्षपद कोणी भूषविले होते ?

A. रमाबाई रानडे
B. सरस्वतीबाई जोशी
C. आनंदीबाई जोशी
D. बाया कर्वे

Click for answer
A. रमाबाई रानडे

4. ' हाय कास्ट हिंदू वुमेन ' ह्या ग्रंथाचे लेखन कोणी केले ?

A. रमाबाई रानडे
B. पंडीता रमाबाई
C. महर्षी कर्वे
D. न्यायमूर्ती रानडे

Click for answer
B. पंडीता रमाबाई

5. विधवाविवाहास समर्थन देण्यासाठी धर्मशास्त्रातील आधार शोधण्यासाठी गंगाधरशास्त्री फडके यांच्याकडून ग्रंथ कोणत्या समाजसुधारकाने लिहून घेतला ?

A. जगन्नाथ शंकरशेठ
B. बाळशास्त्री जांभेकर
C. दादोबा पांडुरंग
D. महात्मा फुले

Click for answer
B. बाळशास्त्री जांभेकर
6. महात्मा गांधींचे मानसपुत्र मानले जाणा‍र्‍या ह्या महनीय व्यक्तीला 1983 साली ' भारतरत्‍न ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?

A. आचार्य विनोबा भावे
B. महर्षी धोंडो केशव कर्वे
C. सेनापती बापट
D. डॉ. अच्युतराव पटवर्धन

Click for answer
A. आचार्य विनोबा भावे

7. ' भूदान चळवळ ' कोणी सुरु केली ?

A. महात्मा गांधी
B. विनोबा भावे
C. सेनापती बापट
D. जयप्रकाश नारायण

Click for answer
B. विनोबा भावे

8. डॉ. आंबेडकरांचे जन्मगाव कोणते ?

A. शेरवली
B. महाड
C. रत्‍नागिरी
D. महू (M.P)

Click for answer
D. महू (M.P)

9. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म ________________ येथे झाला होता .

A. महू
B. जमखिंडी
C. मुरुड
D. कागल

Click for answer
D. कागल

10. महात्मा फुलेंनी हंटर कमिशनसमोर साक्ष कोणत्या वर्षी दिली होती ?

A. 1832
B. 1858
C. 1882
D. 1888

Click for answer
C. 1882
========================================================================
Monday 5 March 2012
प्रश्नमंजुषा -223
विशेष आभार : जलसंपदा खात्याच्या वरिष्ठ लिपिक /भांडारपाल पदासाठी झालेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका सुनील मोहिते यांनी 'स्कॅन ' करून पाठवली. आपणही आम्हाला mpsc.mitra@gmail.com ह्या मेल आयडीवर होणाऱ्या विविध परीक्षांचे पेपर पाठवू शकता.
अंकगणित/मानसिक क्षमता चाचणी विशेष प्रश्नमंजुषा -2
खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:
1. महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा
2. MPSC PSI पूर्व परीक्षा
3. MPSC Asst पूर्व परीक्षा
4. MPSC STI पूर्व परीक्षा
5. D.Ed. CET 2012
1. रामरावांनी आपल्या शेताच्या 1/3 भागात ऊस लावला, 1/4 भागात भुईमूग लावला व उरलेल्या 25 एकरात ज्वारी लावली . तर ऊस किती एकर आहे ?

A. 30
B. 20
C. 60
D. 50

Click for answer
B. 20
2.दोन संख्यांचा गुणाकार 24 आहे . त्या प्रत्येक संख्येची दुप्पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल ?

A. 72
B. 48
C. 96
D. 24


Click for answer
C. 96
3. एका वर्तुळाची परिमिती 44 सेमी आहे , तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती ?

A. 134 चौ. सेमी
B. 144 चौ. सेमी
C. 164 चौ. सेमी
D. 154 चौ. सेमी

Click for answer
D. 154 चौ. सेमी
स्पष्टीकरण:
4. संपतरावांनी एक गाय , एक म्हैस व एक बैल 9500 रुपयांना खरेदी केले. त्याच्या किंमतीचे प्रमाण अनुक्रमे 4 : 6 : 9 आहे . तर म्हशीची किंमत किती ?

A. रु. 3500
B. रु. 3000
C. रु. 4000
D. रु. 4500


Click for answer
B. रु. 3000
5. एक पाण्याचा हौद एका नळाने 4 तासात भरतो. तर दुस‍‍‍र्‍या नळाने तो 6 तासात भरतो . दोन्ही नळ सकाळी 4 वाजता चालू केले तर किती वाजता तो रिकामा हौद पूर्ण भरेल ?

A. 6 वा 24 मि
B. 9 वा
C. 6 वा 36 मि
D. 7 वा 24 मि


Click for answer
A. 6 वा 24 मि
6. ' अ ' एक काम 20 दिवसात पूर्ण करतो . तेच काम पूर्ण करण्यास ' ब ' ला 30 दिवस लागतात . तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ?

A. 8
B. 12
C. 15
D. 10

Click for answer
B. 12


7. एका काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी 5 मीटर असून एका बाजूची लांबी 3 मीटर आहे . तर त्या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती चौरस मीटर असेल ?

A. 15.00
B. 7.50
C. 6.00
D. 8.00

Click for answer
C. 6.00

8. पाच व्यक्ती रांगेत उभ्या आहेत . रवी राजनच्या पुढे नही . रेखा सर्वात पुढे आहे . राजन राहुलच्या मागे आहे . रेणू रवीच्या मागे आहे .राजन रेणूच्या मागे नाही . तर रांगेत सर्वात शेवटी कोण आहे ?

A. राजन
B. रवी
C. राहूल
D. रेणू

Click for answer
D. रेणू

9. दुपारी 12 वाजता होणार्‍या परंतू लांबून ऐकू येणार्‍या भोंग्यानुसार तुम्ही घडयाळ लावले तर


A. घडयाळ मागे असेल
B. घडयाळ पुढे असेल
C. घडयाळ योग्य वेळ दर्शवेल
D. घडयाळ प्रथम पुढे जाईल व नंतर मागे पडेल .

Click for answer
A. घडयाळ मागे असेल

स्पष्टीकरण: ध्वनीला हवेतून प्रवास करायला जो वेळ लागतो. तेवढ्या कालावधीने तुमचे घड्याळ मागे असेल.
10. 620 चा कोटीकोन किती अंशांचा असेल ?

A. 280
B. 380
C. 1180
D. 1800

Click for answer
A. 280
कोटीकोन = 900 -दिलेला कोन =900-620=280
========================================================================
Tuesday 6 March 2012
प्रश्नमंजुषा -224

1. क्षारयुक्त उथळ जमिनीत कोणते पीक जास्त प्रमाणात घेतले जाते ?

A. आवळा
B. काजू
C. फणस
D. आंबा

Click for answer
A. आवळा

2.कोणत्या पद्धतीमध्ये खतमात्रा अधिक फायदेशीर ठरते ?

A. फवारा
B. सरी-वरंबा
C. कडा
D. सारा

Click for answer
D. सारा

3. खरीप हंगामामध्ये कमी पावसावर तग धरू शकणारा खालीलपैकी महत्वाचा वाण कोणता ?

A. संकरित ज्वारी
B. संकरित बाजरी
C. गावराण ज्वारी
D. संकरित गहू


Click for answer
B. संकरित बाजरी

4. विधान : कोकणात काजू लागवड फायदेशीर ठरते .
कारण : तेथील जमीन निकृष्ट असून तेथे अतिवृष्टी होते .

A. विधान बरोबर असून कारण त्याचे योग्य स्पष्टीकरण देते .
B. विधान बरोबर असून कारण त्याचे योग्य स्पष्टीकरण देत नाही .
C. विधान चूक असून कारण बरोबर आहे .
D. विधान व कारण दोन्हीही चूक आहेत .


Click for answer
B. विधान बरोबर असून कारण त्याचे योग्य स्पष्टीकरण देत नाही .

5. गव्हाची कापणी करतेवेळी गव्हामध्ये आर्द्रतेचे प्रमाण किती ठेवावे लागते ?

A. 1%
B. 7%
C. 14%
D. 22%

Click for answer
D. 22%

6. ज्वारी पिकवाढीच्या अवस्थांचा योग्य क्रम कोणता ?

A. परागसिंचन , पोटरीअवस्था , दुधअवस्था , उंडा
B. पोटरीअवस्था , प्ररागसिंचन , दुधअवस्थां , उंडा
C. पोटरीअवस्था , दुधअवस्था , प्ररागसिंचन , उंडा
D. दुधअवस्था , पोटरीअवस्था , प्ररागसिंचन , उंडा

Click for answer
A. परागसिंचन , पोटरीअवस्था , दुधअवस्था , उंडा

7. पावसाच्या पाण्यावर घेण्यात येणा‍‍‍‍र्‍या गव्हाला हेक्टरी किती बियाणे वापरतात ?

A. 60 किलो
B. 80 किलो
C. 80 किलो
D. 120 किलो

Click for answer
C. 80 किलो

8. नागरी कमाल जमीन धारणा कायदा कधी अंमलात आला ?

A. 26 जानेवारी 1975
B. 5 जून 1975
C. 26 जानेवारी 1976
D. 2 ऑक्टोबर 1976

Click for answer
D. 2 ऑक्टोबर 1976

9. कमाल जमीन धारणा कायदा करण्याचा उद्देश काय ?

A. उत्पन्नातील विषमता कमी व्हावी म्हणून
B. कृषी उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून
C. समानता यावी म्हणून
D. ग्रामीण मागासलेपणा कमी व्हावा म्हणून

Click for answer
A. उत्पन्नातील विषमता कमी व्हावी म्हणून

10. हिरवळीचे खत म्हणून कशाचा वापर करतात ?

A. ग्लिरिसिडीया
B. हवाना
C. अकेशिया ‍‍
D. कंपोस्ट

Click for answer
A. ग्लिरिसिडीया
========================================================================
Friday 16 March 2012
प्रश्नमंजुषा -225
खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:
1. महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा
2. MPSC PSI पूर्व परीक्षा
3. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012
4. MPSC Mains GS-1
5. MPSC Asst पूर्व परीक्षा
6. MPSC STI पूर्व परीक्षा
7. D.Ed. CET 2012
1.' शुद्धीकरण चळवळी ' चे नेतृत्व कोणी केले ?

A. स्वामी श्रद्धानंद
B. स्वामी विवेकानंद
C. स्वामी दयानंद सरस्वती
D. अरविंद घोष

Click for answer
A. स्वामी श्रद्धानंद

2.'सरफरोशी की तमन्ना ' लिहीणारे प्रसिद्ध शायर - क्रांतीकारक कोण ?

A. अशफाकुल्लाखान
B. रामप्रसाद बिस्मिल
C. राजेंद्र लाहीरी
D. चंद्रशेखर आझाद

Click for answer
B. रामप्रसाद बिस्मिल

3.' मी नास्तीक का आहे ? ' हा ग्रंथ कोणत्या क्रांतिकाराने लिहीला ?

A. बटुकेश्वर दत्त
B. भगतसिंग
C. राजगुरू
D. जतींद्रनाथ दास

Click for answer
B. भगतसिंग

4. बारडोली सत्याग्रहाने भारताला कोणता नेता दिला ?

A. पंडीत नेहरू
B. सरदार वल्लभभाई पटेल
C. दादाभाई नौरोजी
D. मोरारजी देसाई


Click for answer
B. सरदार वल्लभभाई पटेल

5. मुलकी प्रशासनातील सर्वात शेवटचा अधिकारी कोण ?

A. ग्रामसेवक
B. तलाठी
C. सरपंच
D. पोलीस पाटील

Click for answer
B. तलाठी

6. स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्थांच्या योजनेस ' पंचायत राज ' हे शीर्षक कोणी दिले ?

A. महात्मा गांधी
B. बलवंतराय मेहता
C. सरदार पटेल
D. पं. जवाहरलाल नेहरू

Click for answer
D. पं. जवाहरलाल नेहरू

7. बिबीघर घटना कोठे घडली होती ?

A. लखनौ
B. कानपूर
C. मेरठ
D. झाशी
Click for answer
B. कानपूर

8. आर्य समाजाची स्थापना कोठे झाली ?

A. मुंबई
B. दिल्ली
C. पुणे
D. लाहोर

Click for answer
A. मुंबई

9. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसर्‍या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?

A. व्योमेशचंद्र बॅनर्जी
B. फिरोजशहा मेहता
C. सुरेंद्रनाथ बॅनर्जी
D. दादाभाई नौरोजी

Click for answer
D. दादाभाई नौरोजी

10. ' दीनबंधू ' ही उपाधी कोणाला दिली गेली ?

A. सी. एफ. अँ‍ड्रयुज
B. चित्तरंजन दास
C. अरविंद घोष
D. सुभाषचंद्र बोस


Click for answer
A. सी. एफ. अँ‍ड्रयुज
========================================================================