Good Thoughts

यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती-आत्मविश्वास.

शुक्रवार, २७ एप्रिल, २०१२

mpsc current 201 to 225

========================================================================
Saturday 4 February 2012
प्रश्नमंजुषा -201
धन्यवाद !
आधीच्या पोस्टमध्ये आम्ही आवाहन केल्याप्रमाणे आमच्या 300 हून अधिक मित्र-मैत्रिणींनी ई-मेल द्वारे आमच्याविषयी लिहिले. आम्ही आपले त्यासाठी आभारी आहोत. सोमवारी रात्रीपर्यंत आम्ही अश्या इमेलची दखल घेऊ. मंगळवार सकाळपासून आपणाला अपडेट्स येणे सुरु होईल. धन्यवाद !!
1. मानव अधिकारांचे संरक्षण अधिक चांगल्या पद्धतीने व्हावे यासाठी भारतीय संसदेने मानव अधिकार संरक्षण कायदा , 1993 च्या अंतर्गत _____________ ची स्थापना केली आहे .

A. राष्ट्रीय मानव अधिकार आयोग
B. राज्य मानव अधिकार आयोग
C. मानव अधिकार न्यायालय
D. वरील सर्व

Click for answer
D. वरील सर्व

2.राज्य मानव अधिकार आयोगाच्या अध्यक्ष पदी अशी व्यक्ती आरूढ होऊ शकते जी ने __________________ पदी काम केलेले आहे .

A. उच्च न्यायालयातील न्यायाधीश
B. त्या संबंधित राज्यातील जिल्हा न्यायाधीश
C. उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश
D. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश

Click for answer
C. उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश

3. मानव अधिकारांच्या हननामुळे निर्माण झालेल्या गुन्ह्यांचा त्वरित निपटारा करण्यासाठी राज्य शासन प्रत्येक जिल्ह्यातील ____________ ला त्या गुन्ह्यांचा निवडा करण्यासाठी मानव अधिकार न्यायालय म्हणून नामनिर्देश करू शकते .

A. न्याय चौकशी न्यायालय
B. सत्र न्यायालय
C. विशेष न्यायालय
D. वरीलपैकी कोणतेही नाही

Click for answer
B. सत्र न्यायालय

4. देऊन टाकता न येणार्‍या अधिकारांची संकल्पना ________________ यांनी केली .

A. थॉमस होबेज
B. रॉस्यो
C. जॉन लॉके
D. वरील कोणीही नाही

Click for answer
C. जॉन लॉके

5. भारताने नागरी व राजकीय हक्कांनवरील आंतरराष्ट्रीय प्रसंविदा , 1966 ला , केव्हा मंजुरी दिली ?

A. 27 मार्च 1979
B. 27 एप्रिल 1978
C. 27 एप्रिल 1980
D. 27 मार्च 1978

Click for answer
A. 27 मार्च 1979
6. भारतीय संविधानाच्या कोणत्या विभागात आर्थिक ,सामाजिक आणि सांस्कृतिक हक्कावरील आंतरराष्ट्रीय प्रसंविदा, 1966 मधील हक्क नमूद केलेली आहे ?

A. विभाग 4-A
B. विभाग 2
C. विभाग 3
D. विभाग 4

Click for answer
D. विभाग 4

7. नागरी व राजकीय हक्कांनवरील आंतरराष्ट्रीय प्रसंविदा , 1966 भारतातील खालीलपैकी कोणत्या बाबींशी संबंधित आहे ?

A. वैधानिक हक्क
B. मुलभूत अधिकार
C. पारंपारिक अधिकार
D. वरीलपैकी कोणतेही नाही

Click for answer
B. मुलभूत अधिकार

8. खालील नमूद अधिकारांपैकी कोणत्या अधिकाराची भारतीय संविधानात स्पष्टपणे मुलभूत अधिकार म्हणून गणना केली आहे ?

A. गुप्ततेचा अधिकार
B. जलद न्यायदानाचा अधिकार
C. कायदेविषयक सहाय्य देण्याचा अधिकार
D. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार

Click for answer
D. धर्मस्वातंत्र्याचा अधिकार

9. हुंडा घेण्यासाठी अथवा देण्यासाठी केलेला करार _________ ठरतो .

A. वैध
B. अवैधक्षम
C. शून्य (अंमलात येऊ न शकणारा )
D. वरीलपैकी कोणतेही नाही

Click for answer
C. शून्य (अंमलात येऊ न शकणारा )

10. कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनिय , 2005 मध्य खालीलपैकी कोणता आदेश नमूद केलेला नाही ?

A. ताबा देण्यासंबंधीचा आदेश
B. भरपाई देण्याचा आदेश
C. निवासी आदेश
D. मनाई आदेश

Click for answer
D. मनाई आदेश
========================================================================
Saturday 4 February 2012
प्रश्नमंजुषा -202

1. 'शारीरिक छळ ' या शब्दाची परिभाषा कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, 2005 ने खालीलप्रमाणे केले आहे .

A. शारीरिक मारहाण
B. जीविताला धोका
C. हल्ला
D. वरीलपैकी सर्व

Click for answer
D. वरीलपैकी सर्व

2.अस्पृश्यतेच्या नावाखाली सामाजिक दुर्बलता आणणार्‍या व्यक्तीच्या विरुद्ध खालीलपैकी कोणत्या कायद्याने शिक्षा दिली जाऊ शकते ?

A. मानवी हक्क संरक्षण अधिनियम,1993
B. अ.जाती व अ.जमाती(अत्याचारास प्रतिबंध)अधिनियम, 1989
C. नागरी हक्क संरक्षण अधिनियम,1955
D. वरीलपैकी एकही नाही

Click for answer
C. नागरी हक्क संरक्षण अधिनियम,1955

3. 1961 च्या हुंडाबंदी कायद्यानुसार हुंडा देणे व हुंडा घेणे यासाठी कोणती शिक्षा होऊ शकते ?

A. कमीत कमी 1 वर्ष कारावास व कमीत कमी 5,000 रु. दंड
B. कमीत कमी 5 वर्ष कारावास व कमीत कमी 15,000 रु. दंड
C. कमीत कमी 3 वर्ष कारावास व कमीत कमी 5,000 रु. दंड
D. कमीत कमी 5 वर्ष कारावास व कमीत कमी 5,000 रु. दंड

Click for answer
B. कमीत कमी 5 वर्ष कारावास व कमीत कमी 15,000 रु. दंड

4. विवाह झालेल्या महिलेच्या व्यतिरिक्त इतर कुणीही त्या विवाहासंबंधी हुंडा घेतला असल्यास ती हुंड्याची रक्कम त्या व्यक्तीने नमूद केलेल्या वेळेच्या आत कोणाच्या सुपूर्द करावयास हवी ?

A. संबंधित विवाहित महिला
B. विवाहित महिलेचे पालक
C. विवाहित महिलेचा पती
D. न्यायालय

Click for answer
A. संबंधित विवाहित महिला
5. _______________ ह्या कायद्याचे कलम 7(1)(d) अनुसूचित जातीच्या लोकांना अस्पृश्यतेच्या आधारावर अपमानित करणे किंवा अपमानित करण्याचा प्रयत्‍न करणे, ह्यावर प्रकाश टाकते.

A. मानव अधिकार संरक्षण कायदा,1993
B. अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायदा, 1989
C. नागरी हक्क संरक्षण कायदा,1955
D. वरील सर्व

Click for answer
C. नागरी हक्क संरक्षण कायदा,1955

6. मानवी हक्क संरक्षण अधिनियम,1993 च्या प्रयोजनार्थ मानवी हक्क म्हणजे ____________________.

A. व्यक्तीचे जीवन व स्वातंत्र्य
B. समता व प्रतिष्ठा
C. दोन्ही (1)व(2) बरोबर
D. दोन्ही (1)व(2) चुक

Click for answer
C. दोन्ही (1)व(2) बरोबर

7. हुंडा म्हणजे कोणतीही संपत्ती किंवा किमती रोखवस्तु जी _________ दिलेली आहे .

A. विवाहाच्या वेळी
B. विवाहाच्या आधी
C. विवाहानंतर
D. वरील सर्व वेळी

Click for answer
D. वरील सर्व वेळी

8. आत्मनिर्धाराचा अधिकार ___________ चा मानव अधिकार आहे .

A. पहिल्या पिढी
B. दुसर्‍या पिढी
C. तिसर्‍या पिढी
D. वरीलपैकी कुठलाही नाही

Click for answer
C. तिसर्‍या पिढी

9. बलात्कार ह्या गुन्ह्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या भारतीय संविधानाच्या ______________ ने हमी दिलेल्या मुलभूत अधिकाराचे हनन होते, हे मानवी अधिकाराच्या जागतिक मसुद्यात स्पष्ट केले आहे.

A. कलम 23
B. कलम 21
C. कलम 51
D. कलम 19

Click for answer
B. कलम 21

10. नागरी व राजकीय अधिकारांच्या आंतराष्ट्रीय करारनाम्याचे 6 वे कलम __________ च्या प्रश्नांशी निगडीत आहे .

A. सशस्त्र संघर्ष
B. ओलीस ठेवणे
C. आंतरराष्ट्रीय दहशतवाद
D. देहांत शिक्षा

Click for answer
D. देहांत शिक्षा
========================================================================
Saturday 4 February 2012
प्रश्नमंजुषा -203

1. मुंबईमध्ये कोणत्या प्रकारची आपत्ती घन कचर्‍याचे योग्य व्यवस्थापन करून सौम्य करता येईल ?

A. आग
B. पूर
C. चक्रीवादळ
D. वादळ

Click for answer
B. पूर

2. पूर आपत्ती व्यवस्थापनासाठी संरचनात्मक उपायांपैकी एक कोणता आहे ?

A. पूर विमा
B. पूर पूर्वानुमान
C. ड्रेनेज सुधारणा
D. बाधित लोकांना मदत

Click for answer
C. ड्रेनेज सुधारणा

3. कोणत्या कामाचा आपत्ती पश्चात कामांमध्ये समावेश होत नाही ?

A. सुटका कार्य
B. दुरुस्ती कार्य
C. पुननिर्माण
D. लोक जागृती

Click for answer
D. लोक जागृती

4. खालीलपैकी कोणती आपत्ती पृथ्वीच्या भूगर्भातून उद्‍भवते ?

A. भूकंप
B. दरडी कोसळणे
C. पूर
D. वादळ

Click for answer
A. भूकंप

5. भोपाळ गॅस दुर्घटना ही कोणत्या प्रकारच्या आपत्तीचे उदाहरण आहे ?

A. नैसर्गिक आपत्ती
B. रासायनिक आपत्ती
C. जैविक आपत्ती
D. आण्विक आपत्ती

Click for answer
B. रासायनिक आपत्ती
6. मुंबईमध्ये इमारतींच्या ऊंचीमुळे कोणत्या खालील आपत्तीची संभाव्यता वाढू शकते ?

A. ज्वालामुखी
B. आग
C. वादळ
D. त्सुनामी

Click for answer
B. आग

7. आपत्ती व्यवस्थापन कोणती गोष्ट करू शकत नाही ?

A. जीवितहानी कमी करू शकत नाही
B. मालमत्तेची हानी कमी करू शकत नाही
C. आपत्ती टाळू शकत नाही
D. प्रभावित लोकांना मदत पुरवू शकत नाही

Click for answer
C. आपत्ती टाळू शकत नाही

8. 'एसईझेड' म्हणजे काय?

A. स्पेशल इलेक्ट्रीक झोन
B. स्पेशल ऐसेन्शीयल कमोडीटी झोन
C. स्पेशल इकॉनॉमिक झोन
D. स्मॉल इकॉनॉमिक झोन

Click for answer
C. स्पेशल इकॉनॉमिक झोन

9. मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 नुसार मानवी हक्क कोणते आहेत ?

A. जीवन व स्वातंत्र्याचे हक्क
B. जीवन व समता याविषयीचे हक्क
C. समता व प्रतिष्ठा याविषयीचे हक्क
D. वरील सर्व

Click for answer
D. वरील सर्व

10. मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 नुसार राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाच्या सभापती पदाचा कालावधी किती आहे ?

A.10 वर्षे
B. 7 वर्षे
C. 5 वर्षे
D. 8 वर्षे

Click for answer
C. 5 वर्षे
========================================================================
Sunday 5 February 2012
प्रश्नमंजुषा -204
खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:

1. MPSC राज्यसेवा पूर्व

2. MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा (सुधारित अभ्यासक्रम) GS-1

3. MPSC PSI/Asst मुख्य परीक्षा

4. D.Ed. CET 2012

1. टीपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

A. यवतमाळ
B. अहमदनगर
C. सोलापूर
D. रायगड

Click for answer
A. यवतमाळ

2.जायकवाडी प्रकल्पामुळे तयार झालेला जलाशय कोणत्या नावाने ओळखला जातो ?

A. ज्ञानेश्वरसागर
B. नाथसागर
C. शिवाजीसागर
D. बाजीसागर

Click for answer
B. नाथसागर

3. स्वातंत्र्यपूर्व काळात 'कॉम्रेड' हे वृत्तपत्र कोणी चालविले होते ?

A. अब्दुल कलाम आझाद
B. मौलाना महमंद अली
C. बॅस्टीस्टर जीना
D. श्रीपाद अमृत डांगे

Click for answer
B. मौलाना महमंद अली

4. भारताचे प्रमाणवेळ रेखावृत्त कोणते ?

A. 82030' पूर्व रेखावृत्त
B. 82030' पश्चिम रेखावृत्त
C. 81030' पूर्व रेखावृत्त
D. 81030' पश्चिम रेखावृत्त

Click for answer
A. 82030' पूर्व रेखावृत्त
5. भारतातील धवलक्रांतीचे प्रणेते म्हणून कोणाला ओळखले जाते ?

A. डॉ.एम.एस.स्वामीनाथन
B. वसंतराव नाईक
C. इंदिरा गांधी
D. डॉ. वर्गीस कुरीयन

Click for answer
D. डॉ. वर्गीस कुरीयन

6. महाराष्ट्रात किती कृषी हवामान विभाग आहेत ?

A. 7
B. 8
C. 9
D. 16

Click for answer
C. 9

7. नेपाळचे चलन कोणते आहे ?

A. डॉलर
B. पेसो
C. भारतीय रुपया
D. नेपाळी रुपया

Click for answer
D. नेपाळी रुपया

8. थरचे वाळवंट कोणत्या देशात/देशांत आहे ?

A. फक्त भारत
B. फक्त पाकिस्तान
C. भारत व पाकिस्तान
D. भारत, पाकिस्तान आणि अफगाणीस्तान

Click for answer
C. भारत व पाकिस्तान

9. 'पिसाचा झुलता मनोरा' कोणत्या देशात आहे ?

A. फ्रान्स
B. इटली
C. अमेरीका
D. ब्रिटन

Click for answer
B. इटली

10. 'पाचूचे बेट ' या नावाने भारताशेजारील देशांपैकी कोणता देश ओळखला जातो ?

A. मालदीव
B. इंडोनेशिया
C. मॉरीशस
D. श्रीलंका

Click for answer
D. श्रीलंका
========================================================================
Sunday 5 February 2012
प्रश्नमंजुषा -205
खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:
1. MPSC राज्यसेवा पूर्व
1. राष्ट्रीय कृषी विमा योजना केव्हा सुरु झाली ?

A. 1999-2000
B. 2001-2002
C. 2005-2010
D. 2010-2011

Click for answer
A. 1999-2000

2.भारतीय बियाणे कायदा कोणत्या वर्षाचा आहे ?

A. 1948
B. 1965
C. 1971
D. 1991

Click for answer
B. 1965

3. 'वैभव विळा ' हे औजार कोणत्या कृषी विद्यापीठाने विकसित केले आहे ?

A. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
B. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
C. मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी
D. डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

Click for answer
D. डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली

4. भारतात दर किती वर्षांनी कृषीगणना केली जाते ?

A. 5 वर्षे
B. 10 वर्षे
C. 15 वर्षे
D. 5 वर्षे

Click for answer
B. 10 वर्षे
5. महाराष्ट्र अभियांत्रिकी संशोधन संस्था ( MERI ) कोणत्या शहरात आहे ?

A. नाशिक
B. औरंगाबाद
C. पुणे
D. नागपूर

Click for answer
A. नाशिक

6. भारतातील कोणते राज्य रबराच्या उत्पादनात अग्रेसर आहे ?

A. केरळ
B. आसाम
C. तामिळनाडू
D. हिमाचल प्रदेश

Click for answer
A. केरळ

7. काजू संशोधन केंद्र ________________ येथे आहे .

A. महाबळेश्वर
B. वेंगुर्ला
C. श्रीवर्धन
D. भाट्ये

Click for answer
B. वेंगुर्ला

8. सामान्यत: मृदेमध्ये खनिज द्रव्यांचे प्रमाण किती असते ?

A. 45%
B. 25%
C. 5%
D. 10%

Click for answer
A. 45%

9. _____________ ला ' हिरवे सोने ' असेही म्हणतात.

A. चहा
B. कॉफी
C. ताग
D. ऊस

Click for answer
A. चहा

10. बाजरी उत्पादनात भारताचा जगात _____________ क्रमांक लागतो .

A. पहिला
B. दुसरा
C. तिसरा
D. यापैकी नाही

Click for answer
A. पहिला
========================================================================
Monday 6 February 2012
प्रश्नमंजुषा -206

खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:
1. MPSC PSI पूर्व परीक्षा
2. MPSC Asst पूर्व परीक्षा
3. MPSC STI पूर्व परीक्षा
4. D.Ed. CET 2012
1. मानवी मेंदूचे वजन _______________ ग्रॅम्सच्या दरम्यान असते .

A. 500 ते 600
B. 800 ते 1000
C. 1300 ते 1400
D. 1500 ते 1600

Click for answer
C. 1300 ते 1400

2.गोगलगाय _____________ ह्या संघात मोडते .

A. आथ्रोपोडा
B. नेमॅटोडा
C. मोलुस्का
D. इकायनोडर्माटा

Click for answer
C. मोलुस्का

3. कोणाला 'वर्गीकरणशास्त्राचा जनक ' म्हणून ओळखले जाते ?

A. रॉबर्ट हूक
B. कार्ल लिनियस
C. जगदीशचंद्र बोस
D. यापैकी नाही

Click for answer
B. कार्ल लिनियस

4. कांदा ही __________________ वनस्पती आहे.

A. एकबीजपत्री
B. द्विबीजपत्री
C. कवक
D. नेचोद्‍भीदी

Click for answer
A. एकबीजपत्री
5. भौतिक बदल ___________ हा आहे .

A. पाण्याचे बर्फात रुपांतर
B. लाकडाचे ज्वलन
C. कार्बनचे ज्वलन
D. दुधाचे दही होणे

Click for answer
A. पाण्याचे बर्फात रुपांतर

6. ' इलेक्ट्रोएनसेफेलोग्राफ ' चा वापर _____________________ चे कार्य समजण्यासाठी केला जातो .

A. ह‍्दय
B. मेंदू
C. किडनी
D. मांसपेशी

Click for answer
B. मेंदू
स्पष्टीकरण:'इलेक्ट्रोएनसेफेलोग्राफ '(EEG) चा वापर मेंदूचे कार्य समजण्यासाठी केला जातो.

7. 'व्हिब्रिओ कॉलरा ' ह्या जिवाणूमुळे माणसाला ______________ हा रोग होतो .

A. डिप्थेरिया
B. क्षय
C. पटकी
D. हिवताप

Click for answer
C. पटकी

8. सेंट्रल इन्स्टीट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट कोणत्या शहरात आहे ?

A. नागपूर
B. नाशिक
C. पुणे
D. मुंबई

Click for answer
C. पुणे

9. धावणारा खेळाडू _____________ ऊर्जा धारण करतो.

A. स्थितीज
B. गतिज
C. आण्विक
D. वरील सर्व

Click for answer
B. गतिज

10. कांद्यामध्ये अन्न ________________ च्या स्वरुपात साठविले जाते .

A. प्रथिने
B. कर्बोदके
C. स्निग्ध पदार्थ
D. खनिज पदार्थ

Click for answer
B. कर्बोदके
========================================================================

Posted by Competitive Exam Friend at 8:54 PM
Email ThisBlogThis!Share to TwitterShare to Facebook
Labels: DEd CET, प्रश्नमंजुषा, सामान्य विज्ञान घटक
2 comments:

chandrakant rathod said...

ded cet che dekhil question add kelet tyasati thaks.apli site study karnyasathi chan aahe. kontyahi books chi garaj bhasat nahi.
7 February 2012 6:18 PM
Unknown said...

खुप छान वाटलं.मला आता कोणत्याही पुस्तकाची गरज नाही.
10 February 2012 8:39 PM

Post a Comment

Newer Post Older Post Home
Followers
========================================================================
Tuesday 7 February 2012
प्रश्नमंजुषा -208
खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:
1. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा
2. MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा GS-I
1. महाराष्ट्र राज्याची निर्मीती केव्हा झाली ?

A. 1 मे 1960
B. 1 मे 1961
C. 1 मे 1962
D. 1 मे 1963

Click for answer
A. 1 मे 1960

2.पहिली महिला मुख्यमंत्री कोण ?

A. सुचेता कृपलानी
B. सरोजीनी नायडू
C. विजयालक्ष्मी पंडीत
D. उमा भारती

Click for answer
A. सुचेता कृपलानी

3. स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री कोण होते ?

A. मौलाना आझाद
B. सी.राजगोपालाचारी
C. सरदार वल्लभभाई पटेल
D. यशवंतराव चव्हाण

Click for answer
C. सरदार वल्लभभाई पटेल

4. ब्रिटीशांनी ब्रम्हदेशाचा राजा थिबा याला कैदेत कोठे ठेवले होते ?

A. पुणे
B. महाड
C. रत्‍नागिरी
D. अलीबाग

Click for answer
C. रत्‍नागिरी
5. मराठेशाहीतील शेवटचा पेशवा कोण ?

A. दुसरा बाजीराव
B. बाळाजी बाजीराव
C. बाळाजी विश्वनाथ
D. रघुनाथराव पेशवा

Click for answer
A. दुसरा बाजीराव

6. कायमधार्‍याच्या पध्दतीशी कोण संबंधित आहे ?

A. लॉर्ड वेलस्ली
B. लॉर्ड कॉर्नवॉंलीस
C. लॉर्ड रिपन
D. लॉर्ड डलहौसी

Click for answer
B. लॉर्ड कॉर्नवॉंलीस

7. 1920 च्या महात्मा गांधींच्या अहिंसा चळवळीला कोणी विरोध दर्शविला होता ?

A. चित्तरंजन दास
B. सुभाषचंद्र बोस
C. लोकमान्य टिळक
D. कोणीही नाही

Click for answer
B. सुभाषचंद्र बोस

8. हिंदुस्थानचा दुसर्‍यांदा गव्हर्नर होणारी व्यक्ती कोण ?

A. बेंटिंक
B. हेस्टींग
C. कॉर्नवॉंलीस
D. कर्झन

Click for answer
B. हेस्टींग

9. महात्मा गांधींची हत्या कोणत्या दिवशी झाली ?

A. 2 ऑक्टोबर 1948
B. 30 ऑक्टोबर 1948
C. 31 डिसेंबर 1948
D. 30 जानेवारी 1948

Click for answer
D. 30 जानेवारी 1948

10. कोणत्या दिवशी दिल्ली भारताची राजधानी झाली ?

A. 12 डिसेंबर 1909
B. 12 डिसेंबर 1911
C. 12 डिसेंबर 1913
D. 12 डिसेंबर 1915

Click for answer
B. 12 डिसेंबर 1911
========================================================================
Tuesday 7 February 2012
प्रश्नमंजुषा -209
खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:
1. MPSC PSI पूर्व परीक्षा
2. MPSC Asst पूर्व परीक्षा
3. MPSC STI पूर्व परीक्षा
4. D.Ed. CET 2012
5. सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा
1. 'ब१' जीवनसत्त्वास _____________ असेही म्हणतात.

A. नायसिन
B. थायोमिन
C. अस्कॉर्बिक आम्ल
D. यापैकी नाही

Click for answer
B. थायोमिन

2. 1 ज्यूल = _______________ अर्ग

A. 10
B. 103
C. 105
D. 107

Click for answer
D. 107

3. कार्बनची संयुजा ___________ आहे .

A. 2
B. 3
C. 4
D. 1

Click for answer
C. 4
4. ________________ ला पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणतात.

A. पेशीभित्तिका
B. पेशिकेंद्रक
C. तंतूकणिका
D. केंद्रक द्रव्ये

Click for answer
C. तंतूकणिका

5. विजेचा दाब _______________________ या उपकरणाचा वापर केला जातो .

A. व्होल्टमीटर
B. ऍमीटर
C. युडीऑमीटर
D. क्रोनोमीटर

Click for answer
A. व्होल्टमीटर

6. नायट्रोजनचा शोध _________________ या शास्त्रज्ञाने लावला.

A. जेम्स चॅडविक
B. डॅनियल रुदरफोर्ड
C. लॅव्हासिए
D. रॉन हेलमाँड

Click for answer
B. डॅनियल रुदरफोर्ड

7. दुधामध्ये ______________ नावाची शर्करा असते.

A. लॅक्टोज
B. फ्रॅक्टोज
C. ग्लुकोज
D. ग्लायकोजेन

Click for answer
A. लॅक्टोज

8. भारत सरकारने कोणत्या वर्षी ' भेसळ प्रतिबंधक कायदा ' जारी केला.

A. 1948
B. 1954
C. 1962
D. 1968

Click for answer
B. 1954

9. खालीलपैकी कोणता पदार्थ तयार करताना किण्वन प्रक्रीयेचा वापर केला जातो .

A. जिलेबी
B. इडली
C. पाव
D. वरील सर्व

Click for answer
D. वरील सर्व

10. संयुगांमधून __________________ काढून टाकण्याच्या रासायनिक अभिक्रीयेला 'क्षपण' म्हणतात .

A. ऑक्सीजन
B. कार्बन डायऑक्साईड
C. हायड्रोजन
D. नायट्रोजन

Click for answer
A. ऑक्सीजन
========================================================================
Tuesday 7 February 2012
प्रश्नमंजुषा -210
खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:
1. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा
2. MPSC PSI पूर्व परीक्षा
3. MPSC Asst पूर्व परीक्षा
4. MPSC STI पूर्व परीक्षा
5. D.Ed. CET 2012
6. सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा
1. अलीकडेच CSO ( केंद्रीय सांख्यीकीय कार्यालय ) ने जारी केलेल्या आकडेवारीनुसार 2010-11 या वर्षासाठी भारताचे दरडोई उत्पन्न (Per Capital Income ) किती होते ?

A. 46,117 रु.
B. 53,331 रु.
C. 4617 रु.
D. 5333 रु.

Click for answer
B. 53,331 रु.

2.: रिझर्व्ह बँक ऑफ इंडीयाने अलीकडेच ( सर्वप्रथम ) किती रुपयांच्या नोटा रुपयाचे नवीन चिन्ह अंकीत करून बाजारात आणल्या आहेत ?

A. 5 रु.
B. 100 रु.
C. 500 रु.
D. 1000 रु.

Click for answer
C. 500 रु.

3. भारत सरकारने अलीकडेच शिकोगा विद्यापीठात कोणाच्या नावाने मानद ' चेअर ' स्थापन करून संबंधित विषयांतील संशोधनासाठी उत्तेजन मिळावे यासाठी करार केला आहे ?

A. डॉ. एस.चंद्रशेखर
B. डॉ. हरगोविंद खोराणा
C. डॉ. वेंकटरामन
D. स्वामी विवेकानंद

Click for answer
D. स्वामी विवेकानंद

4. भारत सरकारने 1320 मेगावॅट क्षमतेचा औष्णिक विद्युत प्रकल्प 'खुलना' येथे स्थापन करण्यासाठी ____________________ देशाबरोबर करार केला आहे .

A. नेपाळ
B. भूतान
C. बांगलादेश
D. अफगाणिस्तान

Click for answer
C. बांगलादेश
5. ' करीयर ग्रॅण्ड स्लॅम' जिंकण्याचा भीम पराक्रम करणारी पहिली भारतीय व्यक्ती ठरण्याचा बहुमान कोणी पटकविला ?

A. सानिया मिर्झा
B. प्रकाश अमृतराज
C. महेश भूपती
D. लिएंडर पेस

Click for answer
D. लिएंडर पेस
स्पष्टीकरण : लॉन टेनिसच्या चारही मुख्य स्पर्धा म्हणजेच अमेरिकन ओपन, फ्रेंच ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन आणि विम्बल्डन करियरमध्ये एकदा तरी जेतेपद प्राप्त करण्याच्या पराक्रमास ' करीयर ग्रॅण्ड स्लॅम ' म्हणतात .

6. नुकतेच निधन झालेले एम.ओ.एच.फारूक हे कोणत्या राज्याचे राज्यपाल होते ?

A. आंध्रप्रदेश
B. केरळ
C. त्रिपुरा
D. आसाम

Click for answer
B. केरळ

7. 2012 च्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्याच्या विशेष अतिथी श्रीमती यिंगलक शिनवात्रा ह्या कोणत्या देशाच्या पंतप्रधान आहेत ?

A. त्रिनिनाद-टोबॅगो
B. थायलंड
C. फिलीपाइन्स
D. दक्षिण कोरीया

Click for answer
B. थायलंड

8. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहण्याचा मान सर्वप्रथम कोणत्या महिला अध्यक्ष / पंतप्रधान / राष्ट्रप्रमुखास मिळाला ?

A. श्रीमती भंडारनायके
B. यिंगलक शिनवात्रा
C. राणी एलिझाबेथ-II
D. शेख हसीना

Click for answer
C. राणी एलिझाबेथ-II

9. चार दिवसांचा ' एलोरा - अजंठा फेस्टीवल ' 3 वर्षानंतर कोणत्या शहरात साजरा झाला ?

A. औरंगाबाद
B. दौलताबाद
C. पुणे
D. मुंबई

Click for answer
A. औरंगाबाद

10. ' मतदार दिन ' भारतात कधी साजरा केला गेला ?

A. 1 जानेवारी
B. 12 जानेवारी
C. 25 जानेवारी
D. 26 जानेवारी

Click for answer
C. 25 जानेवारी
========================================================================
Wednesday 8 February 2012
प्रश्नमंजुषा -211
खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:
1. MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा
2. MPSC PSI मुख्य परीक्षा
3. MPSC Asst मुख्य परीक्षा
4. MPSC STI मुख्य परीक्षा
1. _______________च्या आमसभेने 14 डिसेंबर 1960 रोजी शिक्षणातील अन्यायाविरुद्धचा ठराव स्वीकारला.

A. एफ् ए ओ
B. आय एल ओ
C. डब्लु एच् ओ
D. युनेस्को

Click for answer
D. युनेस्को

2.यु एन् एच् सी आर् __________________________ ना सुरक्षा व सहायता प्रदान करते.

A. निर्वासित
B. स्थानांतरित व्यक्ती
C. कोणत्याही राज्यांचे नसलेले व्यक्ती
D. वरील सर्व

Click for answer
D. वरील सर्व

3. 1949 च्या तिसर्‍या जिनेव्हा करारातील 4 था अनुच्छेद __________________ ह्या वर्गात येणार्‍या व्यक्ती बद्दल सांगतो .

A. लढाई बळी पडलेले व्यक्ती
B. सशस्त्र लढाईत रणांगणावरील जखमी व आजारी व्यक्ती
C. नागरिक
D. युद्ध कैदी

Click for answer
D. युद्ध कैदी

4. मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 नुसार राज्य मानवी हक्क आयोगाच्या सदस्याची नेमणूक कोण करतो ?

A. राष्ट्राध्यक्ष
B. राज्यपाल
C. पंतप्रधान
D. उच्च न्यायालय

Click for answer
B. राज्यपाल

5. मानवी हक्क संरक्षण कायदा 1993 नुसार विशेष सरकारी वकील होण्यासाठी काय अट आहे ?

A. 5 वर्ष वकीलीचा अनुभव
B. 3 वर्ष वकीलीचा अनुभव
C. 6 वर्ष वकीलीचा अनुभव
D. 7 वर्ष वकीलीचा अनुभव

Click for answer
D. 7 वर्ष वकीलीचा अनुभव
6. नैसर्गिक न्यायाचे तिसरे तत्त्व " डोनोघे कमेटी " नुसार कोण आहे ?

A. कुणालाही त्याचे म्हणणे मांडण्यासाठी नकार देता येणार नाही
B. व्यक्तिला निर्णयाचे कारण समजण्याचा हक्क आहे
C. कुठलेही कारण नसताना व्यक्तिला शिक्षा करता येत नाही
D. वरीलपैकी कुठलेही नाही

Click for answer
B. व्यक्तिला निर्णयाचे कारण समजण्याचा हक्क आहे

7. 'नैसर्गिक न्याय तत्त्वांनी' खालीलपैकी कोणत्या दोन गोष्टींमध्ये दृढ संबंध प्रस्थापित केलेला आहे ?

A. कायदा आणि नितीमत्ता
B. कायदा आणि शिक्षा
C. कायदा आणि गुन्हेगारी
D. कायदा आणि सुव्यवस्था

Click for answer
A. कायदा आणि नितीमत्ता

8. मानवाधिकार संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षामध्ये अंमलात आला ?

A. 1990
B. 1993
C. 2000
D. 2003

Click for answer
B. 1993

9. महाराष्ट्र मानवाधिकार आयोग कोठे स्थित आहे ?

A. हजारीमल सोमाणी मार्ग, छत्रपती शिवाजी टर्मिनस जवळ, मुंबई
B. मुंबई उच्च न्यायालयाचे परिसर, मुंबई
C. कर्मवीर भाऊराव पाटील मार्ग, मुंबई
D. रेल्वे स्टेशन जवळ, पुणे

Click for answer
A. हजारीमल सोमाणी मार्ग, छत्रपती शिवाजी टर्मिनस जवळ, मुंबई

10. संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेने सार्वत्रिक मानवाधिकार जाहीरनामा कधी अंगीकृत केला ?

A. 1945
B. 1948
C. 1990
D. 1993

Click for answer
B. 1948
========================================================================
Wednesday 8 February 2012
प्रश्नमंजुषा -212
खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:
1. MPSC PSI पूर्व परीक्षा
2. MPSC Asst पूर्व परीक्षा
3. MPSC STI पूर्व परीक्षा
4. D.Ed. CET 2012
5. सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षा
1. दूरध्वनीवरून आवाजाचे दळणवळण करणार्‍‍या पाईपाची बँडविड्थ किती असली पाहीजे ?

A. 10 किलो हर्टझ्
B. 6 किलो हर्टझ्
C. 4 किलो हर्टझ्
D. 200 किलो हर्टझ्

Click for answer
C. 4 किलो हर्डट्स

2.0.001 ग्रॅम रेणूकता असलेल्या आम्लाचा सामु ( pH ) ______________ आहे .

A. 0.001
B. 0.0001
C. 3.3
D. 3

Click for answer
D. 3

3. वैयक्‍तिक आरोग्य म्हणजे__________________

A. रोगमुक्त राहणे
B. शारीरीक स्वच्छता
C. योग्य आहार सवय
D. वरील सर्व उपाय

Click for answer
D. वरील सर्व उपाय

4.खालीलपैकी कुठल्या प्राणीवर्गात क्लोम श्वसन पध्दती आठळते ?

A. चक्रमुखी
B. अनेकपद कृमी
C. उभयचर
D. सस्तनी

Click for answer
A. चक्रमुखी

5. अल्केनच्या समजात श्रेणीतील लगतच्या घटकांचे रेणुवस्तुमान _________________ ने वेगळे झालेले असते .

A. 16
B. 20
C. 14
D. 12

Click for answer
C. 14
6. वनस्पतीच्या वाढीसाठी ____________________ हा सर्वात महत्त्वाचा घटक आहे .

A. नायट्रोजन
B. ऑक्सीजन
C. कार्बन
D. पोटॅशिअम

Click for answer
A. नायट्रोजन

7. जैव तंत्रज्ञान _____________________ पातळीवर कार्य करते .

A. रेणु
B. अणु
C. द्रव
D. पदार्थ

Click for answer
A. रेणु

8. हि्र्‍याचा अपवर्तनांक किती ?

A. 1.5
B. 1.6
C. 2.42
D. 1.33

Click for answer
C. 2.42

9. विश्वातील सर्वात तीव्र बल कोणते ?

A. न्यूक्लीय बल
B. गुरुत्वीय बल
C. विद्युत चुंबकीय बल
D. विद्युतस्थितीक बल

Click for answer
A. न्यूक्लीय बल

10. ___________ हे अनुवंशिक गुणधर्माचे वाहक आहेत .

A. केंद्रक
B. पेशीद्रव्य
C. जनुक
D. गुणसूत्रे

Click for answer
C. जनुक
========================================================================
Wednesday 8 February 2012
प्रश्नमंजुषा -213

1. _____________ हे ' देशबंधू ' म्हणून ओळखले जातात .

A. एम. ए. जीना
B. सी. आर. दास
C. अण्णादुराई
D. जे. एम. नेहरू

Click for answer
B. सी. आर. दास

2. मराठी नाटकांसाठी खालीलपैकी कोणी योगदान दिले ?

A. गणपतराव बोडस
B. वि. स. खांडेकर
C. व्ही.शांताराम
D. पं. भीमसेन जोशी

Click for answer
A. गणपतराव बोडस

3. खालीलपैकी कोणत्या वर्षी शिवाजी महाराज ' छत्रपती ' झाले ?

A. 1630
B. 1674
C. 1673
D. 1676

Click for answer
B. 1674

4. कोणास 'लोकहितवादी' म्हणून ओळखले जाते ?

A. गो.ग.आगरकर
B. र.ज.भांडारकर
C. गो.ह.देशमुख
D. म.गो.रानडे

Click for answer
C. गो.ह.देशमुख


5. भगवतगीतेवर मराठीतून समीक्षण लिहिणारा संत कोण ?

A. संत ज्ञानेश्वर
B. रामदास
C. संत नामदेव
D. संत तुकाराम

Click for answer
A. संत ज्ञानेश्वर

6. _______________ ला विरोध दर्शविण्यासाठी रविंद्रनाथ टागोरांनी 'नाईटहूड' किताब परत केला.

A. कम्युनल अवॉर्ड
B. जालियनवाला बाग दुर्घटना
C. सविनय कायदेभंग आंदोलन
D. चौरीचौरा दुर्घटना

Click for answer
B. जालियनवाला बाग दुर्घटना

7. विधान S - मेरठ येथील शिपायांनी बंड केले
कारण R - मंगल पांडेला फाशी देण्यात आले .

A. S व R दोन्ही बरोबर आहेत परंतु R हे S चे स्पष्टीकरण नाही.
B. S व R दोन्ही बरोबर आहेत व R हे S चे बरोबर स्पष्टीकरण आहे.
C. S बरोबर आहे, R चुकीचे आहे .
D. S चुकीचे आहे, R बरोबर आहे .

Click for answer
B. S व R दोन्ही बरोबर आहेत व R हे S चे बरोबर स्पष्टीकरण आहे.

8. भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमात निवडणूक आयोगाची तरतूद करण्यात आली आहे ?

A. कलम 312
B. कलम 324
C. कलम 224
D. कलम 124

Click for answer
B. कलम 324

9. महाराष्ट्रातील अखिल भारतीय सेवा अधिकार्‍यांची निवड कोणाकडून होते ?

A. महाराष्ट्र लोकसेवा आयोग
B. महाराष्ट्राचे राज्यपाल
C. देशाचे अध्यक्ष
D. केंद्रीय लोकसेवा आयोग

Click for answer
D. केंद्रीय लोकसेवा आयोग

10. कोणत्या वर्षापासून अण्णा हजारेंनी महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्रातील भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन सुरु केले ?

A. 2003
B. 2011
C. 2005
D. 1995

Click for answer
D. 1995
========================================================================
Thursday 16 February 2012
प्रश्नमंजुषा -214

1. 2011 चा 'साहीत्य अकादमी ' चा पुरस्कार कवी ग्रेस यांना कोणत्या साहित्य निर्मितीसाठी बहाल करण्यात आला ?

A. वार्‍याने हालते रान
B. राजपुत्र आणि डार्लिंग
C. संध्याकाळच्या कविता
D. चंद्रमाधवीचे प्रदेश

Click for answer
A. वार्‍याने हालते रान

2.कवी ग्रेस यांचे पूर्ण नाव काय आहे ?

A. गोविंद विनायक करंदीकर
B. माणीक सीताराम गोडघाटे
C. गोविंद त्र्यंबक दरेकर
D. कृष्णाजी केशव दामले

Click for answer
B. माणीक सीताराम गोडघाटे

3. विधानसभेत मोबाईलवर अश्‍लील क्लीप पाहत असल्याचे स्थानिक वृत्तवाहिनेने दाखविल्यानंतर ______________ राज्यातील तीन मंत्र्यांना अलीकडेच राजीनामे द्यावे लागले .

A. गोवा
B. महाराष्ट्र
C. हरियाणा
D. कर्नाटक

Click for answer
D. कर्नाटक

4. अलीकडील काळात महाराष्ट्राच्या मंत्रीमंडळाने कोणत्या कायद्याचे नाव बदलून ' महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 ' असे सुधारीत नामकरण केले ?


A. संयुक्त महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949
B. मुंबई महानगरपालिका अधिनियम 1949
C. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949
D. बॉम्बे महानगरपालिका अधिनियम 1949

Click for answer
C. मुंबई प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949
5. ' महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 ' खालीलपैकी कोणत्या महानगरपालिकेला / महानगरपालिकांना वगळता महाराष्ट्रातील उर्वरीत सर्व महानगरपालिकांना लागू आहे ?

A. मुंबई मनपा
B. मुंबई मनपा, नवी मुंबई मनपा
C. मुंबई मनपा, नागपूर मनपा
D. मुंबई मनपा, नागपूर मनपा, ठाणे मनपा व नवी मुंबई मनपा

Click for answer
A. मुंबई मनपा

6. ' महाराष्ट्र जिल्हा परीषद व पंचायत समिती अधिनियम 1961' मधील जि. प.सदस्य व पंचायत समिती सदस्यांना अपात्र ठरविण्यासंदर्भातील शौचालयाचे प्रमाणपत्र सादर करण्याचा कालावधी पूर्वीच्या नव्वद दिवसांवरून बदलून आता किती करण्यात आला आहे ?

A. निवडणुकीचा अर्ज भरतानाच आवश्यक
B. तीन आठवडे
C. पंचेचाळीस दिवस
D. 1 वर्ष

Click for answer
D. 1 वर्ष

7. नागपूर जिल्यातील ______________ येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्राणिसंग्रहालय उभारण्यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्न करीत आहे .

A. गोरेवाडा
B. रामटेक
C. सावनेर
D. गोसीखुर्द

Click for answer
A. गोरेवाडा

8. ' सायना नेहवाल ' ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

A. महिला क्रिकेट
B. लॉन टेनिस
C. टेबल टेनिस
D. बॅडमिंटन

Click for answer
D. बॅडमिंटन

9. मार्च 2012 मध्ये कोणत्या शहरात ' द न्युक्लीयर सिक्युरीटी समीट ' अर्थात 'आण्विक सुरक्षा परिषद ' होणे नियोजीत आहे ?

A. मुंबई, भारत
B. न्यूयार्क, अमेरीका
C. सेऊल, द. कोरीया
D. टोकीयो, जपान

Click for answer
C. सेऊल, द. कोरीया

10. कोणत्या वर्षाला भारतीय लोकसंख्या इतिहासातील 'महाविभाजन वर्ष' म्हणतात ?

A. 1991
B. 1981
C. 1931
D. 1921

Click for answer
D. 1921
========================================================================
Friday 17 February 2012
प्रश्नमंजुषा -215

1. सि-डॅक(पुणे)यांनी सर्वात अलीकडे बनवलेल्या सुपर कॉम्प्यूटरचे नाव ______________.

A. परम-शौर्य
B. परम-युवा
C. परम-I
D. परम-II

Click for answer
B. परम-युवा

2. यापैकी कोणत्या टेक्नोलॉजीचा 4G मध्ये समावेश होतो ?

A. यु.एल.बी.
B. एडज्
C. सीडीएमए
D. जीपीआरएस्

Click for answer
A. यु.एल.बी.

3. सि-डॅकने शासनाच्या महसूल विभागासाठी स्टँप व रजिस्ट्रेशनची जी सिस्टिम बनवली त्याचे नाव ___________

A. एस.ए.आर.आई.टी.ए.
B. आर.ए.आर.आई.टी.ए.
C. आर.एस.आर.आई.टी.ए.
D. वरीलपैकी कोणतीही नाही

Click for answer
A. एस.ए.आर.आई.टी.ए.(SARITA)

4. "नॅशनल टास्क फोर्स ऑन आय टी अँण्ड सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट" ची स्थापना पंतप्रधान ऑफिसतर्फे ____________ या दिवशी झाली .


A. 22मे1997
B. 22मे1998
C. 22मे1999
D. 22मे2000

Click for answer
B. 22मे1998

5. गूगल या सर्च इंजिन कंपनीचा 'ध्येयवाक्य' (motto) काय आहे?

A. डू नॉट बी ईव्हील
B. जस्ट डू इट
C. एव्हर टू एक्सेल
D. लाइव्ह फ्री ओर डाय

Click for answer
A. डू नॉट बी ईव्हील
(तो सुचवला होता : अमित पटेल आणि पॉल बुच्चेत ह्या गुगल च्या अभियंत्यांनी )
6. सि-डॅक (पुणे) ने अलीकडे मानवी जीवशास्त्रीय माहिती संशोधनासाठी वेगाने 'प्रोसेस' करण्यासाठी कोणत्या नावाने 'सुपर काम्प्युटिंग क्लस्टर' विकसित केले आहे ?

A. बायोक्रोम
B. ह्यूमक्रोम
C. डीप ब्ल्यू
D. परम युवा

Click for answer
A. बायोक्रोम

7. सि-डॅक (CDAC) ह्या संस्थेचे पूर्ण नाव काय आहे ?

A. Centre for Development of Advanced Computers
B. Centre for Development of Automatic Computing
C. Council of Development of Advanced Computing
D. Centre for Development of Advanced Computing

Click for answer
D. Centre for Development of Advanced Computing अर्थात 'प्रगत संगणन विकास केंद्र'

8. खालीलपैकी कोणत्या क्षेत्रातील कामगिरीसाठी 'नोबेल पारितोषिक ' देण्याचा स्पष्टपणे उल्लेख नाही ?

A. पदार्थविज्ञान
B. शांतता
C. वैद्यकीय संशोधन
D. अभियांत्रिकी संशोधन

Click for answer

9. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक म्हणून कोणाला गौरविले जाते ?

A. डॉ.होमी भाभा
B. डॉ.विक्रम सेठना
C. डॉ.मेघनाद सहा
D. डॉ.विक्रम साराभाई

Click for answer
D. डॉ.विक्रम साराभाई

10. इस्त्रोचे माजी चेअरमन जी.माधवन नायर यांच्या कार्यकाळातील कोणत्या कंपनीशी केलेला करार सध्या वादाच्या भोवर्‍यात सापडला आहे ?

A. अंट्रिक्स
B. देवास
C. अरेवा
D. जनरल इलेक्ट्रिक

Click for answer
B. देवास
=======================================================================
Friday 24 February 2012
प्रश्नमंजुषा -216

1. 'मूरघास' तयार करण्याकरिता कोणते पीक सर्वात जास्त उपयोगी आहे ?

A. ज्वारी
B. लसूणघास
C. बरसीम
D. मका

Click for answer
C. बरसीम

2. हायब्रिड ज्वारीचे पीक फुला‍‍र्‍यावर येत असताना कणसावर कोणत्या भागाकडून प्रथम फुले येण्यास सुरुवात होते ?

A. कणसाच्या वरच्या टोकाकडून ( शेंड्याकडून )
B. कणसाच्या खालच्या बुडापासून
C. कणसाच्या मधल्या भागापासून
D. संपूर्ण कणसावर एकाच वेळी

Click for answer
B. कणसाच्या खालच्या बुडापासून

3. कोणत्या राज्याचा ऊसाखालील क्षेत्रात पहिला क्रमांक व साखर उत्पादनात दुसरा क्रमांक आहे ?

A. कर्नाटक
B. तामिळनाडू
C. महाराष्ट्र
D. उत्तर प्रदेश
Click for answer
D. उत्तर प्रदेश

4. रब्बी हंगामात कोणत्या गळीत धान्य पिकाखाली महाराष्ट्रात सर्वात जास्त क्षेत्र आहे ?

A. सूर्यफूल
B. करडई
C. तीळ
D. जवस

Click for answer
B. करडई
5. पाण्याचा ताण सहन करणारे, कडक थंडीत येणारे व विम्ल जमिनीत येणारे कोणते तृणधान्य भारतात घेतात ?

A. गहू
B. सातू
C. बाजरी
D. ज्वारी

Click for answer
B. सातू

6. कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वात जास्त तेल असते ?

A. गहू
B. भात
C. मका
D. ज्वारी

Click for answer
C. मका

7. समपातळी रेषेप्रमाणे बांध खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत घालावेत ?

A. जमिनीचा उतार 2 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास
B. जमिनीचा उतार 2 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास
C. जमिनीचा उतार 3 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास
D. जमिनीचा उतार 3 टक्क्यांपेक्षा कमी असल्यास

Click for answer
C. जमिनीचा उतार 3 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास

8. भारतात हरित क्रांती कोणत्या वर्षी सुरु करण्यात आली ?

A. 1950 - 51
B. 1961 - 62
C. 1975 - 76
D. 1966 - 67


Click for answer
D. 1966 - 67

9. महाराष्ट्रात मुख्य कोरडवाहू शेती संशोधन केंद्र कोणत्या गावी कार्यान्वित आहे ?

A. मांजरी
B. चास
C. मोहोळ
D. सोलापूर

Click for answer
C. मोहोळ

10. खालीलपैकी कोणते एक पीक लागवडीसाठी महाराष्ट्रात सर्व हंगामात घेतले जाते ?

A. सूर्यफूल
B. करडई
C. गहू
D. सोयाबीन


Click for answer
A. सूर्यफूल
========================================================================
uesday 28 February 2012
प्रश्नमंजुषा -217

1. महाराष्ट्रात कोणत्या पिकाकरिता 'इक्रिसॅट' तंत्र अवलंबिले जाते ?

A. बाजरी
B. ज्वारी
C. मका
D. भुईमूग

Click for answer
D. भुईमूग

2.खालीलपैकी कोणते एक कडधान्याचे पिक तेलबियाचे पिक आहे ?

A. तूर
B. सोयाबीन
C. उडीद
D. चवळी
Click for answer
B. सोयाबीन

3. खालीलपैकी कोणती एक रबी ज्वारीची जात शेती संशोधन केंद्र, मोहोळ येथून निर्माण झाली आहे ?

A. वसंत
B. मालदांडी -35-1
C. दगडी
D. बेंद्री
Click for answer
B. मालदांडी -35-1

4. महाराष्ट्रात जमिनीची धूप करणारा सर्वात महत्त्वाचा कारणीभूत घटक कोणता ?

A. प्राणी
B. वारा
C. पाऊस
D. मानव

Click for answer
C. पाऊस

5. जमिनीची शक्यता निर्धारित उतार अथवा ढाळ कायम ठेऊन शेती मशागत उताराच्या आडव्या दिशेने करण्याची साधी सोपी सुटसुटीत पध्दतीस _______असे म्हणतात .

A. पट्टा पध्दत
B. समपातळीवरील पध्दत
C. बांध पध्दत
D. सामान्यतः मशागत पध्दत

Click for answer
B. समपातळीवरील पध्दत
6. खालीलपैकी कोणत्या भाजीपासून सर्वात जास्त प्रथिने मिळतात ?

A. वाटाणा
B. गवार
C. घेवडा
D. चवळीच्या शेंगा

Click for answer
A. वाटाणा

7. बाजारात मालाची रेलचेल टाळण्यासाठी व चांगली किंमत मिळण्यासाठी कांद्याची साठवण ________________ मध्ये करतात .

A. खड्डे
B. खेळती हवा असणारे गोदाम
C. दोन मजल्यात कांदे ठेवता येणारी हवा असणारे गोदाम
D. शीतगृहे


Click for answer
C. दोन मजल्यात कांदे ठेवता येणारी हवा असणारे गोदाम

8. महाराष्ट्रात गव्हाचे सरासरी उत्पादन किती आहे ?

A. 877 किलो प्रति हेक्टर
B. 977किलो प्रति हेक्टर
C. 1077 किलो प्रति हेक्टर
D. 1177 किलो प्रति हेक्टर

Click for answer
D. 1177 किलो प्रति हेक्टर

9. दोन किंवा जादा पिके एकाच वेळी परंतु ओळीचे बंधन न पाळता घेतली जातात त्या पिकपद्धतीला काय म्हणतात ?

A. बहुविध पिक पद्धती
B. आंतरपिक पद्धती
C. मिश्र पिक पद्धती
D. पिकपद्धती

Click for answer
C. मिश्र पिक पद्धती

10. महाराष्ट्रात तृणधान्य पिकामध्ये सर्वात जास्त क्षेत्र आणि उत्पादन ____________या पिकाखाली आहे .

A. गहू
B. भात
C. ज्वारी
D. मका

Click for answer
C. ज्वारी
========================================================================
Wednesday 29 February 2012
प्रश्नमंजुषा -218
अंकगणित विशेष प्रश्नमंजुषा -1
खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:
1. महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा
2. MPSC PSI पूर्व परीक्षा
3. MPSC Asst पूर्व परीक्षा
4. MPSC STI पूर्व परीक्षा
5. D.Ed. CET 2012
1.


A. 25
B. 50
C. 75
D. 1

Click for answer
D. 1


2. 120 पैकी 65 टक्के मुले पास झाली, तर अनुत्तीर्ण विद्यार्थी किती ?

A. 52
B. 42
C. 50
D. 58

Click for answer
B. 42
सर्वप्रथम लक्षात घेवू या कि येथे पास झालेल्या मुलांची टक्केवारी दिली आहे. पण विचारताना अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची संख्या विचारली आहे. तेव्हा, जर 65% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असतील तर (100-65)%=35% विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले असणार.

जर दर 100 पैकी 35 विद्यार्थी अनुत्तीर्ण असतील
तर 120 (एकूण विद्यार्थी संख्या) पैकी ‘ x ’ विद्यार्थी अनुत्तीर्ण असतील.
3. ________या संख्येच्या 5 पट व 8 पटीतील फरक 27 येतो.

A. 9
B. 4
C. 6
D. 12

Click for answer
A. 9

एक संख्या 'x' समजू .

'x' च्या 5 पट 5x तर 8 पट 8x होईल.

8 आणि 5 पटीतील फरक 27 आहे.

8x-5x=27

3x=27

x=27/3=9


4.


A.

B.

C.


D.

Click for answer
B.



5. 4 ही संख्या 0.2 च्या किती पट आहे ?

A. 20
B. 30
C. 10
D. 40

Click for answer
A. 20



6. एक पेला आणि एक तांब्यात अनुक्रमे 150 मि.ली. व 165 मि.ली. पाणी भरते. 13 लिटर पाणी असलेल्या बादलीतून एक पेला आणि एक तांब्या भरून पाणी बाहेर काढल्यावर बादलीत किती पाणी उरते?

A. 12.685 ली.
B. 16.285 ली.
C. 18.265 ली.
D. 22.685 ली.

Click for answer
A. 12.685 ली.

अशा स्वरूपाच्या गणितांमध्ये दिलेल्या राशीचे एकक समान असणे आवश्यक असते.

ह्या ठिकाणी उत्तर लिटर मध्ये अपेक्षित आहे म्हणून पेला आणि तांब्या यांचे एकक लिटर करणे जास्त संयुक्तिक होईल.

1 लिटर =1000 मिलीलीटर

म्हणून पेला आणि तांब्या यांच्यात अनुक्रमे 0.150 लिटर आणि 0.165 लिटर इतके पाणी भरेल.

13 लिटर पाणी असलेल्या बादलीतून एक पेला आणि एक तांब्या भरून पाणी बाहेर काढल्यावर बादलीत

13-(तांब्यात मावणारे पाणी + पेल्यात मावणारे पाणी )= 13-(0.165+0.150)=13-0.315= 12.685 ली. इतके पाणी उरते.


7.


A. 12
B. 14
C. 16
D. 18

Click for answer
A. 12

16 -8 + 4= ?

8+4=12


8. 2,6,12,20,30,... या क्रमाने येणारी पुढील संख्या कोणती ?

A. 34
B. 32
C. 42
D. 38

Click for answer
C. 42

अश्या प्रकारे पुढील संख्येसाठी तो फरक 12 असेल. म्हणून उत्तर =30+12=42


9. विक्रमने त्याला मिळणार्‍या 15000 रुपये फायद्यातील 15 % टक्के रक्कम मुलीच्या लग्नास आणि 45 % टक्के रक्कम घरखर्चासाठी वापरली, तर उरलेली रक्कम किती ?

A. 6000 रुपये
B. 6900 रुपये
C. 9000 रुपये
D. यापैकी नाही

Click for answer
A. 6000 रुपये

विक्रमाला मिळालेली एकूण रक्कम 15000 रुपये . यापैकी 15 % +45 % =60 % रक्कम वापरली गेली. तर उरलेली रक्कम 100-60= 40 %.

15000 रुपयांच्या 40 % म्हणजेच


इतकी रक्कम शिल्लक राहील.

10. एका वस्तूची खरेदी किंमत 50 रुपये आहे व तिची विक्री किंमत 30 रुपये आहे, तर या व्यवहारात शेकडा तोटा किती झाला ?

A. 30
B. 40
C. 20
D. 60

Click for answer
B. 40

50 रुपयांच्या खरेदीवर 20 रुपये तोटा झाला आहे.

(खरेदी 50 रुपये -विक्री 30 रुपये )


शेकडा तोटा काढण्यासाठी 100 रुपये खरेदीवर किती तोटा झाला हे पहाणे आवश्यक असते.

50 रुपयेवर 20रुपये तोटा तर 100 रुपये खरेदीवर 40 रुपये तोटा होईल.

म्हणून शेकडा तोटा 40 रुपये
======================================================================
Friday 2 March 2012
प्रश्नमंजुषा -219

1. पहिले अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात कोणत्या शहरात पार पडले ?

A. मुंबई
B. आळंदी
C. सांगली
D. नाशीक


Click for answer
D. नाशीक

2. पहिल्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी _______________ यांची तर स्वागताध्यक्ष पदी _______________होते .

A. छगन भुजबळ , डॉ. सदानंद मोरे
B. डॉ. सदानंद मोरे , छगन भुजबळ
C. वसंत आबाजी डहाके , पृथ्वीराज चव्हाण
D. डॉ. सदानंद मोरे , वसंत आबाजी डहाके


Click for answer
B. डॉ. सदानंद मोरे , छगन भुजबळ

3. डॉ. आंबेडकरांचे स्मारक दादर चैत्यभूमी जवळील ______________ च्या जागेवर होण्यास महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने आणि भारताच्या पंतप्रधानांनी तत्वतः मान्यता दिली आहे .

A. कोहीनूर मिल
B. इंदू मिल
C. फिनीक्स मिल
D. श्रीनिवास मिल

Click for answer
B. इंदू मिल

4. जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी नवीनीकरण विकास मिशन ( JNNURM ) योजनेसाठी सन 2010 वर्षाकरीता महाराष्ट्राला एकूण किती पुरस्कार मिळाले ?

A. तीन
B. पाच
C. दहा
D. वीस
Click for answer
B. पाच

5. राष्ट्रीय ( नागरी ) जल पुरस्कारांमध्ये _______________ ला राष्ट्रीय स्तरावरचा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार प्राप्त झाला .

A. पनवेल नगरपालीका ( जि. रायगड )
B. नवी मुंबई नगरपालीका
C. अमरावती नगरपालीका
D. मलकापूर नगरपंचायत ( जि. सातारा )


Click for answer
D. मलकापूर नगरपंचायत ( जि. सातारा )


6. राष्ट्रीय स्तरावरचा दुस‍र्या क्रमांकाचा राष्ट्रीय ( नागरी ) जल पुरस्कार ______________ ला प्रदान करण्यात आला .

A. अमरावती महानगरपालिका
B. पिंपरी चिंचवड महानगरपालिका
C. मुंबई महानगरपालिका
D. नागपूर महानगरपालिका

Click for answer
A. अमरावती महानगरपालिका

7. अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी ' जागतिक आर्थिक परिषद ' नोव्हेंबर 2011 मध्ये कोठे पार पडली ?

A. मुंबई
B. पुणे
C. बेंगलोर
D. दिल्ली

Click for answer
A. मुंबई

8. अलीकडेच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाने खालीलपैकी कोणत्या ठिकाणांवर महानगरपालिका स्थापण्यास मंजूरी दिली आहे ?
( निकष : तीन लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या )

A. लातूर , निफाड
B. लातूर , चंद्रपूर
C. बुलढाणा , चंद्रपूर
D. बुलढाणा , लातूर

Click for answer
B. लातूर , चंद्रपूर

9. राज्यात समता प्रस्थापित करण्यासाठी किती विशेष न्यायालये स्थापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ?

A. दोन
B. सहा
C. पंचवीस
D. साठ

Click for answer
B. सहा

स्पष्टीकरण : प्रत्येक महसूल विभागात एक याप्रकारे 6 विशेष न्यायालये उभारली जाणार .

10. 1 जानेवारी 2012 पासून महाराष्ट्रातील पोलीस पाटीलांचे मानधन किती आहे ?

A. 800 रु. दरमहा
B. 2000 रु. दरमहा
C. 3000 रु. दरमहा
D. 5000 रु. दरमहा

Click for answer
C. 3000 रु. दरमहा

स्पष्टीकरण : 1 जानेवारी 2012 पासून पूर्वीच्या 800 रु.प्रतिमहा इतक्या मानधनात सुधारणा करून ते आता 3000 रु.प्रतिमहा दिले जाईल असा निर्णय झाला आहे .
==================================================================================
Sunday 4 March 2012
प्रश्नमंजुषा -220

1. ' मराठी साम्राज्यातील नाणी व चलन ' ह्या निबंधाचे लेखन कोणी केले ?

A. रा. गो. भांडारकर
B. न्यायमुर्ती रानडे
C. लोकमान्य टिळक
D. सुधारक गो. ग. आगरकर

Click for answer
B. न्यायमुर्ती रानडे

2.' वेदांग ज्योतीष ' हा प्रबंध कोणत्या राजकीय नेत्याने / समाजसुधारकाने लिहीला ?

A. गोपाळ गणेश आगरकर
B. लोकमान्य टिळक
C. न्यायमुर्ती रानडे
D. महात्मा फुले

Click for answer
B. लोकमान्य टिळक

3. ' नारायण श्रीपाद राजहंस ' यांना ___________________ नावानेही लोकप्रियता मिळाली होती ?

A. बालगंधर्व
B. कुमारगंधर्व
C. सवाईगंधर्व
D. राजगंधर्व
Click for answer
A. बालगंधर्व

4. सन 1848 मध्ये महात्मा फुलेंनी मुलींसाठी पुण्यातील पहिली शाळा पुण्यातल्या कोणत्या भागात सुरु केली होती ?

A. वेताळ पेठ
B. रास्ता पेठ
C. रविवार पेठ
D. बुधवार पेठ

Click for answer
D. बुधवार पेठ

5. महात्मा फुलेंच्या मृत्यूनंतर निष्प्राण होत चाललेल्या सत्यशोधक चळवळीला संजीवनी देण्याचे कार्य कोणत्या समाजसुधारकाने केले होते ?

A. डॉ. बाबासाहेब आंबेडकर
B. विठ्ठल रामजी शिंदे
C. छत्रपती शाहू महाराज
D. कर्मवीर भाऊराव पाटील

Click for answer
C. छत्रपती शाहू महाराज


6. ' संततीनियमना ' वर तत्कालीन काळात , काळाच्या खूप पुढे जाऊन दूरदर्शीपणे परखडपणे विचार मांडण्याचे धाडस खालीलपैकी कोणी दाखविले होते ?

A. महात्मा फुले
B. महर्षी वि. रा. शिंदे
C. महर्षी धों. के. कर्वे
D. रघुनाथ धों. कर्वे

Click for answer
D. रघुनाथ धों. कर्वे

7. कुष्ठरोग्यांसाठी खालीलपैकी कोणी विशेष कार्य केले होते ?

A. विनोबा भावे
B. डॉ. शिवाजीराव पटवर्धन
C. डॉ. पंजाबराव देशमुख
D. अच्युतराव पटवर्धन

Click for answer
B. डॉ. शिवाजीराव पटवर्धन

8. अमरावती येथे ' श्रद्धानंद छात्रालय ' कोणी सुरु केले होते ?

A. डॉ. शिवाजीराव पटवर्धन
B. डॉ. पंजाबराव देशमुख
C. भाई बागल
D. विनोबा भावे

Click for answer
B. डॉ. पंजाबराव देशमुख

9. ' ..... जेव्हा माणूस जागा होतो', हे स्वतःच्या अनुभवावर आधारित पुस्तक कोणी लिहिले ?

A. अनुताई वाघ
B. गोदावरी परुळेकर
C. दुर्गाबाई भागवत
D. प्रा. गं. बा. सरदार
Click for answer
B. गोदावरी परुळेकर

10. ' भावार्थसिंधु ' चे लेखन कोणी केले ?

A. भाऊ दाजी लाड
B. विष्णु बुवा ब्रम्हचारी
C. न्यामुर्ती रानडे
D. लोकहितवादी

Click for answer
B. विष्णु बुवा ब्रम्हचारी
========================================================================
Sunday 4 March 2012
प्रश्नमंजुषा -221

1. पिकांच्या मुळाची वाढ जमिनीच्या कोणत्या स्तरात चांगली होते ?

A. 0 ते 60 सेंमी
B. 15 ते 30 सेंमी
C. 25 ते 40 सेंमी
D. 50 ते 100 सेंमी

Click for answer
A. 0 ते 60 सेंमी

2.पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त खत कोणते ?

A. कॅल्शियम
B. स्फुरद
C. नत्रयुक्त
D. पोटॅश

Click for answer
C. नत्रयुक्त

3.‍‍कोणत्या पिकाची लवकर वेचणी किंवा कापणी करतात ?

A. कापूस
B. बाजरी
C. मोहरी
D. करडई


Click for answer
A. कापूस

4. हरित क्रांतीमुळे कोणत्या वर्षी उत्पादन वाढले ?

A. 1965
B. 1968
C. 1974
D. 1978

Click for answer
B. 1968

5. महाराष्ट्रात रब्बी हंगामात कोणत्या पिकाची लागवड मोठया प्रमाणात केली जाते ?

A. भुईमुग
B. मका
C. हरभरा
D. तूर

Click for answer
D. तूर

6. भारतीय शेतीचे वैशिष्टय कोणते ?

A. जमिनीची कमी उत्पादकता
B. जमीन व शेतमजुरांची कमी उत्पादकता
C. जमीन जास्त व शेतमजूर कमी
D. भारतीय जमीन कमी प्रतीची आहे


Click for answer
B. जमीन व शेतमजुरांची कमी उत्पादकता
7. भात पिकासाठी आवश्यक सामू किती ?

A. 4 ते 6.5
B. 6 ते 7
C. 7.5 ते 8
D. 7.5 ते 8.5

Click for answer
C. 7.5 ते 8

8. भात पिकासाठी पाणी वाटप कसे करतात ?

A. सरी पद्धत
B. गादी वाफे पद्धत
C. सरी वरंबा पद्धत
D. फड पद्धती

Click for answer
D. फड पद्धती

9. महाराष्ट्रात कोणत्या पिकाचे उत्पादन सर्वाधिक आहे ?

A. तांदूळ
B. ज्वारी
C. बाजरी
D. गहू

Click for answer
B. ज्वारी

10. खालीलपैकी ऑगस्ट- सप्टेंबर दरम्यान कोणत्या पिकाची पेरणी करतात ?

A. भात
B. तंबाखू
C. गहू
D. ऊस

Click for answer
B. तंबाखू
========================================================================
Monday 5 March 2012
प्रश्नमंजुषा -222

1. बाबा आमटेंचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता ?

A. कला
B. राजकारण
C. समाजसेवा
D. विज्ञान - तंत्रज्ञान

Click for answer
C. समाजसेवा

2.ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे ?

A. नेवासे
B. देहू
C. आळंदी
D. पैठण

Click for answer
C. आळंदी

3. " भारत महिला परिषदेचे " पहिले अध्यक्षपद कोणी भूषविले होते ?

A. रमाबाई रानडे
B. सरस्वतीबाई जोशी
C. आनंदीबाई जोशी
D. बाया कर्वे

Click for answer
A. रमाबाई रानडे

4. ' हाय कास्ट हिंदू वुमेन ' ह्या ग्रंथाचे लेखन कोणी केले ?

A. रमाबाई रानडे
B. पंडीता रमाबाई
C. महर्षी कर्वे
D. न्यायमूर्ती रानडे

Click for answer
B. पंडीता रमाबाई

5. विधवाविवाहास समर्थन देण्यासाठी धर्मशास्त्रातील आधार शोधण्यासाठी गंगाधरशास्त्री फडके यांच्याकडून ग्रंथ कोणत्या समाजसुधारकाने लिहून घेतला ?

A. जगन्नाथ शंकरशेठ
B. बाळशास्त्री जांभेकर
C. दादोबा पांडुरंग
D. महात्मा फुले

Click for answer
B. बाळशास्त्री जांभेकर
6. महात्मा गांधींचे मानसपुत्र मानले जाणा‍र्‍या ह्या महनीय व्यक्तीला 1983 साली ' भारतरत्‍न ' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले ?

A. आचार्य विनोबा भावे
B. महर्षी धोंडो केशव कर्वे
C. सेनापती बापट
D. डॉ. अच्युतराव पटवर्धन

Click for answer
A. आचार्य विनोबा भावे

7. ' भूदान चळवळ ' कोणी सुरु केली ?

A. महात्मा गांधी
B. विनोबा भावे
C. सेनापती बापट
D. जयप्रकाश नारायण

Click for answer
B. विनोबा भावे

8. डॉ. आंबेडकरांचे जन्मगाव कोणते ?

A. शेरवली
B. महाड
C. रत्‍नागिरी
D. महू (M.P)

Click for answer
D. महू (M.P)

9. राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म ________________ येथे झाला होता .

A. महू
B. जमखिंडी
C. मुरुड
D. कागल

Click for answer
D. कागल

10. महात्मा फुलेंनी हंटर कमिशनसमोर साक्ष कोणत्या वर्षी दिली होती ?

A. 1832
B. 1858
C. 1882
D. 1888

Click for answer
C. 1882
========================================================================
Monday 5 March 2012
प्रश्नमंजुषा -223
विशेष आभार : जलसंपदा खात्याच्या वरिष्ठ लिपिक /भांडारपाल पदासाठी झालेल्या परीक्षेची प्रश्नपत्रिका सुनील मोहिते यांनी 'स्कॅन ' करून पाठवली. आपणही आम्हाला mpsc.mitra@gmail.com ह्या मेल आयडीवर होणाऱ्या विविध परीक्षांचे पेपर पाठवू शकता.
अंकगणित/मानसिक क्षमता चाचणी विशेष प्रश्नमंजुषा -2
खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:
1. महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा
2. MPSC PSI पूर्व परीक्षा
3. MPSC Asst पूर्व परीक्षा
4. MPSC STI पूर्व परीक्षा
5. D.Ed. CET 2012
1. रामरावांनी आपल्या शेताच्या 1/3 भागात ऊस लावला, 1/4 भागात भुईमूग लावला व उरलेल्या 25 एकरात ज्वारी लावली . तर ऊस किती एकर आहे ?

A. 30
B. 20
C. 60
D. 50

Click for answer
B. 20
2.दोन संख्यांचा गुणाकार 24 आहे . त्या प्रत्येक संख्येची दुप्पट करून गुणाकार केल्यास उत्तर काय येईल ?

A. 72
B. 48
C. 96
D. 24


Click for answer
C. 96
3. एका वर्तुळाची परिमिती 44 सेमी आहे , तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती ?

A. 134 चौ. सेमी
B. 144 चौ. सेमी
C. 164 चौ. सेमी
D. 154 चौ. सेमी

Click for answer
D. 154 चौ. सेमी
स्पष्टीकरण:
4. संपतरावांनी एक गाय , एक म्हैस व एक बैल 9500 रुपयांना खरेदी केले. त्याच्या किंमतीचे प्रमाण अनुक्रमे 4 : 6 : 9 आहे . तर म्हशीची किंमत किती ?

A. रु. 3500
B. रु. 3000
C. रु. 4000
D. रु. 4500


Click for answer
B. रु. 3000
5. एक पाण्याचा हौद एका नळाने 4 तासात भरतो. तर दुस‍‍‍र्‍या नळाने तो 6 तासात भरतो . दोन्ही नळ सकाळी 4 वाजता चालू केले तर किती वाजता तो रिकामा हौद पूर्ण भरेल ?

A. 6 वा 24 मि
B. 9 वा
C. 6 वा 36 मि
D. 7 वा 24 मि


Click for answer
A. 6 वा 24 मि
6. ' अ ' एक काम 20 दिवसात पूर्ण करतो . तेच काम पूर्ण करण्यास ' ब ' ला 30 दिवस लागतात . तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील ?

A. 8
B. 12
C. 15
D. 10

Click for answer
B. 12


7. एका काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी 5 मीटर असून एका बाजूची लांबी 3 मीटर आहे . तर त्या काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ किती चौरस मीटर असेल ?

A. 15.00
B. 7.50
C. 6.00
D. 8.00

Click for answer
C. 6.00

8. पाच व्यक्ती रांगेत उभ्या आहेत . रवी राजनच्या पुढे नही . रेखा सर्वात पुढे आहे . राजन राहुलच्या मागे आहे . रेणू रवीच्या मागे आहे .राजन रेणूच्या मागे नाही . तर रांगेत सर्वात शेवटी कोण आहे ?

A. राजन
B. रवी
C. राहूल
D. रेणू

Click for answer
D. रेणू

9. दुपारी 12 वाजता होणार्‍या परंतू लांबून ऐकू येणार्‍या भोंग्यानुसार तुम्ही घडयाळ लावले तर


A. घडयाळ मागे असेल
B. घडयाळ पुढे असेल
C. घडयाळ योग्य वेळ दर्शवेल
D. घडयाळ प्रथम पुढे जाईल व नंतर मागे पडेल .

Click for answer
A. घडयाळ मागे असेल

स्पष्टीकरण: ध्वनीला हवेतून प्रवास करायला जो वेळ लागतो. तेवढ्या कालावधीने तुमचे घड्याळ मागे असेल.
10. 620 चा कोटीकोन किती अंशांचा असेल ?

A. 280
B. 380
C. 1180
D. 1800

Click for answer
A. 280
कोटीकोन = 900 -दिलेला कोन =900-620=280
========================================================================
Tuesday 6 March 2012
प्रश्नमंजुषा -224

1. क्षारयुक्त उथळ जमिनीत कोणते पीक जास्त प्रमाणात घेतले जाते ?

A. आवळा
B. काजू
C. फणस
D. आंबा

Click for answer
A. आवळा

2.कोणत्या पद्धतीमध्ये खतमात्रा अधिक फायदेशीर ठरते ?

A. फवारा
B. सरी-वरंबा
C. कडा
D. सारा

Click for answer
D. सारा

3. खरीप हंगामामध्ये कमी पावसावर तग धरू शकणारा खालीलपैकी महत्वाचा वाण कोणता ?

A. संकरित ज्वारी
B. संकरित बाजरी
C. गावराण ज्वारी
D. संकरित गहू


Click for answer
B. संकरित बाजरी

4. विधान : कोकणात काजू लागवड फायदेशीर ठरते .
कारण : तेथील जमीन निकृष्ट असून तेथे अतिवृष्टी होते .

A. विधान बरोबर असून कारण त्याचे योग्य स्पष्टीकरण देते .
B. विधान बरोबर असून कारण त्याचे योग्य स्पष्टीकरण देत नाही .
C. विधान चूक असून कारण बरोबर आहे .
D. विधान व कारण दोन्हीही चूक आहेत .


Click for answer
B. विधान बरोबर असून कारण त्याचे योग्य स्पष्टीकरण देत नाही .

5. गव्हाची कापणी करतेवेळी गव्हामध्ये आर्द्रतेचे प्रमाण किती ठेवावे लागते ?

A. 1%
B. 7%
C. 14%
D. 22%

Click for answer
D. 22%

6. ज्वारी पिकवाढीच्या अवस्थांचा योग्य क्रम कोणता ?

A. परागसिंचन , पोटरीअवस्था , दुधअवस्था , उंडा
B. पोटरीअवस्था , प्ररागसिंचन , दुधअवस्थां , उंडा
C. पोटरीअवस्था , दुधअवस्था , प्ररागसिंचन , उंडा
D. दुधअवस्था , पोटरीअवस्था , प्ररागसिंचन , उंडा

Click for answer
A. परागसिंचन , पोटरीअवस्था , दुधअवस्था , उंडा

7. पावसाच्या पाण्यावर घेण्यात येणा‍‍‍‍र्‍या गव्हाला हेक्टरी किती बियाणे वापरतात ?

A. 60 किलो
B. 80 किलो
C. 80 किलो
D. 120 किलो

Click for answer
C. 80 किलो

8. नागरी कमाल जमीन धारणा कायदा कधी अंमलात आला ?

A. 26 जानेवारी 1975
B. 5 जून 1975
C. 26 जानेवारी 1976
D. 2 ऑक्टोबर 1976

Click for answer
D. 2 ऑक्टोबर 1976

9. कमाल जमीन धारणा कायदा करण्याचा उद्देश काय ?

A. उत्पन्नातील विषमता कमी व्हावी म्हणून
B. कृषी उत्पन्नात वाढ व्हावी म्हणून
C. समानता यावी म्हणून
D. ग्रामीण मागासलेपणा कमी व्हावा म्हणून

Click for answer
A. उत्पन्नातील विषमता कमी व्हावी म्हणून

10. हिरवळीचे खत म्हणून कशाचा वापर करतात ?

A. ग्लिरिसिडीया
B. हवाना
C. अकेशिया ‍‍
D. कंपोस्ट

Click for answer
A. ग्लिरिसिडीया
========================================================================
Friday 16 March 2012
प्रश्नमंजुषा -225
खालील प्रश्नमंजुषा पुढील परीक्षांसाठी विशेष उपयुक्त आहे:
1. महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा
2. MPSC PSI पूर्व परीक्षा
3. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2012
4. MPSC Mains GS-1
5. MPSC Asst पूर्व परीक्षा
6. MPSC STI पूर्व परीक्षा
7. D.Ed. CET 2012
1.' शुद्धीकरण चळवळी ' चे नेतृत्व कोणी केले ?

A. स्वामी श्रद्धानंद
B. स्वामी विवेकानंद
C. स्वामी दयानंद सरस्वती
D. अरविंद घोष

Click for answer
A. स्वामी श्रद्धानंद

2.'सरफरोशी की तमन्ना ' लिहीणारे प्रसिद्ध शायर - क्रांतीकारक कोण ?

A. अशफाकुल्लाखान
B. रामप्रसाद बिस्मिल
C. राजेंद्र लाहीरी
D. चंद्रशेखर आझाद

Click for answer
B. रामप्रसाद बिस्मिल

3.' मी नास्तीक का आहे ? ' हा ग्रंथ कोणत्या क्रांतिकाराने लिहीला ?

A. बटुकेश्वर दत्त
B. भगतसिंग
C. राजगुरू
D. जतींद्रनाथ दास

Click for answer
B. भगतसिंग

4. बारडोली सत्याग्रहाने भारताला कोणता नेता दिला ?

A. पंडीत नेहरू
B. सरदार वल्लभभाई पटेल
C. दादाभाई नौरोजी
D. मोरारजी देसाई


Click for answer
B. सरदार वल्लभभाई पटेल

5. मुलकी प्रशासनातील सर्वात शेवटचा अधिकारी कोण ?

A. ग्रामसेवक
B. तलाठी
C. सरपंच
D. पोलीस पाटील

Click for answer
B. तलाठी

6. स्थानिक स्वराज्य स्वराज्य संस्थांच्या योजनेस ' पंचायत राज ' हे शीर्षक कोणी दिले ?

A. महात्मा गांधी
B. बलवंतराय मेहता
C. सरदार पटेल
D. पं. जवाहरलाल नेहरू

Click for answer
D. पं. जवाहरलाल नेहरू

7. बिबीघर घटना कोठे घडली होती ?

A. लखनौ
B. कानपूर
C. मेरठ
D. झाशी
Click for answer
B. कानपूर

8. आर्य समाजाची स्थापना कोठे झाली ?

A. मुंबई
B. दिल्ली
C. पुणे
D. लाहोर

Click for answer
A. मुंबई

9. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या दुसर्‍या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते ?

A. व्योमेशचंद्र बॅनर्जी
B. फिरोजशहा मेहता
C. सुरेंद्रनाथ बॅनर्जी
D. दादाभाई नौरोजी

Click for answer
D. दादाभाई नौरोजी

10. ' दीनबंधू ' ही उपाधी कोणाला दिली गेली ?

A. सी. एफ. अँ‍ड्रयुज
B. चित्तरंजन दास
C. अरविंद घोष
D. सुभाषचंद्र बोस


Click for answer
A. सी. एफ. अँ‍ड्रयुज
========================================================================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा